ETV Bharat / state

ठाण्यातील अनेक गावांचा निवडणुकीवर बहिष्कार, प्रचार नव्हे तर पोलिंग बूथही लावू न देण्याचा इशारा

ठाण्याचा विकास होत असल्याचे चित्र दिसत असले तरी गावांना संपवण्याचा विडा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी उचलला आहे. वाघबीळ गावामधून प्रचार फेरी नव्हे तर पोलिंग बूथसुध्दा लावू दिला जाणार नसल्याची भूमिका वाघबीळच्या ग्रामस्थांनी घेतली आहे.

author img

By

Published : Mar 27, 2019, 11:23 AM IST

Updated : Mar 27, 2019, 1:24 PM IST

बहिष्काराच्या घोषणा देताना ग्रामस्थ

ठाणे - जिल्ह्यातील वाघबीळ, कासारवडवली, भाईंदर पाडा, मोघरपाडा आणि ओवळा भागातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे. गेल्या निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार भूमिपुत्रांवर आलेल्या संकटाच्या वेळी ५ वर्ष गावात फिरकले नाहीत. त्याचा निषेध करीत गावात प्रचार फेरी नव्हे तर पोलिंग बूथही लावू न देणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

भूमिपुत्रांच्या मागण्यांबद्दल सरकारचा निषेध करताना ग्रामस्थ

भूमिपुत्रांच्या गावांवर क्लस्टर योजना, वॉटर डिसेलिनेशनचे आरक्षण, वॉटर फ्रंट प्रकल्प, मेट्रो कारशेडचे आरक्षण, मेट्रो कास्टींग यार्डचे आरक्षण, कांदळवनाची शेतीमध्ये लागवड, जबरदस्तीने होणारे अधिग्रहण, मोबदला न देता सुरू असलेले अधिग्रहण, भूमिपुत्रांच्या घरांवर कारवाई असे अनेक संकटे आली असताना लोकप्रतिनिधी म्हणून विद्यमान खासदारांनी लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी भूमिपुत्रांशी संवाद साधणे अपेक्षित होते. मात्र, दुर्दैवाने तसे झाले नाही. त्याचप्रमाणे नवी मुंबईतील ग्रामस्थ अनेक वर्ष प्रॉपर्टी कार्ड मिळावण्यासाठी लढा देत आहेत. मात्र, म्हणावा तसा प्रतिसाद लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून मिळत नाही.

नवी मुंबईतील जमिनी १९७० च्या आसपास अधिग्रहीत केल्या गेल्या. त्यानंतर भूमिपुत्र आपले अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहेत. लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून त्यांच्यासोबत असल्याचा संदेश देत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ठाण्याचा विकास होत असल्याचे चित्र दिसत असले तरी गावांना संपवण्याचा विडा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी उचलला आहे. वाघबीळ गावामधून प्रचार फेरी नव्हे तर पोलिंग बूथसुध्दा लावू दिला जाणार नसल्याची भूमिका वाघबीळच्या ग्रामस्थांनी घेतली आहे.

ठाणे - जिल्ह्यातील वाघबीळ, कासारवडवली, भाईंदर पाडा, मोघरपाडा आणि ओवळा भागातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला आहे. गेल्या निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार भूमिपुत्रांवर आलेल्या संकटाच्या वेळी ५ वर्ष गावात फिरकले नाहीत. त्याचा निषेध करीत गावात प्रचार फेरी नव्हे तर पोलिंग बूथही लावू न देणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

भूमिपुत्रांच्या मागण्यांबद्दल सरकारचा निषेध करताना ग्रामस्थ

भूमिपुत्रांच्या गावांवर क्लस्टर योजना, वॉटर डिसेलिनेशनचे आरक्षण, वॉटर फ्रंट प्रकल्प, मेट्रो कारशेडचे आरक्षण, मेट्रो कास्टींग यार्डचे आरक्षण, कांदळवनाची शेतीमध्ये लागवड, जबरदस्तीने होणारे अधिग्रहण, मोबदला न देता सुरू असलेले अधिग्रहण, भूमिपुत्रांच्या घरांवर कारवाई असे अनेक संकटे आली असताना लोकप्रतिनिधी म्हणून विद्यमान खासदारांनी लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी भूमिपुत्रांशी संवाद साधणे अपेक्षित होते. मात्र, दुर्दैवाने तसे झाले नाही. त्याचप्रमाणे नवी मुंबईतील ग्रामस्थ अनेक वर्ष प्रॉपर्टी कार्ड मिळावण्यासाठी लढा देत आहेत. मात्र, म्हणावा तसा प्रतिसाद लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून मिळत नाही.

नवी मुंबईतील जमिनी १९७० च्या आसपास अधिग्रहीत केल्या गेल्या. त्यानंतर भूमिपुत्र आपले अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहेत. लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून त्यांच्यासोबत असल्याचा संदेश देत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ठाण्याचा विकास होत असल्याचे चित्र दिसत असले तरी गावांना संपवण्याचा विडा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी उचलला आहे. वाघबीळ गावामधून प्रचार फेरी नव्हे तर पोलिंग बूथसुध्दा लावू दिला जाणार नसल्याची भूमिका वाघबीळच्या ग्रामस्थांनी घेतली आहे.

