ETV Bharat / bharat

'हा' आहे १२ वर्षाचा लेखक; ४ जागतीक विक्रम आहेत नावावर - रामायण

मृगेंद्र राज या मुलाने वयाच्या १२ व्या वर्षी १३५ पुस्तके लिहून ४ जागतिक विक्रम आपल्या नावे नोंदवली आहेत. तर आता रामायणमधील पात्रांवर पुस्तके लिहून ५ वे जागतिक विक्रम आपल्या नावे नोंदवणार आहे.

१२ वर्षाच्या वयात १३५ पुस्तके लिहून रचले ४ जागतिक विक्रम
author img

By

Published : Jul 14, 2019, 7:22 PM IST

Updated : Jul 14, 2019, 11:04 PM IST

लखनऊ - मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय अयोध्येतील एका १२ वर्षीय मुलामुळे समोर येत आहे. या मुलाने १२ वर्षाच्या वयातच ४ जागतिक विक्रम आपल्या नावे नोंदवून देशात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या मुलाच्या या विक्रमाबद्धल जाणून घेऊया ईटीव्ही भारतच्या या रिपोर्टद्वारे.

वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत १३५ पुस्तके लिहून नोंदविले ४ जागतिक विक्रम

मृगेंद्र राज असे या मुलाचे नाव आहे. त्याने वयाच्या १२ व्या वर्षी १३५ पुस्तके लिहून ४ जागतिक विक्रम आपल्या नावे नोंदवली आहेत. यासंदर्भात बोलताना मृगेंद्रने सांगितले, की मला सामाजिक विषयावर लिहायला खूप आवडते. मी माझे पहिले पुस्तक काव्याच्या रूपात लिहिले होते. या कवितांद्वारेच मी वाचण्यास आणि लिहिण्यास सुरुवात केली. ६ वर्षापूर्वी मला 'उद्भव' या कवितासंग्रहासाठी पहिले अवॉर्ड मिळाले.

आतापर्यंत मी १३५ पुस्तके लिहिली आहेत. त्यातील 'रामायण के ५१ किरदार' आणि योगी आदित्यनाथ यांच्यांवर लिहिलेले 'कर्मयोगी' हे पुस्तक मला खूप आवडते. सध्या माझे पूर्ण लक्ष रामायणमधील पात्रांवर पुस्तके लिहिण्यात आहे. कारण माझ्या नावे होणारा ५ वा विक्रम हे रामायणमधील अधिक पात्रावर पुस्तके लिहिण्यासाठी आहे. त्यासाठीच मी यासंदर्भात सगळीकडून साहित्य जमा करत असल्याचे मृगेंद्रने सांगितले.

गणित हा माझा आवडता विषय आहे. तर मला आईएफएस व्हायचे आहे. तसेच लंडनच्या एका विद्यापीठातून मला डॉक्टरेटची पदवी देण्यासाठी ऑफर आहे. परंतु, त्यासाठी आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे यावेळी मृगेंद्रने सांगितले.

मृगेंद्रची आई डॉ. शक्ती पांडेय सुलतानपूरमधील महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. परंतु, मुलाला चांगले आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी त्यांनी मृगेंद्रला आपल्या वडिलांसोबत अयोध्येत ठेवले. मृगेंद्रबद्धल बोलताना त्या सांगतात, की प्रत्येक आईला आपली मुले यशस्वी होताना बघायचे असते. मृगेंद्रच्या या यशाबद्धल मला खूप अभिमान वाटते. तो जेव्हा दीड वर्षाचा होता तेव्हापासूनच त्याला वेदमंत्र आणि पूजापाठ करायला आवडत असे. याबाबत त्याची तीव्र बृद्धी आणि इच्छा पाहून आम्हीही त्याला प्रोत्साहन दिले.

