ETV Bharat / state

नवरात्रीचा महाप्रसाद खाल्ल्याने 31 जणांना विषबाधा; सांगलीच्या मिरज तालुक्यातील घटना

नवरात्रनिमित्त सोमवारी खंडेनवमीचे औचित्य साधून गावात पाच बोकडांचा बळी देण्यात आला. या महाप्रसादाच्या अन्नातून तब्बल 31 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना मिरज तालुक्यातील विजयनगर येथे घडली.

author img

By

Published : Oct 9, 2019, 3:52 AM IST

मिरज रुग्णालय

सांगली - नवरात्र उत्साहातील महाप्रसादाच्या अन्नातून तब्बल 31 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना मिरज तालुक्यातील विजयनगर येथे घडली.

नवरात्रनिमित्त सोमवारी खंडेनवमीचे औचित्य साधून गावात पाच बोकडांचा बळी देण्यात आला. बोकड्यांना मंगळावारी शिजवून त्याचे महाप्रसाद म्हणून भोजन करण्यात आले. महाप्रसादाचे भोजन लहान मुले, मली, पुरुष मंडळी आणि महिलांनी केले. मात्र काही वेळातच त्यांना उलट्या आणि जुलाब सुरु झाले. त्यामुळे या सर्वांना तातडीने मिरज येथील शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. महाप्रसादासाठी तयार केलेल्या मांसाहारी भोजनातून तब्बल 31 जणांना विषबाधा झाला. मंगळवारी सायंकाळी उपचार करुन सर्व रुग्णांना घरी पाठवण्यात आले. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सांगली - नवरात्र उत्साहातील महाप्रसादाच्या अन्नातून तब्बल 31 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना मिरज तालुक्यातील विजयनगर येथे घडली.

नवरात्रनिमित्त सोमवारी खंडेनवमीचे औचित्य साधून गावात पाच बोकडांचा बळी देण्यात आला. बोकड्यांना मंगळावारी शिजवून त्याचे महाप्रसाद म्हणून भोजन करण्यात आले. महाप्रसादाचे भोजन लहान मुले, मली, पुरुष मंडळी आणि महिलांनी केले. मात्र काही वेळातच त्यांना उलट्या आणि जुलाब सुरु झाले. त्यामुळे या सर्वांना तातडीने मिरज येथील शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. महाप्रसादासाठी तयार केलेल्या मांसाहारी भोजनातून तब्बल 31 जणांना विषबाधा झाला. मंगळवारी सायंकाळी उपचार करुन सर्व रुग्णांना घरी पाठवण्यात आले. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Intro:File name - mh_sng_05_vishbadha_vis_7203751 -

स्लग - नवरात्रीचा महाप्रसाद खाल्ल्याने 31 जणांना विषबाधा..

अँकर :- महाप्रसादाच्या अन्नातून 31 जणांना विषबाधा झाली आहे.नवरात्रीच्या निमित्ताने आयोजित केलेला महाप्रसाद खाल्ल्याने ही घटना घडला आहे.मिरज तालुक्यातील म्हैसाळ नजीकच्या विजयनगर हा प्रकार घडला आहे .Body:सांगलीच्या मिरज तालुक्यातील म्हैसाळ नजीक असणाऱ्या विजयनगर याठिकाणी
महाप्रसादासाठी तयार केलेल्या मांसाहारी भोजनातून 31 जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे.यामध्ये महिला आणि लहान मुलांचा मोठ्या संख्येने समावेश आहे. नवरात्रानिमित्त सोमवारी खंडेनवमीचे औचित्य साधून गावात 5 बोकडांचा बळी देण्यात आला.आणि मंगळवारी सकाळी शिजवून त्याचे महाप्रसाद भोजन करण्यात आले होते.तर महाप्रसादाचे भोजन खाल्ल्याने काही वेळाने लहान मुले, मुली आणि महिलांना उलट्या आणि जुलाब सुरू झाले. या सर्वांना तातडीने मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, आणि सायंकाळी सर्वांना उपचार करून घरी पाठवण्यात आले.या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.