Intro:ठाण्यातील अनेक गावातील ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार–पोलिंग बूथही लावू न देण्याचा इशाराBody:वाघबीळ गावच्या ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं ठरवलं असून गावामध्ये प्रचार फेरी नाही तर पोलिंग बूथही लावू न देण्याचा इशारा दिला आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार भूमीपुत्रांवर आलेल्या संकटाच्या वेळी ५ वर्ष गावात फिरकले नाहीत. यामुळेच ग्रामस्थांनी एकमतानं मतदानावर बहिष्कार घालण्याचं ठरवलं आहे. भूमिपुत्रांच्या गावांवर क्लस्टर योजना, वॉटर डिसेलिनेशनचे आरक्षण, वॉटर फ्रंट प्रकल्प, मेट्रो कारशेडचे आरक्षण, मेट्रो कास्टींग यार्डचे आरक्षण, कांदळवनाची शेतीमध्ये लागवड, जबरदस्तीने होणारे अधिग्रहण, मोबदला न देता सुरू असलेले अधिग्रहण, भूमिपुत्रांच्या घरांवर कारवाई अशाप्रकारची अनेक संकटं आली असताना लोकप्रतिनिधी म्हणून विद्यमान खासदारांनी लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी भूमिपुत्रांशी संवाद साधणं अपेक्षित होतं. पण दुर्दैवानं तसं झालं नाही. त्याचप्रमाणे नवी मुंबईतील ग्रामस्थ अनेक वर्ष प्रॉपर्टी कार्ड मिळावं म्हणून लढा देत आहेत पण म्हणावा तसा प्रतिसाद लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून मिळत नाही. नवी मुंबईतील जमिनी १९७०च्या आसपास अधिग्रहीत केल्या गेल्या. त्यानंतर भूमिपुत्र आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहेत. लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून त्यांच्यासोबत असल्याचा संदेश देत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. ठाण्याचा विकास होत असल्याचं चित्र दिसत असलं तरी गावांना संपवण्याचा विडा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी उचलला आहे. वाघबीळ गावामधून प्रचार फेरी नव्हे तर पोलिंग बूथसुध्दा लावू दिला जाणार नाही अशी
भूमिका वाघबीळच्या गावक-यांनी घेतली आहे.
वाघबीळ गावच्या ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं ठरवलं असून गावामध्ये प्रचार फेरी नाही तर पोलिंग बूथही लावू न देण्याचा इशारा दिला आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार भूमीपुत्रांवर आलेल्या संकटाच्या वेळी ५ वर्ष गावात फिरकले नाहीत. यामुळेच ग्रामस्थांनी एकमतानं मतदानावर बहिष्कार घालण्याचं ठरवलं आहे. भूमिपुत्रांच्या गावांवर क्लस्टर योजना, वॉटर डिसेलिनेशनचे आरक्षण, वॉटर फ्रंट प्रकल्प, मेट्रो कारशेडचे आरक्षण, मेट्रो कास्टींग यार्डचे आरक्षण, कांदळवनाची शेतीमध्ये लागवड, जबरदस्तीने होणारे अधिग्रहण, मोबदला न देता सुरू असलेले अधिग्रहण, भूमिपुत्रांच्या घरांवर कारवाई अशाप्रकारची अनेक संकटं आली असताना लोकप्रतिनिधी म्हणून विद्यमान खासदारांनी लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी भूमिपुत्रांशी संवाद साधणं अपेक्षित होतं. पण दुर्दैवानं तसं झालं नाही. त्याचप्रमाणे नवी मुंबईतील ग्रामस्थ अनेक वर्ष प्रॉपर्टी कार्ड मिळावं म्हणून लढा देत आहेत पण म्हणावा तसा प्रतिसाद लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून मिळत नाही. नवी मुंबईतील जमिनी १९७०च्या आसपास अधिग्रहीत केल्या गेल्या. त्यानंतर भूमिपुत्र आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी झगडत आहेत. लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून त्यांच्यासोबत असल्याचा संदेश देत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. ठाण्याचा विकास होत असल्याचं चित्र दिसत असलं तरी गावांना संपवण्याचा विडा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी उचलला आहे. वाघबीळ गावामधून प्रचार फेरी नव्हे तर पोलिंग बूथसुध्दा लावू दिला जाणार नाही अशी भूमिका वाघबीळच्या गावक-यांनी घेतली आहे.णे लोकसभा मतदार क्षेत्रात निवडून आलेले खासदार भूमिपुत्रांवर आलेल्या संकटांच्या वेळी फिरकलेच नसल्याचा द्वेष मनात ठेऊन वाघबिळ गावंसह घोडबंदर रोड वरील इतर गावातील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार, भूमीपुत्रांच्या गावांवर क्लस्टर योजना, वॉटर फ्रंट प्रकल्प, मेट्रो कारशेड चे आरक्षण,मेट्रो कास्टिंग यार्डचे आरक्षण सह अनेक मुद्यांच्या विरोधात तसेच ५ वर्षांत खासदार कोण हेच माहीत नसल्याने मतदानावर घातला बहिष्कार, वाघबिळ, कासारवडवली, भाईंदर पाडा,मोघरपाडा,ओवळा भागातील ग्रामस्थांनी घातला मतदानावर बहिष्कार, एकही मतदार मतदान करणार नाही तसेच कोणत्याही पक्षाच्या उमेदवाराला गावात प्रचार किंवा पोलिंग बुथ लावुन देणार नाही, ग्रामस्थांचा निर्धार
Byte :- सागर पाटील ( ठाणे भूमिपूञ चळवळ ) अर्चना कोंधळे ( ठाणे भूमी पूञ चळवळ ) दिपेश पाटील (ठाणे भूमी पूञ चळवळConclusion:
Last Updated : Mar 27, 2019, 1:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.