ETV Bharat / state

वर्धा जिल्ह्याला गारपीट, पावसाचा तडाखा; कापूस, तूरसह संत्रा पिकांचे नुकसान

author img

By

Published : Jan 2, 2020, 2:18 PM IST

Updated : Jan 2, 2020, 2:39 PM IST

कारंजा तालुक्यात धानोली, रहाटी, काजळी, आगरगाव, कन्नमवार, बांगडपूर, सावल, गवंडी, आर्वी तालुक्यात शिरपूर, पाचोड, चिंचोली, पांजरा, हिवरा आदी भागात जवळपास १० मिनिटे गारा कोसळल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्याच्या इतर भागात अर्ध्या तासांपर्यंत जोरदार पाऊस झाला.

thunderstorm wardha
वर्धा जिल्ह्याला गारपिटीसह पावसाचा तडाखा

वर्धा - जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. कारंजा, आर्वी आणि देवळी तालुक्याच्या काही भागात जोरदार पावसासोबतच गारपीटही झाले. आर्वी आणि कारंजा तालुक्यात १० ते १५ गावामध्ये बोराच्या आकाराची गार पडली. यामुळे शेतीपीक आणि फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहेत.

वर्धा जिल्ह्याला गारपिटीसह पावसाचा तडाखा

कारंजा तालुक्यात धानोली, रहाटी, काजळी, आगरगाव, कन्नमवार, बांगडपूर, सावल, गवंडी, आर्वी तालुक्यात शिरपूर, पाचोड, चिंचोली, पांजरा, हिवरा आदी भागात जवळपास १० मिनिटे गारा कोसळल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्याच्या इतर भागात अर्ध्या तासापर्यंत जोरदार पाऊस झाला. पाऊस, गारपिटीमुळे कापूस, गहू, हरभरा, संत्रा, तूर आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहेत. कापूस ओला झाला आहे. गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात संत्राही गळून पडला आहे. तूर जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

thunderstorm wardha
वर्धा जिल्ह्याला गारपिटीसह पावसाचा तडाखा

वर्धा - जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. कारंजा, आर्वी आणि देवळी तालुक्याच्या काही भागात जोरदार पावसासोबतच गारपीटही झाले. आर्वी आणि कारंजा तालुक्यात १० ते १५ गावामध्ये बोराच्या आकाराची गार पडली. यामुळे शेतीपीक आणि फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहेत.

वर्धा जिल्ह्याला गारपिटीसह पावसाचा तडाखा

कारंजा तालुक्यात धानोली, रहाटी, काजळी, आगरगाव, कन्नमवार, बांगडपूर, सावल, गवंडी, आर्वी तालुक्यात शिरपूर, पाचोड, चिंचोली, पांजरा, हिवरा आदी भागात जवळपास १० मिनिटे गारा कोसळल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्याच्या इतर भागात अर्ध्या तासापर्यंत जोरदार पाऊस झाला. पाऊस, गारपिटीमुळे कापूस, गहू, हरभरा, संत्रा, तूर आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहेत. कापूस ओला झाला आहे. गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात संत्राही गळून पडला आहे. तूर जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

thunderstorm wardha
वर्धा जिल्ह्याला गारपिटीसह पावसाचा तडाखा
Intro:वर्धा

mh_war_garpith_nuksan_vis1_7204321

प्राथमिक बातमी आहे, सविस्तर माहिती घेऊन बाईटसह pkg एडिट करून पाठवतो.

वर्धा जिल्ह्याला अवकाळी पावसासह गारपीटचा पिकांना फटका
- कापूस, तूर, संत्रा, चणा आदी पिकांचं नुकसान

वर्धा- वर्धा जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. कारंजा आणि आर्वी, देवळी तालुक्याच्या काही भागात जोरदार पावसासोबतच गारपीटही झाले. आर्वी आणि कारंजा तालुक्यात दहा ते पंधरा गावांच्या परिघात बोराचा आकाराची गार झाली आहे. यामुळे शेत पिकाचे फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यात अवकाळी पाऊस अस्मानी संकटसह पुन्हा हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेणारच ठरला.

कारंजा तालुक्यात धानोली, रहाटी, काजळी, आगरगाव, कन्नमवार, बांगडपूर, सावल, गवंडी, आर्वी तालुक्यात शिरपुर, ह्ररासी, पाचोड, चिंचोली, पांजरा, हिवरा आदी भागात जवळपास दहा मिनीटे गारा कोसळल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्याच्या इतर भागात अर्ध्या तासांपर्यंत जोरदार पाऊस झाला. पाऊस, गारीमुळे कापूस, गहू, चणा, संत्रा, तूर आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहेत. कापूस भिजला आहे. गारीमुळे मोठ्या प्रमाणात संत्राही गळून पडला आहे. तूर जमिनीशी लोळण घेऊ लागली. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.
Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
Last Updated : Jan 2, 2020, 2:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.