ETV Bharat / state

राजकीय पक्षांनी निवडणुकीआधी दिलेले आश्वासन 'फेल'; दिव्यातील अनधिकृत बांधकामे पाडण्यास विरोध

येथील दिवा परिसरातील कांदळवन नष्ट करून भूमाफियांनी अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही बांधकामे जिल्हा प्रशासन तोडण्यासाठी आले होते. मात्र, अनेक राजकीय मंडळींनी आपली वोटबँक वाचवायला आजच्या प्रशासनाच्या कारवाईत अडसर निर्माण केला.

author img

By

Published : Dec 10, 2019, 6:51 PM IST

Updated : Dec 10, 2019, 7:07 PM IST

illegal construction
दिव्यातील अनधिकृत बांधकामे पाडण्यास विरोध

ठाणे - येथील दिवा परिसरातील कांदळवन नष्ट करून भूमाफियांनी अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही बांधकामे जिल्हा प्रशासन तोडण्यासाठी आले होते. मात्र, अनेक राजकीय मंडळींनी आपली वोटबँक वाचवायला आजच्या प्रशासनाच्या कारवाईत अडसर निर्माण केला. तसेच काही राजकीय नेते आणि पदाधिकाऱ्यांनी तर घटनास्थळी ठाण मांडून अप्रत्यक्षरित्या लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला. शेवटी बेकायदेशीरपणे बांधलेल्या घरात राहणाऱ्या नागरिकांना बळ मिळाले.

दिव्यातील अनधिकृत बांधकामे पाडण्यास विरोध

हेही वाचा - केडीएमसीची थंडावलेली कारवाई पुन्हा सुरू; १ हजार किलो प्लास्टिकसह ३ लाखांचा दंड वसूल

यामुळे दिव्यातील भूमाफियांविरोधात कठोर कारवाई करू, असे निवडणुकीत आश्वासन देणारेच आज कारवाई थांबवताना दिसले. २६ जुलै २००५ ला आणि नुकतेच पावसाळ्यात दिव्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे दिवेकरांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.

दिव्यात अनधिकृत बांधकामांमुळे स्थानिक भूमिपुत्र तसेच अधिकृत घरात राहणाऱ्या दिवेकरांना वीज, पाणी आणि आरोग्य सारख्या अगदी मुलभूत सुविधाही मिळत नाहीत. मग या अनधिकृत बांधकामांना जमीनदोस्त का केले जात नाही? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

ठाणे - येथील दिवा परिसरातील कांदळवन नष्ट करून भूमाफियांनी अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही बांधकामे जिल्हा प्रशासन तोडण्यासाठी आले होते. मात्र, अनेक राजकीय मंडळींनी आपली वोटबँक वाचवायला आजच्या प्रशासनाच्या कारवाईत अडसर निर्माण केला. तसेच काही राजकीय नेते आणि पदाधिकाऱ्यांनी तर घटनास्थळी ठाण मांडून अप्रत्यक्षरित्या लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला. शेवटी बेकायदेशीरपणे बांधलेल्या घरात राहणाऱ्या नागरिकांना बळ मिळाले.

दिव्यातील अनधिकृत बांधकामे पाडण्यास विरोध

हेही वाचा - केडीएमसीची थंडावलेली कारवाई पुन्हा सुरू; १ हजार किलो प्लास्टिकसह ३ लाखांचा दंड वसूल

यामुळे दिव्यातील भूमाफियांविरोधात कठोर कारवाई करू, असे निवडणुकीत आश्वासन देणारेच आज कारवाई थांबवताना दिसले. २६ जुलै २००५ ला आणि नुकतेच पावसाळ्यात दिव्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे दिवेकरांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.

दिव्यात अनधिकृत बांधकामांमुळे स्थानिक भूमिपुत्र तसेच अधिकृत घरात राहणाऱ्या दिवेकरांना वीज, पाणी आणि आरोग्य सारख्या अगदी मुलभूत सुविधाही मिळत नाहीत. मग या अनधिकृत बांधकामांना जमीनदोस्त का केले जात नाही? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

Intro: दिव्यातील भू माफियां विरोधात कठोर कारवाई करु असं निवडणूकीत आश्वासन देणारेच आज कारवाई थांबवताना दिसले आजची कारवाई थांबलीBody:

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाण्याच्या जवळ असलेल्या दिवा परिसरातील कांदळवन नष्ट करून भूमाफियांनी अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे केली होती ती मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हा प्रशासन तोडण्याकरता आले होते.मात्र अनेक राजकीय मंडळींनी आपली वोट बॅंक वाचवायला आजच्या प्रशासनाच्या कारवाईत अडसर निर्माण केला.तसच काही राजकीय नेते आणि पदाधिका-यांनी तर घटनास्थळी ठाण मांडून अप्रत्यक्ष रित्या लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला.शेवटी बेकायदेशीरपणे बांधलेल्या घरात राहणारी नागरीकांना बळ मिळाल्याने दिव्यातील भू माफियां विरोधात कठोर कारवाई करु असं निवडणूकीत आश्वासन देणारेच आज कारवाई थांबवताना दिसले . २६ जुलै २००५ ला आणि नुकतच पावसाळ्यात दिव्यात जी भीषण परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे ... दिवेकरांच्या आरोग्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता... दिव्यात अनधिकृत बांधकांमुळे स्थानिक भूमिपुत्र तसच अधिकृत घरात राहणा-यांना दिवेकरांना वीज, पाणी आणि आरोग्य सारख्या अगदी मुलभूत सुविधा ही मिळत नाहीत... मग या अनधिकृत बांधकामांना जमीन दोस्त का केले जात नाही असा प्रश्न आता उपस्थित झालाय.Conclusion:
Last Updated : Dec 10, 2019, 7:07 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.