ETV Bharat / state

शरद पवारांवरील गुन्ह्याच्या विरोधात कुर्डूवाडीत संभाजी ब्रिगेडकडून बंद - कुर्डूवाडी

शरद पवार यांच्यावर तथाकथित बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ तसेच अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या बांधकाम सुरू होण्याआधीच केलेला ८० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार, वाढलेली बेरोजगारी, आर्थिक मंदी, अशा अनेक कारणांचा जाब विचारण्यासाठी लोकांनी पुढे येत कुर्डूवाडी बंदची हाक दिली.

शरद पवारांवरील  गुन्ह्याच्या विरोधात कुर्डूवाडीत  संभाजी ब्रिगेडकडून बंद
author img

By

Published : Sep 27, 2019, 4:34 PM IST

Updated : Sep 27, 2019, 5:12 PM IST

सोलापूर - सरकारच्या निषेधार्थ कुर्डूवाडी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात जाणीवपूर्वक गुन्हा दाखल करण्यात आल्याचा निषेध करत हा बंद पाळण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने कुर्डूवाडी बंदची हाक देण्यात आली होती.

हर्षल बागल, प्रवक्ते, संभाजी ब्रिगेड

राज्याने असे सुडबुध्दीने वागलेले सरकार गेल्या ७० वर्षांत कधी पाहिले नाही. इतिहासात पहिल्यादांच इडीचे कार्यालय बंद करावे लागले. हा सरकारचा पहिला पराभव आहे. येणाऱ्या काळात तरुणाई हे जुलमी सरकार उलथून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे वक्तव्य संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते हर्षल बागल यांनी कुर्डूवाडी बंदच्या वेळी केले आहे.

हेही वाचा - ईडी कार्यालयात जाणार नाही, पोलीस अधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर शरद पवारांचा निर्णय मागे

शरद पवार यांच्यावर तथाकथित बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ तसेच अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या बांधकाम सुरू होण्याआधीच केलेला ८० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार, वाढलेली बेरोजगारी, आर्थिक मंदी, अशा अनेक कारणांचा जाब विचारण्यासाठी लोकांनी पुढे येत कुर्डूवाडी बंदची हाक दिली. या बंदला सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळपासुन सर्व दुकाने, बाजारपेठ, शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आले होते.

हेही वाचा - पवारांचे अचूक टायमिंग! ईडीची पीडा राष्ट्रवादीच्याच पथ्थ्यावर?

शरद पवार यांची विजयी घौडदोड रोखण्यासाठी भाजप दबावतंत्र वापरत आहे. पण एक दिवस हेच भाजपवाले मुंबई देखील गुजरातला घेऊन जातील, तेव्हा काश्मीरच्या नावाने घोषणा देऊन ३७० ची भाजी करून देशभक्ती दाखवावी लागेल, असा उपरोधिक टोला संभाजी ब्रिगेडचे हर्षल बागल यांनी सरकारला लावला आहे.

सोलापूर - सरकारच्या निषेधार्थ कुर्डूवाडी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात जाणीवपूर्वक गुन्हा दाखल करण्यात आल्याचा निषेध करत हा बंद पाळण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने कुर्डूवाडी बंदची हाक देण्यात आली होती.

हर्षल बागल, प्रवक्ते, संभाजी ब्रिगेड

राज्याने असे सुडबुध्दीने वागलेले सरकार गेल्या ७० वर्षांत कधी पाहिले नाही. इतिहासात पहिल्यादांच इडीचे कार्यालय बंद करावे लागले. हा सरकारचा पहिला पराभव आहे. येणाऱ्या काळात तरुणाई हे जुलमी सरकार उलथून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे वक्तव्य संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते हर्षल बागल यांनी कुर्डूवाडी बंदच्या वेळी केले आहे.

