ETV Bharat / state

रत्नागिरीतील गडनदीच्या पुरात अडकलेल्या शेतकऱ्याला वाचवण्यात यश

author img

By

Published : Jul 15, 2019, 10:03 PM IST

सुनील जडयार हा शेतकरी शेतीच्या कामासाठी शेतात गेला होता. मात्र, गडनदीला आलेल्या पुरामध्ये तो वाहत गेला.

पुरात अडकलेल्या शेतकऱ्याला वाचवताना स्थानिक

रत्नागिरी - जिल्ह्यातील गडनदीला आलेल्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकऱ्याला वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे. संगमेश्वर तालुक्यातील कसे गावामधील ही घटना असून सुनील गुणाजी जड्यार असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

पुरात अडकलेल्या शेतकऱ्याला वाचवताना स्थानिक

सुनील जडयार हा शेतकरी शेतीच्या कामासाठी शेतात गेला होता. मात्र, गडनदीला आलेल्या पुरामध्ये तो वाहत गेला. अखेर त्याला एका झाडाचा आधार मिळाला. त्याच ठिकाणी तो अडकून राहिला आणि मदतीसाठी आरडाओरड केली. त्याची ओरड ऐकताच बाजूला असलेल्या शेतातील शेतकरी मदतीसाठी धावून आले.

गावकऱ्यांनी एक मोठी दोरी नदीत टाकली. त्यानंतर गावातील एका तरुण मुलाने ती दोरी नदीच्या दुसऱ्या टोकाला बांधली. त्यानंतर गावातील दोन माणसे झाडावर अडकलेल्या त्या शेतकऱ्याजवळ पोहोचली. अशाप्रकारे त्या शेतकऱ्याची सुखरूप सुटका करण्यात आली.

रत्नागिरी - जिल्ह्यातील गडनदीला आलेल्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकऱ्याला वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे. संगमेश्वर तालुक्यातील कसे गावामधील ही घटना असून सुनील गुणाजी जड्यार असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

पुरात अडकलेल्या शेतकऱ्याला वाचवताना स्थानिक

सुनील जडयार हा शेतकरी शेतीच्या कामासाठी शेतात गेला होता. मात्र, गडनदीला आलेल्या पुरामध्ये तो वाहत गेला. अखेर त्याला एका झाडाचा आधार मिळाला. त्याच ठिकाणी तो अडकून राहिला आणि मदतीसाठी आरडाओरड केली. त्याची ओरड ऐकताच बाजूला असलेल्या शेतातील शेतकरी मदतीसाठी धावून आले.

गावकऱ्यांनी एक मोठी दोरी नदीत टाकली. त्यानंतर गावातील एका तरुण मुलाने ती दोरी नदीच्या दुसऱ्या टोकाला बांधली. त्यानंतर गावातील दोन माणसे झाडावर अडकलेल्या त्या शेतकऱ्याजवळ पोहोचली. अशाप्रकारे त्या शेतकऱ्याची सुखरूप सुटका करण्यात आली.

Intro:पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतक-याला वाचवण्यात यश

संगमेश्वर तालुक्यातील कसे गावामधील घटना

रत्नागिरी, प्रतिनिधी

संगमेश्वर तालुक्यातील कसे गावामध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतक-याला वाचवण्यात स्थानिकांना यश आलं आहे. सुनील गुणाजी जड्यार असं या शेतकऱ्याचं नाव आहे.
सुनील जडयार शेतीच्या कामासाठी शेतात गेला होता. मात्र गडनदीला आलेल्या पाण्यामुळे तो पाण्यासोबत वाहत जात होता. अखेर या शेतकऱ्याला एका झाडाचा आधार मिळाला आणि तो त्याच ठिकाणी लटकून राहिला व मदतीसाठी ओरडू लागला. बाजूला असलेल्या शेतातील शेतक-यांनी त्याची ओरड ऐकली आणि मदतीसाठी धावले. गावकऱ्यांनी मग एक मोठी दोरी नदीत टाकली व गावातील एका तरुण मुलाने ती दोरी नदीच्या दुसऱ्या टोकाला बांधली व त्यानंतर झाडावर अडकलेल्या माणसापर्यंत गावातील दोन माणसे गेली व अडकलेल्या शेतकऱ्याची सुखरूप सुटका केली.Body:पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतक-याला वाचवण्यात यश

संगमेश्वर तालुक्यातील कसे गावामधील घटना
Conclusion:पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतक-याला वाचवण्यात यश

संगमेश्वर तालुक्यातील कसे गावामधील घटना
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.