ETV Bharat / state

भैरवनाथ शुगरतर्फे पूरग्रस्तांसाठी 25 हजार चादरी, 5 टन खाद्यपदार्थ रवाना

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या मंगळवेढा तालुक्यातील भैरवनाथ शुगर साखर कारखान्याच्या वतीने ही मदत पाठवण्यात आली आहे. यात गहू, तांदूळ, तेल, डाळ, पिण्याचे पाणी आणि सोलापुरी चादरींचा समावेश आहे.

author img

By

Published : Aug 11, 2019, 10:07 AM IST

भैरवनाथ शुगरतर्फे पूरग्रस्तांसाठी 25 हजार चादरी, 5 टन खाद्यपदार्थ रवाना


सोलापूर - कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापूराने हाहाकार उडाला आहे. लाखो लोकांचे संसार उद्ध्वस्थ झाले आहेत. या पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून सोलापुरातील भैरवनाथ शुगर साखर कारखान्याने 25 हजार सोलापुरी चादरी आणि 5 टन खाद्य पदार्थ पाठवले आहेत.

भैरवनाथ शुगरतर्फे पूरग्रस्तांसाठी 25 हजार चादरी, 5 टन खाद्यपदार्थ रवाना

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या मंगळवेढा तालुक्यातील भैरवनाथ शुगर साखर कारखान्याच्या वतीने ही मदत पाठवण्यात आली आहे. यात गहू, तांदूळ, तेल, डाळ, पिण्याचे पाणी आणि सोलापुरी चादरींचा समावेश आहे. हे सामान घेऊन जाणाऱ्या ट्रकचे पूजन करण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्हा शिवसेना समन्वयक प्रा. शिवाजी सावंत आणि भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांच्या हस्ते पूजन करून मार्गस्थ करण्यात आल्या. या शिवाय पूरग्रस्तांच्या बचावासाठी पंढरपूरातील दोन नावा ही पाठवण्यात आल्या आहेत.


सोलापूर - कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात महापूराने हाहाकार उडाला आहे. लाखो लोकांचे संसार उद्ध्वस्थ झाले आहेत. या पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून सोलापुरातील भैरवनाथ शुगर साखर कारखान्याने 25 हजार सोलापुरी चादरी आणि 5 टन खाद्य पदार्थ पाठवले आहेत.

भैरवनाथ शुगरतर्फे पूरग्रस्तांसाठी 25 हजार चादरी, 5 टन खाद्यपदार्थ रवाना

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या मंगळवेढा तालुक्यातील भैरवनाथ शुगर साखर कारखान्याच्या वतीने ही मदत पाठवण्यात आली आहे. यात गहू, तांदूळ, तेल, डाळ, पिण्याचे पाणी आणि सोलापुरी चादरींचा समावेश आहे. हे सामान घेऊन जाणाऱ्या ट्रकचे पूजन करण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्हा शिवसेना समन्वयक प्रा. शिवाजी सावंत आणि भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांच्या हस्ते पूजन करून मार्गस्थ करण्यात आल्या. या शिवाय पूरग्रस्तांच्या बचावासाठी पंढरपूरातील दोन नावा ही पाठवण्यात आल्या आहेत.

Intro:mh_sol_04_chadar_for_sangli_kolhapur_7201168

भैरवनाथ शुगर कडून पूरग्रस्तांना 25 हजार चादरी रवाना,
5 टन खाद्यपदार्थ ही पाठविले

सोलापूर-
कोल्हापूर आणि।सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सोलापुरातील भैरवनाथ शुगर या साखर कारखान्यांने 25 हजार सोलापुरी चादरी आणि 5 टन खाद्य पदार्थ पाठविले आहेत. Body:कोल्हापूर आणि सांगली जिल्हयात महापूराने हाहाकार उडाला आहे.लाखो लोकांचे संसार उध्दवस्थ झाले आहेेत तर अनेक लोक निराश्रीत झाले आहेत.अशा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानंतर जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या मंगळवेढा तालुक्यातील भैरवनाथ शुगर साखर कारखान्याच्या वतीने पाच टन जीवनाश्यक अन्नधान्यासह 25 हजार सोलापूरी चादरी पाठवण्यात आल्या आहेत.

यामध्ये गहू,तांदुळ,तेल,डाळ इ.अन्नधान्य,पिण्याचे पाणी आणि सोलापूरी चादरी पाठविण्यात आले.हे सामान घेऊन जाणार्या ट्रकचे पूजन करण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्हा शिवसेना समन्वयक प्रा.शिवाजी सावंत आणि भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांच्या हस्ते पूजन करुन मार्गस्थ करण्यात आला.

पूरग्रस्तांना मदत करावी असे आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केले होते.त्यांच्या या अहवाना नुसार भैरवनाथ शुगर आणि जिल्हा शिवसेनेच्या वतीने पूर ग्रस्तासांठी मदत पाठवण्यात आली.सोलापूर जिल्हयातून पहिल्यादाच मोठ्या प्रमाणावर मदत पाठवण्यात आली आहे.
या शिवाय पूरग्रस्तांच्या बचावासाठी पंढरपूरातील दोन नावा ही पाठवण्यात आल्या आहेत.

बाईट- प्रा. शिवाजी सावंतConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.