ETV Bharat / state

भाजपच्याच शेतकरी कार्यकर्त्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या - राहुल गांधी

author img

By

Published : Oct 16, 2019, 7:58 AM IST

भाजपचे टीशर्ट घातलेल्या भाजपच्या कार्यकर्त्याने आत्महत्या केली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी जाहीर सभेत केला.

बोलताना राहुल गांधी

वर्धा - अर्थव्यवस्था चालविण्यासाठी गरिबांच्या हातात पैसे द्यावे लागतील. मजूर, युवकांच्या हातात पैसे असल्याशिवाय अर्थव्यवस्था चालू शकत नाही, रोजगार निर्माण होऊ शकत नाही, रोज शेतकरी आत्महत्या करत आहे. भाजपचे टीशर्ट घातलेल्या भाजपच्या कार्यकर्त्याने आत्महत्या केली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी जाहीर सभेत केला.

बोलताना राहुल गांधी

ते वर्ध्यातील जिल्हा परिषदेचा कन्या शाळेच्या मैदानावर आयोजित जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

नरेंद्र मोदी मतदारांचे लक्ष विचलीत करतात. कधी देशाच्या बाहेर, कधी 370 वर, कधी चीनच्या राष्ट्रपतीकडे, कधी काश्मीरकडे नेतात. पण, ज्या तुमच्यापुढे समस्या आहेत. त्यावर कधीच बोलत नाहीत. बेरोजगारीवर बोलत नाही. शेतकरी आत्महत्येवर कधी बोलत नाही.

हेही वाचा - 'विदर्भ एक्स्प्रेस'समोर उडी घेऊन तरुणीची आत्महत्या


जीएसटीचा फायदा अदानी, अंबानींना मिळतो, जीएसटीचे लक्ष्य छोट्या दुकानदारांना मारण्याचे आहे. प्रत्येक महिन्याला अर्ज भरावा लागतो. त्यामुळे कधी-कधी लाचही द्यावी लागत असल्याचे सांगितले जात. सगळे उद्योग उद्ध्वस्त होत असल्याचे म्हणाले. जीएसटी म्हणजेच गब्बरसिंग टॅक्स, लागू केला. आज गुजरात महाराष्ट्र, कर्नाटक, एका मागे एक देशातील छोटे व्यपारी सर्व संपले असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.

हेही वाचा - आता फक्त प्रत्येकाला चंद्रावर एक-एक प्लॉट देणे बाकी आहे; फडणवीसांची आघाडीवर टीका

आर्वी येथील जाहीर प्रचार सभेत मंचावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, आमदार अमर काळे, वर्धा मतदार संघाचे उमेदवार शेखर शेंडे हे मंचावर होते.

हेही वाचा - 'वर्धा ते नागपूर अंतर ३५ मिनिटांत होणार पार, धावणार ब्रॉडगेज मेट्रो'

वर्धा - अर्थव्यवस्था चालविण्यासाठी गरिबांच्या हातात पैसे द्यावे लागतील. मजूर, युवकांच्या हातात पैसे असल्याशिवाय अर्थव्यवस्था चालू शकत नाही, रोजगार निर्माण होऊ शकत नाही, रोज शेतकरी आत्महत्या करत आहे. भाजपचे टीशर्ट घातलेल्या भाजपच्या कार्यकर्त्याने आत्महत्या केली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी जाहीर सभेत केला.

बोलताना राहुल गांधी

ते वर्ध्यातील जिल्हा परिषदेचा कन्या शाळेच्या मैदानावर आयोजित जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

नरेंद्र मोदी मतदारांचे लक्ष विचलीत करतात. कधी देशाच्या बाहेर, कधी 370 वर, कधी चीनच्या राष्ट्रपतीकडे, कधी काश्मीरकडे नेतात. पण, ज्या तुमच्यापुढे समस्या आहेत. त्यावर कधीच बोलत नाहीत. बेरोजगारीवर बोलत नाही. शेतकरी आत्महत्येवर कधी बोलत नाही.

