ETV Bharat / state

पाण्यासाठी दुष्काळी जत नगरपरिषदेला नगरसेवकांनी ठोकले टाळे

जत हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. जत शहराला आता पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

author img

By

Published : Apr 26, 2019, 9:01 PM IST

जत

सांगली - पाण्यासाठी दुष्काळी जत नगरपरिषदेला नगरसेवकांनी टाळे ठोकले आहे. संतप्त नगरसेवकांनी पालिकेच्या दारात ठिय्या मारत जत शहराला तातडीने पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

पाण्यासाठी दुष्काळी जत नगरपरिषदेला नगरसेवकांनी ठोकले टाळे

जत हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. जत शहराला आता पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहरात गेल्या ८ दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. यामुळे संतप्त झालेल्या जत शहराच्या ३ नगरसेवकांनी जत नगरपरिषदेला टाळे ठोकले आणि आक्रमक भूमिका घेत नगरपरिषदेच्या दारात ठिय्या आंदोलन केले. यामुळे ३ तास परिषदेचे कामकाज बंद पडले होते.

जत शहरात सरकारी २१० पाण्याचे हातपंप आहेत. मात्र, त्यातील ७० हातपंप हे बंद अवस्थेत आहेत. त्यांची दुरुस्ती केली जात नाही. दुसरीकडे ८ दिवसातून पाणी पुरवठा केला जात असल्याने जतच्या नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे जत नगरपरिषदेच्या कारभाराविरोधात जतच्या नगरसेवकांनी निषेध नोंदवत तातडीने पाणी द्यावे या मागणीसाठी थेट नगरपरिषदेला टाळे ठोकले.

सांगली - पाण्यासाठी दुष्काळी जत नगरपरिषदेला नगरसेवकांनी टाळे ठोकले आहे. संतप्त नगरसेवकांनी पालिकेच्या दारात ठिय्या मारत जत शहराला तातडीने पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

पाण्यासाठी दुष्काळी जत नगरपरिषदेला नगरसेवकांनी ठोकले टाळे

जत हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. जत शहराला आता पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहरात गेल्या ८ दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. यामुळे संतप्त झालेल्या जत शहराच्या ३ नगरसेवकांनी जत नगरपरिषदेला टाळे ठोकले आणि आक्रमक भूमिका घेत नगरपरिषदेच्या दारात ठिय्या आंदोलन केले. यामुळे ३ तास परिषदेचे कामकाज बंद पडले होते.

जत शहरात सरकारी २१० पाण्याचे हातपंप आहेत. मात्र, त्यातील ७० हातपंप हे बंद अवस्थेत आहेत. त्यांची दुरुस्ती केली जात नाही. दुसरीकडे ८ दिवसातून पाणी पुरवठा केला जात असल्याने जतच्या नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे जत नगरपरिषदेच्या कारभाराविरोधात जतच्या नगरसेवकांनी निषेध नोंदवत तातडीने पाणी द्यावे या मागणीसाठी थेट नगरपरिषदेला टाळे ठोकले.

Intro:सरफराज सनदी - सांगली.

AVB

Feed send - file name - R_MH_1_SNG_26_APR_2019_JAT_WATER_ISSUE_SARFARAJ_SANADI - TO - R_MH_2_SNG_26_APR_2019_JAT_WATER_ISSUE_SARFARAJ_SANADI

स्लग पाण्यासाठी दुष्काळी जत नागपरिषदेला नगरसेवकांनी ठोकले टाळे

अँकर - पाण्यासाठी दुष्काळी जत नगरपरिषदेला नगरसेवकांनी टाळे ठोकले आहेत.संतप्त नगरसेवकांनी
पालिकेच्या दारात ठिय्या मारत जत शहराला तातडीने पाणी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली . Body:व्ही वो - जत हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो, तर या तालुक्या हे ठिकाण असणाऱ्या जत शहराला आता पिण्याचा पाण्याच्या भीषण टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहरात गेल्या आठ दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जातो.त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण सहन करावी लागत आहे.या मुळे संतप्त झालेल्या जत शहराच्या ३ नगरसेवकांनी जत नगरपरिषदला टाळे ठोकले.आणि
आक्रमक भूमिका घेत पालिकेच्या दारात ठिय्या मारला.यामुळे ३ तास पालिकेचे कामकाज बंद पाडले होते.

जत शहरात सरकारी २१० पाण्याची हात पंप आहेत.मात्र त्यातील ७० हात पंप हे बंद अवस्थेत आहेत.मात्र त्याची दुरुस्ती पालिकेकडून केली जात नाहीत.तर दुसरीकडे 8 दिवसातून पाणी पुरवठा केला जात असल्याने जतच्या नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.त्यामुळे जत पालिकेच्या कारभारा विरोधात जतच्या नगरसेवकांनी निषेध नोंदवत तातडीने पाणी द्यावे या मागणीसाठी थेट नगरपरिषदेला टाळे ठोकले.


बाईट :- नगरसेवक,जत.सांगली..Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.