ETV Bharat / state

समृद्धी महामार्गावरील कामगारांचे घरी जाण्यासाठी सरकारला साकडे...

author img

By

Published : Mar 31, 2020, 9:24 AM IST

सरकारने आमची व्यथा एकूण आम्हाला आमच्या मुळं गावी जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी मजूर करत आहेत.

samruddhi highway
समृद्धी महामार्गावरील कामगारांचे घरी जाण्यासाठी सरकारला साकडे...

वाशिम - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. यासाठी देशभरातून हजारोंच्या संख्येने कामगार कामावर आहेत. मात्र देशात आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे सर्वच जण भयभीत झाले असून, घरी जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, पीएनसी कंपनीच्या मॅनेजरकडून या मजुरांना उद्धट वागणूक मिळत आहे.

दरम्यान, सरकारने आमची व्यथा एकूण आम्हाला आमच्या मुळं गावी जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी मजूर करत आहेत.

वाशिम - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. यासाठी देशभरातून हजारोंच्या संख्येने कामगार कामावर आहेत. मात्र देशात आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे सर्वच जण भयभीत झाले असून, घरी जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, पीएनसी कंपनीच्या मॅनेजरकडून या मजुरांना उद्धट वागणूक मिळत आहे.

दरम्यान, सरकारने आमची व्यथा एकूण आम्हाला आमच्या मुळं गावी जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी मजूर करत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.