हेही वाचा - ईडी कार्यालयात जाणार नाही, पोलीस अधिकाऱ्यांच्या विनंतीनंतर शरद पवारांचा निर्णय मागे

शरद पवार यांच्यावर तथाकथित बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ तसेच अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या बांधकाम सुरू होण्याआधीच केलेला ८० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार, वाढलेली बेरोजगारी, आर्थिक मंदी, अशा अनेक कारणांचा जाब विचारण्यासाठी लोकांनी पुढे येत कुर्डूवाडी बंदची हाक दिली. या बंदला सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद मिळाला. सकाळपासुन सर्व दुकाने, बाजारपेठ, शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आले होते.

हेही वाचा - पवारांचे अचूक टायमिंग! ईडीची पीडा राष्ट्रवादीच्याच पथ्थ्यावर?

शरद पवार यांची विजयी घौडदोड रोखण्यासाठी भाजप दबावतंत्र वापरत आहे. पण एक दिवस हेच भाजपवाले मुंबई देखील गुजरातला घेऊन जातील, तेव्हा काश्मीरच्या नावाने घोषणा देऊन ३७० ची भाजी करून देशभक्ती दाखवावी लागेल, असा उपरोधिक टोला संभाजी ब्रिगेडचे हर्षल बागल यांनी सरकारला लावला आहे.

Intro:mh_sol_01_kurduwadi_band_7201168

सरकारच्या निषेधार्थ कुर्डूवाडीत कडकडीत बंद
शरद पवार यांच्यावरील गून्ह्याच्या विरोधात संभाजी ब्रिगेड कडून बंद
सोलापूर-
सरकारच्या निषेधार्थ कुर्डूवाडी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विरोधात जाणीवपूर्वक गून्हा दाखल करण्यात आल्याचा निषेध करत हा बंद पाळण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने कुर्डूवाडी बंदची हाक देण्यात आली होती.
Body:महाराष्ट्राने असे सुडबुध्दीने वागलेलं सरकार गेल्या सत्तर वर्षात कधी पाहिले नाही. इतिहासात पहिल्यादां इडीचे कार्यालय बंद करावे लागले हा सरकारचा पहिला पराभव आहे येणाऱ्या काळात तरुणाई हे जुलमी सरकार ऊलथुन टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे वक्तव्य संभाजी ब्रिगेड चे प्रवक्ते हर्षल बागल यांनी कुर्डूवाडी बंद च्या वेळी केले आहे.
खासदार शरद पवार यांच्या तथाकथित बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याच्या निषेधार्थ तसेच अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या बांधकाम सुरु होण्यााआधीच केलेला ८० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार , वाढलेली बेरोजगारी , डिझेल पेट्रोल चे वाढलेले दर , समोर असलेली आर्थिक मंदी गेलेल्या नौकऱ्या सरकारचे कोल्हापुर सांगली पुणे शहरातील पुरावेळी आलेले अपयश अशा अनेक कारणाचा जाब विचारण्यासाठी सर्वसामान्य लोकांनी पुढे येत कुर्डूवाडी बंद ची हाक दिली या बंद ला सर्व स्तरातुन मोठा प्रतिसाद मिळाला असुन सकाळपासुन सर्व दुकाने मार्केट हमाल पंचायत तसेच सर्व शाळा काँलेजस बंद ठेवण्यात आल्या हत्या

शरद पवार यांच्यावर सुडबुध्दीने त्यांचा विजयी घौडदोड रोखण्यासाठी भाजप दबावतंत्र वापरत आहे पण एक दिवस हेच भाजपावाले मुंबई देखील गुजरातला घेऊन जातील तेव्हा कश्मीरच्या नावाने घोषणा देऊन ३७० ची भाजी करुन देशभक्ती दाखवावी लागेल ऊपरोधिक टोला संभाजी ब्रिगेड चे प महाराष्ट्र प्रवक्ते हर्षल बागल यांनी सरकारला लावला आहे.

बाईट- हर्षल बागल, प्रवक्ते,. संभाजी ब्रिगेड Conclusion:
Last Updated : Sep 27, 2019, 5:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.