ETV Bharat / state

वर्ध्यात २४ तासाच्या पावसाने ६ तालुक्यात अतिवृष्टी; सरासरीच्या पावसाने तूट निघाली भरून

मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली असल्याने चिंतेत चांगलीच वाढ झाली होती. मात्र, मागील तीन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे आगमन झाले.

वर्ध्यात २४ तासाच्या पावसाने सहा तालुल्यात अतिवृष्टी
author img

By

Published : Jul 31, 2019, 2:06 PM IST

वर्धा - येथे मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली असल्याने चिंतेत चांगलीच वाढ झाली होती. मात्र, मागील तीन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. सोमवारच्या मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे आगमन झाले. यात मागील २४ तासात पावसाने जोरदीर बॅटींग केली. यात सहा तालुक्यात अतिवृष्टी झाली. मात्र, आष्टी आणि कारंजा तालुक्यात कमी पाऊस झाला आहे.

वर्ध्यात २४ तासाच्या पावसाने सहा तालुल्यात अतिवृष्टी
वर्ध्यात पेरणीनंतर पावसाने दडी मारली होती. यात शेतकऱ्यांचे पेरणी करूनही उगवले नसल्याने मोठे नुकसान झाले. मागील २४ तासात सर्वत्र झालेल्या पावसाने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. यात ४६ टक्के पाऊस झाला. एका दिवसात १० टक्के पावसाने सरासरीत पडलेली तूट भरून निघाली. जिल्ह्यात एकूण सरासरीच्या पावसात २१२ मिमी पाऊस झाला होता. एका दिवसात ही सरासरी भरून निघाली असून ४३१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात चार तालुक्यात १०० मिलीमीटरच्या वर पाऊस झाला. देवळी तालुक्यातील १२४.१८ मिली, आर्वी येथे १२४.०६, वर्धा ११७.८४, समुद्रपूर ११७.४७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सेलू तालुक्यात ७८.०६ मिमी, हिंगणघाट येथे ७८.०६, आर्वी, तर कारंजा ५०.६८, आष्टी ५५ मिली एवढा कमी पावस झाला आहे.
यामुळे जिल्हातील धरणसाठ्यात वाढ झाली असून धरणाची पातळी भरून निघण्यासाठी आणखी पावसाची गरज आहे. पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना नवसंजीवनी मिळाली असली तरी पिकाची वाढ खुंटल्याने उत्पादनात घट होणार आहे. तसेच पाण्याच्या प्रश्न सुटायला अजून पावसाची गरज आहेच.

वर्धा - येथे मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली असल्याने चिंतेत चांगलीच वाढ झाली होती. मात्र, मागील तीन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. सोमवारच्या मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे आगमन झाले. यात मागील २४ तासात पावसाने जोरदीर बॅटींग केली. यात सहा तालुक्यात अतिवृष्टी झाली. मात्र, आष्टी आणि कारंजा तालुक्यात कमी पाऊस झाला आहे.

वर्ध्यात २४ तासाच्या पावसाने सहा तालुल्यात अतिवृष्टी
वर्ध्यात पेरणीनंतर पावसाने दडी मारली होती. यात शेतकऱ्यांचे पेरणी करूनही उगवले नसल्याने मोठे नुकसान झाले. मागील २४ तासात सर्वत्र झालेल्या पावसाने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. यात ४६ टक्के पाऊस झाला. एका दिवसात १० टक्के पावसाने सरासरीत पडलेली तूट भरून निघाली. जिल्ह्यात एकूण सरासरीच्या पावसात २१२ मिमी पाऊस झाला होता. एका दिवसात ही सरासरी भरून निघाली असून ४३१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात चार तालुक्यात १०० मिलीमीटरच्या वर पाऊस झाला. देवळी तालुक्यातील १२४.१८ मिली, आर्वी येथे १२४.०६, वर्धा ११७.८४, समुद्रपूर ११७.४७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सेलू तालुक्यात ७८.०६ मिमी, हिंगणघाट येथे ७८.०६, आर्वी, तर कारंजा ५०.६८, आष्टी ५५ मिली एवढा कमी पावस झाला आहे.
यामुळे जिल्हातील धरणसाठ्यात वाढ झाली असून धरणाची पातळी भरून निघण्यासाठी आणखी पावसाची गरज आहे. पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना नवसंजीवनी मिळाली असली तरी पिकाची वाढ खुंटल्याने उत्पादनात घट होणार आहे. तसेच पाण्याच्या प्रश्न सुटायला अजून पावसाची गरज आहेच.
Intro:जिल्यात २४ तासाच्या पावसाने सहा तालुल्यात अतिवृष्टी, सरासरीच्या पावसाने तुट निघाली भरून

वर्ध्यात मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली असल्याने चिंतेत चांगलीच वाढ झाली होती. मागील तीन दिवस जिल्ह्यात रिप रिप पाऊस सुरु होता. मात्र सोमवारच्या मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे आगमन झाले. यात मागील २४ तासात पावसाने जोरदर बतिंग गेली. यात सहा तालुक्यात अतिवृष्टी झाली. तेच आष्टी आणि कारंजा तालुक्यात सर्वाधिक कमी पाऊस झाला आहे.

वर्ध्यात अनेक दिवसाच्या दडीने जिल्ह्यात शेतकऱ्यांचे पेरणी करूनही उगवले नसल्याने मोठे नुकसान झाले. मागिल २४ तासात सर्वत्र झालेल्या पावसाने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. यात जिल्ह्यातील टक्केवारीत ४६ टक्के पाउस झाला. एका दिवसात १० टक्के पावसाचा आगमनाने सरसरीत पडलेली तुट भरून निघाली. जिल्ह्यात एकूण सरासरीच्या पावसात २१२ मिमी पाऊस झाला होता. एका दिवसात हि सरसरी भरून निघाली असून ४३१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यात चार तालुक्यात १०० मिलीमीटरच्या वर पाऊस झाला. देवळी तालुक्यातील १२४.१८ मिली, आर्वी येथे १२४.०६, वर्धा ११७.८४, समुद्रपूर ११७.४७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सेलू तालुक्यात ७८.०६ मिमी, हिंगणघाट येथे ७८.०६, आर्वी, कारंजा ५०.६८, आष्टी येथे ५५ मिली सर्वाधिक कमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे जिल्हाच्या धरणसाठ्यात वाढ झाली असून धरणाची पातळी भरून निघण्यासाठी आणखी पावसाची गरज आहे.

पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना नवसंजीवनी मिळाली असली तरी पिकाच्या वाढ खुंटल्याने उत्पादनात घट होणार आहे. तसेच पाण्याच्या प्रश्न सुटायला अजून पावसाची गरज आहेच.


Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.