हेही वाचा - 'विदर्भ एक्स्प्रेस'समोर उडी घेऊन तरुणीची आत्महत्या


जीएसटीचा फायदा अदानी, अंबानींना मिळतो, जीएसटीचे लक्ष्य छोट्या दुकानदारांना मारण्याचे आहे. प्रत्येक महिन्याला अर्ज भरावा लागतो. त्यामुळे कधी-कधी लाचही द्यावी लागत असल्याचे सांगितले जात. सगळे उद्योग उद्ध्वस्त होत असल्याचे म्हणाले. जीएसटी म्हणजेच गब्बरसिंग टॅक्स, लागू केला. आज गुजरात महाराष्ट्र, कर्नाटक, एका मागे एक देशातील छोटे व्यपारी सर्व संपले असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.

हेही वाचा - आता फक्त प्रत्येकाला चंद्रावर एक-एक प्लॉट देणे बाकी आहे; फडणवीसांची आघाडीवर टीका

आर्वी येथील जाहीर प्रचार सभेत मंचावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, आमदार अमर काळे, वर्धा मतदार संघाचे उमेदवार शेखर शेंडे हे मंचावर होते.

हेही वाचा - 'वर्धा ते नागपूर अंतर ३५ मिनिटांत होणार पार, धावणार ब्रॉडगेज मेट्रो'

Intro:mh_war_02_rahul_gandhi_byte_7204321


मोदींसोबत चाय पे चर्चा करणाऱ्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा आरोप- राहुल गांधी

अर्थव्यवस्था चालविण्यासाठी गरिबांच्या हातात पैसे द्यावे लागतील. मजूर, युवकांच्या हातात पैसे असल्याशिवाय अर्थव्यवस्था चालू शकत नाही, रोजगार निर्माण होऊ शकत नाही, रोज शेतकरी आत्महत्या करीत आहे. नरेंद्र मोदींसोबत चाय पे चर्चा करायला गेलेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली भाजपचे टीशर्ट घातलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांन आत्महत्या केली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी जाहीर सभेत केला.

ते वर्ध्यातील जिल्हा परिषदेचा कन्या शाळेच्या मैदानावर आयोजित जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. जीएसटीवर टीका केली.

नरेंद्र मोदी ध्यान भटकवतात, कधी देशाच्या बाहेर, कधो 370 वर, कधी चीनच्या राष्ट्रपतीकडे, कधी काश्मीरकडे नेतात ,पण ज्या तुमच्यापुढं समस्या आहेत. त्यावर कधीच बोलत नाहीत. बेरोजगारीवर बोलत नाही. शेतकरी आत्महत्येवर कधी बोलत नाही.
जीएसटीचा फायदा अदानी, अंबानींना मिळतो, जीएसटीच लक्ष छोट्या दुकानांना मारण्याच आहे. जीएसटी तुम्हाला मारणार हत्यार आहे.
प्रत्येक महिन्याला अर्ज भरावा लागतो. त्यामुळे लाचही द्यावी लागत असल्याचे सांगितले जात. सगळे उद्योग उद्धवस्त होत असल्याचे म्हणाले.

जमीन अधिग्रहण बिल घ्या आदिवासी बिल घ्या, कायदा बदलू शकत नसल्याचे अर्थमंत्री निर्मला सितारामन म्हणतात जीएसटी कायदा बदलू शकत नाही. मात्र गरिबांच्या हिताचा योजना बंद केल्या, भोजन अधिकार, मनेरगा, जमीन अधिग्रहण बदलू शकता मग जीएसटी बदलु शकत नाही. कारण त्याचा फायदा अडाणी अंबानीला होत आहे. जीएसटीमुळे तुम्हाला फायदा होईल असा विचार बिलकुल करू नका, हा तुम्हाला मारणार कायदा आहे. अंबानी अडाणीसाठी रस्ता तयार करत आहे. हे हे त्यांचे हत्यार आहे.
पाहिले जीएसटी मग गब्बरसिंग टॅक्स, लागू केला. आज गुजरात महाराष्ट्र, कर्नाटक, एका मागे एक देशातील छोटे व्यपारी सर्व संपले असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.

आर्वी येथील जाहीर प्रचार सभेत मंचावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, आमदार अमर काळे, वर्धा मतदार संघाचे उमेदवार शेखर शेंडे हे मंचावर होते.

ग्रेस प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर, आमदार अमर काळे, वर्धा मतदार संघाचे उमेदवार शेखर शेंडे हे मंचावर होते.

Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.