ETV Bharat / state

सांगलीत अस्वच्छ पाण्याच्या निचऱ्यासाठी नागरिकांचे जलआंदोलन - sangli peolpe agitation

पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे परिसरात डासांची आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नागरिकांना या भागातील साचलेल्या पाण्याचा निचरा तातडीने करावा, अशी मागणी वारंवार पालिकेकडे केली. मात्र, पालिकेने याकडे दुर्लक्ष होत केले.

सांगलीत अस्वच्छ पाण्याच्या निचऱ्यासाठी नागरिकांचे जलआंदोलन
author img

By

Published : Nov 5, 2019, 7:09 PM IST

सांगली - शहरातील शामराव नगर येथील विस्तारीत भागात मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. या पाण्याचा निचरा करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी पाण्यात बसून जलआंदोलन केले. तसेच साचलेल्या घाण पाण्यातून अधिकाऱ्यांना फिरवत पालिका प्रशासनाचा निषेध केला.

सांगलीत अस्वच्छ पाण्याच्या निचऱ्यासाठी नागरिकांचे जलआंदोलन

हे वाचलं का? - कोल्हापुरात 7 दरवाजे तोडून सराफ दुकान फोडले; चोर सीसीटीव्हीत कैद

पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे परिसरात डासांची आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नागरिकांना या भागातील साचलेल्या पाण्याचा निचरा तातडीने करावा, अशी मागणी वारंवार पालिकेकडे केली. मात्र, पालिकेने याकडे दुर्लक्ष होत केले. त्यामुळे आज मंगळवारी संतप्त नागरिकांना पालिकेच्या निषेधार्थ अस्वच्छ पाण्यात बसून आंदोलने केले. हे जल आंदोलन करत पालिकेच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच अस्वच्छ पाण्याचा तातडीने निचरा करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी धाव घेतली. संतप्त नागरिकांनी पालिकेच्या अधिकाऱ्याला धारेवर धरत अस्वच्छ पाण्यातून चालायला लावले. तसेच मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले.

सांगली - शहरातील शामराव नगर येथील विस्तारीत भागात मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. या पाण्याचा निचरा करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी पाण्यात बसून जलआंदोलन केले. तसेच साचलेल्या घाण पाण्यातून अधिकाऱ्यांना फिरवत पालिका प्रशासनाचा निषेध केला.

सांगलीत अस्वच्छ पाण्याच्या निचऱ्यासाठी नागरिकांचे जलआंदोलन

हे वाचलं का? - कोल्हापुरात 7 दरवाजे तोडून सराफ दुकान फोडले; चोर सीसीटीव्हीत कैद

पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे परिसरात डासांची आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नागरिकांना या भागातील साचलेल्या पाण्याचा निचरा तातडीने करावा, अशी मागणी वारंवार पालिकेकडे केली. मात्र, पालिकेने याकडे दुर्लक्ष होत केले. त्यामुळे आज मंगळवारी संतप्त नागरिकांना पालिकेच्या निषेधार्थ अस्वच्छ पाण्यात बसून आंदोलने केले. हे जल आंदोलन करत पालिकेच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच अस्वच्छ पाण्याचा तातडीने निचरा करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी धाव घेतली. संतप्त नागरिकांनी पालिकेच्या अधिकाऱ्याला धारेवर धरत अस्वच्छ पाण्यातून चालायला लावले. तसेच मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले.

Intro:File name - mh_sng_04_pani_andolan_vis_01_7203751 - to - mh_sng_04_pani_andolan_byt_04_7203751


स्लग - अस्वच्छ पाण्याच्या निचऱ्यासाठी
त्याचा पाण्यात बसुन नागरिकांचे जल आंदोलन..

अँकर - पावसाने साचलेल्या पाण्याच्या निचऱ्यासाठी,त्याचा अस्वच्छ पाण्यात बसून नागरिकांना जल आंदोलन केले आहे.तसेच याच साचलेल्या घाण पाण्यातून अधिकारयांना फिरवत संतप्त नागरिकांना पालिका कारभाराचा निषेध नोंदवला आहे.Body:सांगलीच्या शामराव नगर येथील विस्तारित भागात अनेक मोकळ्या प्लॉट आणि भूखंडा मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊसाचे पाणी साचून राहिले आहे.यामुळे या परिसरात डासांची आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.याबाबत नागरिकांना या भागात साचून राहिलेल्या पाण्याचा निचरा तातडीने करावा अशी मागणी वारंवार पालिकेकडे केली.मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने आज संतप्त नागरिकांना पालिकेच्या निषेधार्थ साचून राहिलेल्या अस्वच्छ पाण्यात बसून आंदोलने केले आहे.हे जल आंदोलन करत पालिका कारभारा विरोधात जोरदार घोषणाबाजी करत अस्वच्छ पाण्याचा तातडीने निचरा करण्याची यावेळी मागणी केली.यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी धाव घेतली.आणि संतप्त नागरिकांना यावेळी पालिकेच्या अधिकारयाला धारेवर धरत अस्वच्छ पाण्यातुन चालायला लावत, मागण्यांचे निवेदन स्वीकारायला लावले.

बाईट - संदीप दळवी - नागरिक .सांगली.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.