वयाच्या १२ व्या वर्षात १३५ पुस्तके लिहणाऱ्या या अवलियाला सध्या आर्थिक चणचण जाणवत आहे. तर प्रत्येक विक्रम नोंदवण्यात जेवढे पैसे लागले ते सर्व आम्ही कर्ज काढून खर्च केले. आता पुन्हा ५ वा विक्रम रचण्यासाठी पैशाचा प्रश्न समोर उभा, असल्याचे मृगेंद्रचे वडिल राजेश पांडेय यांनी सांगितले.

लखनऊ - मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, असे म्हटले जाते. याचाच प्रत्यय अयोध्येतील एका १२ वर्षीय मुलामुळे समोर येत आहे. या मुलाने १२ वर्षाच्या वयातच ४ जागतिक विक्रम आपल्या नावे नोंदवून देशात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या मुलाच्या या विक्रमाबद्धल जाणून घेऊया ईटीव्ही भारतच्या या रिपोर्टद्वारे.

वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत १३५ पुस्तके लिहून नोंदविले ४ जागतिक विक्रम

मृगेंद्र राज असे या मुलाचे नाव आहे. त्याने वयाच्या १२ व्या वर्षी १३५ पुस्तके लिहून ४ जागतिक विक्रम आपल्या नावे नोंदवली आहेत. यासंदर्भात बोलताना मृगेंद्रने सांगितले, की मला सामाजिक विषयावर लिहायला खूप आवडते. मी माझे पहिले पुस्तक काव्याच्या रूपात लिहिले होते. या कवितांद्वारेच मी वाचण्यास आणि लिहिण्यास सुरुवात केली. ६ वर्षापूर्वी मला 'उद्भव' या कवितासंग्रहासाठी पहिले अवॉर्ड मिळाले.

आतापर्यंत मी १३५ पुस्तके लिहिली आहेत. त्यातील 'रामायण के ५१ किरदार' आणि योगी आदित्यनाथ यांच्यांवर लिहिलेले 'कर्मयोगी' हे पुस्तक मला खूप आवडते. सध्या माझे पूर्ण लक्ष रामायणमधील पात्रांवर पुस्तके लिहिण्यात आहे. कारण माझ्या नावे होणारा ५ वा विक्रम हे रामायणमधील अधिक पात्रावर पुस्तके लिहिण्यासाठी आहे. त्यासाठीच मी यासंदर्भात सगळीकडून साहित्य जमा करत असल्याचे मृगेंद्रने सांगितले.

गणित हा माझा आवडता विषय आहे. तर मला आईएफएस व्हायचे आहे. तसेच लंडनच्या एका विद्यापीठातून मला डॉक्टरेटची पदवी देण्यासाठी ऑफर आहे. परंतु, त्यासाठी आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याचे यावेळी मृगेंद्रने सांगितले.

मृगेंद्रची आई डॉ. शक्ती पांडेय सुलतानपूरमधील महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. परंतु, मुलाला चांगले आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी त्यांनी मृगेंद्रला आपल्या वडिलांसोबत अयोध्येत ठेवले. मृगेंद्रबद्धल बोलताना त्या सांगतात, की प्रत्येक आईला आपली मुले यशस्वी होताना बघायचे असते. मृगेंद्रच्या या यशाबद्धल मला खूप अभिमान वाटते. तो जेव्हा दीड वर्षाचा होता तेव्हापासूनच त्याला वेदमंत्र आणि पूजापाठ करायला आवडत असे. याबाबत त्याची तीव्र बृद्धी आणि इच्छा पाहून आम्हीही त्याला प्रोत्साहन दिले.

वयाच्या १२ व्या वर्षात १३५ पुस्तके लिहणाऱ्या या अवलियाला सध्या आर्थिक चणचण जाणवत आहे. तर प्रत्येक विक्रम नोंदवण्यात जेवढे पैसे लागले ते सर्व आम्ही कर्ज काढून खर्च केले. आता पुन्हा ५ वा विक्रम रचण्यासाठी पैशाचा प्रश्न समोर उभा, असल्याचे मृगेंद्रचे वडिल राजेश पांडेय यांनी सांगितले.

