ETV Bharat / state

...तर हे सरकार 5 वर्षे टिकणार नाही - रघुनाथ पाटील - शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या उद्धव ठाकरे सरकारने तातडीने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी जाहीर करावी, अन्यथा येत्या 12 डिसेंबर पासून सरकार विरोधात राज्यभरात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी आज पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना दिला.

Raghunath Patil
रघुनाथ पाटील
author img

By

Published : Dec 3, 2019, 5:51 PM IST

सोलापूर - महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने तातडीने कर्ज माफी जाहीर करावी. अभ्यास करतोय, माहिती घेतोय, असे करत बसाल, तर हे सरकार 5 वर्षे टिकणार नाही, असे वक्तव्य शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील यांनी केले आहे.

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या उद्धव ठाकरे सरकारने तातडीने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी जाहीर करावी, अन्यथा येत्या 12 डिसेंबर पासून सरकार विरोधात राज्यभरात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी आज पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना दिला.

रघुनाथ पाटील, शेतकरी नेते

हेही वाचा - सोलापुरात कांदा दराच्या फुगवटीवरून शेतकरी संतप्त

शेतकरी कर्जमाफी संदर्भात अभ्यास करतोय, माहिती घेतोय, असे करत बसाल तर सरकार 5 वर्षे टिकणार नाही, अशी टीका पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. येत्या 12 डिसेंबरला आयात धोरणाच्या विरोधात आवाज उठवणारे हुतात्मा बाबू गेणूचा स्मृतीदिन आहे. या दिनापर्यंत राज्य सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी जाहीर करावी. अन्यथा, आंदोलन करु, असा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा - हौसेला मोल नसते; शेतकऱ्याने आपल्या नवरी मुलीची हेलिकॉप्टरमधून केली पाठवणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या तडफेने मुंबईतील आरे कॉलनीतील मेट्रो शेडला स्थगिती दिली. त्याच तडफेने त्यांनी आता शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, असे पाटील यांनी सांगितले.

सोलापूर - महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने तातडीने कर्ज माफी जाहीर करावी. अभ्यास करतोय, माहिती घेतोय, असे करत बसाल, तर हे सरकार 5 वर्षे टिकणार नाही, असे वक्तव्य शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील यांनी केले आहे.

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या उद्धव ठाकरे सरकारने तातडीने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी जाहीर करावी, अन्यथा येत्या 12 डिसेंबर पासून सरकार विरोधात राज्यभरात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी आज पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना दिला.

रघुनाथ पाटील, शेतकरी नेते

हेही वाचा - सोलापुरात कांदा दराच्या फुगवटीवरून शेतकरी संतप्त

शेतकरी कर्जमाफी संदर्भात अभ्यास करतोय, माहिती घेतोय, असे करत बसाल तर सरकार 5 वर्षे टिकणार नाही, अशी टीका पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. येत्या 12 डिसेंबरला आयात धोरणाच्या विरोधात आवाज उठवणारे हुतात्मा बाबू गेणूचा स्मृतीदिन आहे. या दिनापर्यंत राज्य सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी जाहीर करावी. अन्यथा, आंदोलन करु, असा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा - हौसेला मोल नसते; शेतकऱ्याने आपल्या नवरी मुलीची हेलिकॉप्टरमधून केली पाठवणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या तडफेने मुंबईतील आरे कॉलनीतील मेट्रो शेडला स्थगिती दिली. त्याच तडफेने त्यांनी आता शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, असे पाटील यांनी सांगितले.

Intro:mh_sol_02_raghunath_patil_on_gov_7201168
कर्जमाफी न केल्यास सरकार 5 वर्षे टिकणार नाही-
शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील यांचे वक्तव्य

सोलापूर-
महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सरकारने तातडीने कर्ज माफी जाहीर करावी.
अभ्यास करतोय. माहिती घेतोय असं करत बसाल तर हे सरकार पाच वर्षे टिकणार नाही असे वक्तव्य शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी केले आहे. Body:राज्यात नव्याने स्थापन झालेल्या उध्दव ठाकरे सरकारने तातडीने शेतकर्यांना संपूर्ण कर्ज माफी जाहीर करावी, अन्यथा येत्या 12 डिसेंबर पासून सरकार विरोधात राज्यभरात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा शेतकरी संघनेचे नेते रघूनाथदादा पाटील यांनी आज पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना दिला.

शेतकरी कर्जमाफी संदर्भात अभ्यास करतोय,माहिती घेतोय असं करत बसाल तर सरकार पाचवर्षे टिकणार नाही अशी टिका पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर केली.

येत्या 12 डिसेंबर रोजी आयात धोरणाच्या विरोधात आवाज उठवणारे हुतात्मा बाबूुगेणूचा स्मृतीदिन आहे.या दिना पर्यंत राज्य सरकारने शेतकर्यांची संपूर्ण कर्ज माफी जाहीर करावी. अन्यथा आंदोलन करु असा इशाराही त्यांनी दिला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ज्या तडफेने मुंबईतील आरे काॅलनीतील मेट्रो शेडला स्थगिती दिली त्याच तडफेने त्यांनी आता शेतकरी कर्ज माफीचा निर्णय घ्यावा, अभ्यास करतो, माहिती घेतो असे करत बसाू नये अन्यथा हे सरकार पाच वर्षे टिकणार नाही असेही पाटील यांनी यावेळी सांगितले आहेत.



बाईट - रघुनाथदादा पाटील -शेतकरी नेतेConclusion:

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.