ETV Bharat / state

मदत न करणाऱ्या सरकारला सत्ता द्यायचीच कशाला? - आंबेडकर

author img

By

Published : Oct 11, 2019, 8:52 PM IST

राज्यावर ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ आल्यावरही सरकार मदत करत नाही. मग त्यांना सत्ता द्यायचीच कशाला अशी टीका बाळासाहेब यांनी केली.

बाळासाहेब आंबेडकर

यवतमाळ- 'लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झाला होता. तसा घोटाळा या विधानसभा निवडणुकीत झाला नाही तर, आम्ही सत्तेवर येऊ', असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी 'ई-टीव्ही'शी बोलतांना व्यक्त केला.

बाळासाहेब आंबेडकर

हेही वाचा- वूहान परिषद ते महाबलीपूरम बैठक, भारत चीनमधील ज्वलंत प्रश्न 'जैसे थे'

सरकार मदत करत नाही, त्यांना सत्ता द्यायची कशाला? राज्यावर ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ आल्यावर सरकार मदत करत नाही. नागरिकांना खरी गरज ही संकटात असते. त्यावेळी सत्ताधारी पाठ फिरवतात. मग त्यांना सत्ता द्यायची कशाला, अशी टीका भाजप-सेना सरकारवर बाळासाहेब यांनी केली. भाजप व सेना यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे नियोजन नसल्याचेही त्यांनी सांगितले.

यवतमाळ- 'लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झाला होता. तसा घोटाळा या विधानसभा निवडणुकीत झाला नाही तर, आम्ही सत्तेवर येऊ', असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी 'ई-टीव्ही'शी बोलतांना व्यक्त केला.

बाळासाहेब आंबेडकर

हेही वाचा- वूहान परिषद ते महाबलीपूरम बैठक, भारत चीनमधील ज्वलंत प्रश्न 'जैसे थे'

सरकार मदत करत नाही, त्यांना सत्ता द्यायची कशाला? राज्यावर ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ आल्यावर सरकार मदत करत नाही. नागरिकांना खरी गरज ही संकटात असते. त्यावेळी सत्ताधारी पाठ फिरवतात. मग त्यांना सत्ता द्यायची कशाला, अशी टीका भाजप-सेना सरकारवर बाळासाहेब यांनी केली. भाजप व सेना यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे नियोजन नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Intro:वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचा 121Body:ईव्हीएम घोटाळा झाला नाहीतर आम्ही सत्तेवर येऊ-बाळासाहेब आंबेडकर

यवतमाळ : लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा झाला तसा घोटाळा या विधानसभा निवडणुकीत झाला नाही तर आम्ही सत्तेवर येऊ, असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी ई-टीव्ही शी बोलतांना सांगितले.
तसेच सरकार मदत करीत नाही त्यांना सत्ता ध्यायची कशाला असा प्रश्नही बाळासाहेब आंबेडकर यांनी केला.
राज्यावर ओला दुष्काळ वा कोरडा दुष्काळ आल्यावर मदत करीत नाही. नागरिकांना खरी गरज ही संकटात असते त्यावेळी सत्ताधारी पाठ फिरवितात त्यांना सत्ता द्यायची कशाला अशी टीका भाजप-सेना यावर केली. तसेच भाजप व सेना यांच्याकडे कुठल्याही प्रकारची नियोजन नसल्याचेही ते बोलले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.