Intro:अयोध्या. 'कहते हैं पूत के पांव पालने में ही दिख जाते हैं' ये कहावत चरितार्थ करने वाला 'आज का अभिमन्यु' अयोध्या का रहने वाले एक बच्चे ने 4 विश्व रिकॉर्ड बनाकर देश मे अपनी अलग पहचान बना चुका है। ईटीवी भारत से विशेष बातचीत के दौरान मृगेंद्र राज ने बताई अपनी कहानी।
Body:मृगेंद्र राज ने बताया कि मेरी रुचि खास तौर पर सामाजिक मुद्दों पर लिखना पसंद है। मैने अपनी पहली किताब काव्य के रूप में लिखी थी। काव्य और हिंदी अवधी कविताओं से ही मैने पढ़ना और लिखने की शुरुआत की थी। आज से लगभग 6साल पहले ही पहला अवार्ड मिला था। जो कि एक काव्य संग्रह "उद्भव" थी। अब तक 135 किताबें लिखी हैं।
मेरी किताबों में सबसे ज्यादा मुझे "रामायण के 51 किरदार" और योगी आदित्यनाथ पर लिखी पुष्तक 'कर्मयोगी' मुझे बहुत पसंद है। रामायण के ज्यादा से ज्यादा किरदारों पर मैं किताब लिखना चाहता हूँ इसी लिए सभी प्रकार से मैं पढ़ने के लिए सामग्री जुटाता रहता हूँ।
मैं योगी जी से कभी मिल नहीं पाया एक साल से उनका इंतज़ार कर रहा हूँ। ताकि आशीष मिल सके।
मेरा पसंदीदा विषय मैथ है। इस बार मेरा पांचवा रिकॉर्ड रामायण के सबसे अधिक पत्रों पर किताब लिखने के लिए मिलने जा रहा है।
लंदन की एक यूनिवर्सिटी से मुझे डॉक्टरेट उपाधि देने के लिए भी आफर है। लेकिन आर्थिक स्थिति ठीक नहीं है।
मृगेंद्र की मां ने कहा कि, हर मां तो बस अपने बच्चे को ऊंचाई तक पहुँचते हुए देखना चाहती है। काफी गर्व महसूस होता है, ये जब ढाई साल का था, तभी से वैदिक मंत्रों के पूजा पाठ करने में बहुत रुचि रखता था, अपने आप से ही कहता था मंत्र सुनाने के लिए। इसकी लगन और तीव्र बुद्धि को देखकर हमभी इसी को आगे बढ़ाने में लग गए।
मृगेंद्रराज ने कहा कि वो आईएफएस बनना चाहते हैं। फिलहाल इस वक़्त अपना पूरा ध्यान रामायण के पात्रों पर किताब लिखने में है। क्योंकि अगला विश्व रिकॉर्ड उन्हें ज्यादा रामायण के पात्रों पर किताब लिखने का मिलने वाला है।
मृगेंद्र रण की मां डॉ शक्ति पांडेय असिस्टेंट प्रोफेसर हैं। जो कि सुलतानपुर के कॉलेज में बॉटनी पढ़ाती हैं। लेकिन बेटे की अच्छी और क्वालिटी की पढ़ाई के लिए बेटा अपने पिता राजेश पांडेय के साथ अयोध्या में रहकर पढ़ाई करता है।
पिता राजेश बताते हैं कि, हर एक विश्व रिकॉर्ड में जो भी पैसा लगा उसे हमने कर्ज लेकर खर्च किया। अब आर्थिक समस्या फिर से पांचवे रिकॉर्ड में आ रही हैं।Conclusion:पूरे विश्व मे राम की नगरी भगवान श्रीराम की जन्मभूमि के लिए मशहूर है, लेकिन उन्हीं के आशीर्वाद से एक और अभिमन्यु जन्म ले चुका है, जो अपनी उम्र से कहीं ज्यादा तेज होकर देश को एक नई पहचान भी दे रहा है।
Last Updated : Jul 14, 2019, 11:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.