ETV Bharat / state

खासगी सावकारीत वाढ, दुष्काळी भागातील शेतकरी अडचणीत - सातारा

सावकारी प्रकरणात अटकेत असलेल्या तीन आरोपींना पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. मात्र, या खासगी सावकारीच्या रक्कमा पाहता एवढ्या रक्कमा कुठून व कशा आल्या, हा संशोधनाचा विषय ठरला आहे. या जिल्ह्यात असणाऱ्या छोट्या-मोठ्या सावकारांकडे एवढ्या मोठ्या रक्कमा कुठून मिळतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खासगी सावकारीत वाढ, दुष्काळी भागातील शेतकरी अडचणीत
author img

By

Published : Apr 20, 2019, 10:53 AM IST

सातारा - खासगी सावकारीचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी वडूजमधील सावकारी प्रकरणात बारा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामधील बारापैकी नऊजण फरार आहेत. यामुळे दुष्काळी भागात खासगी सावकारांचा शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सावकारी प्रकरणात अटकेत असलेल्या तीन आरोपींना पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. मात्र, या खासगी सावकारीच्या रक्कमा पाहता एवढ्या रक्कमा कुठून व कशा आल्या, हा संशोधनाचा विषय ठरला आहे. या जिल्ह्यात असणाऱ्या छोट्या-मोठ्या सावकारांकडे एवढ्या मोठ्या रक्कमा कुठून मिळतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुष्काळी भागात सावकाराचे प्रमाण वाढले आहे. मात्र, पोलीस प्रशासन याची दखल घेत नसल्याचे समोर आले आहे.

अनेक वेळा सावकारी प्रकरणात तक्रारी झाल्या, मात्र काही दिवसात प्रकरण मिटले गेल्याने शेतकरी देखील तक्रार करत नसल्याचे नागरिक बोलत आहेत. याची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन तालुक्यातील व जिल्ह्यातील सावकारांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्या तसेच नाहक त्रास त्यांना सहन करावा लागणार आहे.

सातारा - खासगी सावकारीचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी वडूजमधील सावकारी प्रकरणात बारा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामधील बारापैकी नऊजण फरार आहेत. यामुळे दुष्काळी भागात खासगी सावकारांचा शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सावकारी प्रकरणात अटकेत असलेल्या तीन आरोपींना पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. मात्र, या खासगी सावकारीच्या रक्कमा पाहता एवढ्या रक्कमा कुठून व कशा आल्या, हा संशोधनाचा विषय ठरला आहे. या जिल्ह्यात असणाऱ्या छोट्या-मोठ्या सावकारांकडे एवढ्या मोठ्या रक्कमा कुठून मिळतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुष्काळी भागात सावकाराचे प्रमाण वाढले आहे. मात्र, पोलीस प्रशासन याची दखल घेत नसल्याचे समोर आले आहे.

अनेक वेळा सावकारी प्रकरणात तक्रारी झाल्या, मात्र काही दिवसात प्रकरण मिटले गेल्याने शेतकरी देखील तक्रार करत नसल्याचे नागरिक बोलत आहेत. याची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन तालुक्यातील व जिल्ह्यातील सावकारांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्या तसेच नाहक त्रास त्यांना सहन करावा लागणार आहे.

Intro:सातारा खाजगी सावकारी चे प्रमाण वाढले आहे. काही दिवसापूर्वी वडूज मधील सावकारी प्रकरणात बारा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामधील बारापैकी नऊ जण फरार आहे. यामुळे दुष्काळी भागात खाजगी सावकारांचा शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.


Body:सावकारी प्रकरणात अटकेत असलेले तीन आरोपींना पोलीस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडी मिळाले आहे. मात्र या खाजगी सावकारीच्या रक्कम पाहता एवढ्या कुठून व कश्या आल्या, हा संशोधनाचा विषय ठरला आहे. या जिल्ह्यात असणाऱ्या छोट्या-मोठ्या सावकारांकडे एवढ्या मोठ्या रक्कमा कुठून मिळतात. असा प्रश्न उपस्थित होत आहे. दुष्काळी भागात सावकाराची प्रमाण वाढले आहे. मात्र पोलिस प्रशासन याची दखल घेत नसल्याचे समोर आले आहे.

अनेक वेळा सावकारी प्रकरणात तक्रारी झाल्या, मात्र काही दिवसात प्रकरण मिटले गेल्याने शेतकरी देखील तक्रार करत नसल्याचे नागरिक बोलत आहेत. याची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन तालुक्यातील व जिल्ह्यातील सावकारांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्या तसेच नाहक त्रास त्यांना सहन करावा लागणार आहे.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.