ETV Bharat / state

कृष्णेची पाणी पातळी स्थिर, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांची माहिती

मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत होती. मात्र, पाऊस कमी झाल्यामुळे कृष्णेची पाणी पातळी स्थीर आहे. रात्री उशीरा पाणी कमी होण्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

author img

By

Published : Sep 6, 2019, 8:51 PM IST

कृष्णा नदीची पाणी पातळी स्थिर जिल्हाधिकारी

सांगली - दोन दिवसांपासून कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत होती. मात्र, सध्या २९.३ फुटांवर कृष्णा नदीचे पाणि स्थिर आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कमी झालेला पाऊस, धरणातील विसर्ग यामुळे पाण्याची पातळी रात्री उशिरा कमी होण्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी ही माहिती दिली.

कृष्णा नदीची पाणी पातळी स्थिर जिल्हाधिकारी


हवामान खात्याकडून सातारा कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यात घाटमाथ्यावर अतिवृष्टी होण्याचा इशार देण्यात आला आहे. या परिसरात पावसाचा जोर पुन्हा वाढल्यास पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नदी काठच्या गावांनी सतर्क राहावे तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी नागरिकांनी केले आहे.

गुरूवार सकाळपासून कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली होती. दहा फुटांवर असणारी पाण्याची पातळी शुक्रवार सायंकाळपर्यंत ३० फुटांपर्यंत पोहोचली होती. पाण्याची ही वाढती पातळी पाहता सांगलीमध्ये पुन्हा महापूर येणार अशी धास्ती नागरिकांमध्ये निर्माण झाली होती.

सांगली - दोन दिवसांपासून कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत होती. मात्र, सध्या २९.३ फुटांवर कृष्णा नदीचे पाणि स्थिर आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कमी झालेला पाऊस, धरणातील विसर्ग यामुळे पाण्याची पातळी रात्री उशिरा कमी होण्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी ही माहिती दिली.

कृष्णा नदीची पाणी पातळी स्थिर जिल्हाधिकारी


हवामान खात्याकडून सातारा कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यात घाटमाथ्यावर अतिवृष्टी होण्याचा इशार देण्यात आला आहे. या परिसरात पावसाचा जोर पुन्हा वाढल्यास पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नदी काठच्या गावांनी सतर्क राहावे तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी नागरिकांनी केले आहे.

गुरूवार सकाळपासून कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली होती. दहा फुटांवर असणारी पाण्याची पातळी शुक्रवार सायंकाळपर्यंत ३० फुटांपर्यंत पोहोचली होती. पाण्याची ही वाढती पातळी पाहता सांगलीमध्ये पुन्हा महापूर येणार अशी धास्ती नागरिकांमध्ये निर्माण झाली होती.

Intro:
File name - mh_sng_03_krushna_pani_patli_update_vis_01_7203751 - to -

mh_sng_03_krushna_pani_patli_update_byt_02_7203751

स्लग - कृष्णेची पाणी पातळी स्थिर,रात्री नंतर पाणी उतरण्याची शक्यता,मात्र नागरिकांना सतर्क राहावे - जिल्हाधिकारी ..

अंकर - गेल्या दोन दिवसांपासून वाहणारी कृष्णा नदी पाणी पातळी स्थिर झाली आहे 29.3 फुटांवर पाणी पातळी सध्या असून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कमी झालेला पाऊस आणि विसर्ग,यामुळे या पाण्याची पातळी रात्री उशिरा नंतर कमी होण्याचे अंदाज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आलेले आहेत,जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी ही माहिती दिली आहे.तर हवामान खात्याकडून सातारा कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यात घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे,त्यामुळे या परिसरात पावसाचा जोर पुन्हा वाढल्यास पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही ,त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क रहावे त्याचबरोबर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी नागरिकांना केले आहे. गुरुवारी सकाळपासून कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढली होती,दहा फुटांवर असणारी पाण्याची पातळी आज शुक्रवारी सायंकाळपर्यंत 30 फुटांपर्यंत पोहचली होती. पाण्याची वाढती पातळी यामुळे सांगलीमध्ये पुन्हा महापूर येणार अशी धास्ती निर्माण झाली होती.

बाईट - अभिजीत चौधरी - जिल्हाधिकारी,सांगली.
Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.