ETV Bharat / state

बोगस डिग्री प्रकरण : माझी अन् विनोद तावडेंची चौकशी करा - उदय सामंत

author img

By

Published : Jan 6, 2020, 10:14 AM IST

मी ज्ञानेश्वर विद्यापीठात शिकलो, यात मला कमीपणा वाटत नाही, असे सष्ट मत सामंत यांनी व्यक्त केले आहे. पण या आरोपांमध्ये किती तथ्य आहे? आणि काय उद्देश्य डोळ्यासमोर ठेवून हे आरोप करण्यात आले आहेत, याची चौकशी करावी, अशी सूचना मी सरकारला करणार आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

Uday Samant
उदय सामंत

रत्नागिरी - महाविकास आघाडीमधील उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पदवी घेतलेले विद्यापीठ आणि ही पदवी बोगस असल्याचा आरोप पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते अभिषेक हरिदास यांनी केला आहे. तर सामंत यांनी हे सर्व आरोप खोडून काढले आहेत.

आता जो माझ्यावर आरोप झालाय, तोच आरोप विनोद तावडे मंत्री असतानाही झाला होता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणारे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीच माझी अन् विनोद तावडे यांची चौकशी करावी. मुख्यमंत्र्यांनी प्रवीण दरेकर यांची एक सदस्यीय समिती नेमावी. जी काही चौकशी करायची आहे ती दरेकरांनी करावी, दरेकर साहेब पूर्ण पारदर्शक असल्यामुळे आमची चौकशी चांगल्या पद्धतीने करतील. आम्हाला न्याय देतील असा, टोला देखील उदय सामंत यांनी लगावला आहे.

उदय सामंत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

हेही वाचा - रत्नागिरीत विनापरवाना वाळू उपसा सुरूच; प्रशासनाचे दुर्लक्ष

मी ज्ञानेश्वर विद्यापीठात शिकलो, यात मला कमीपणा वाटत नाही, असे सष्ट मत सामंत यांनी व्यक्त केले आहे. पण या आरोपांमध्ये किती तथ्य आहे? आणि काय उद्देश्य डोळ्यासमोर ठेवून हे आरोप करण्यात आले आहेत, याची चौकशी करावी, अशी सूचना मी सरकारला करणार आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार - उदय सामंत

ज्यांना शिकून स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे. मात्र, जे डोनेशन भरू शकत नाहीत, अशा होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी डॉ. मनोहर आपटे यांनी हे विद्यापीठ सुरू केले आहे. मला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यामुळे तिथे शिकलो. पण, तेव्हा मला माहित नव्हते, मी आमदार होईन, मंत्री होईन. आणि मी या विद्यापीठातून घेतलेली पदवी प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहे. पण, या पदवीपासून आपण कोणतेही शासकीय लाभ घेतलेले नाहीत, असेही सामंत यांनी सांगितले.

रत्नागिरी - महाविकास आघाडीमधील उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पदवी घेतलेले विद्यापीठ आणि ही पदवी बोगस असल्याचा आरोप पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते अभिषेक हरिदास यांनी केला आहे. तर सामंत यांनी हे सर्व आरोप खोडून काढले आहेत.

आता जो माझ्यावर आरोप झालाय, तोच आरोप विनोद तावडे मंत्री असतानाही झाला होता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणारे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीच माझी अन् विनोद तावडे यांची चौकशी करावी. मुख्यमंत्र्यांनी प्रवीण दरेकर यांची एक सदस्यीय समिती नेमावी. जी काही चौकशी करायची आहे ती दरेकरांनी करावी, दरेकर साहेब पूर्ण पारदर्शक असल्यामुळे आमची चौकशी चांगल्या पद्धतीने करतील. आम्हाला न्याय देतील असा, टोला देखील उदय सामंत यांनी लगावला आहे.

उदय सामंत, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री

हेही वाचा - रत्नागिरीत विनापरवाना वाळू उपसा सुरूच; प्रशासनाचे दुर्लक्ष

मी ज्ञानेश्वर विद्यापीठात शिकलो, यात मला कमीपणा वाटत नाही, असे सष्ट मत सामंत यांनी व्यक्त केले आहे. पण या आरोपांमध्ये किती तथ्य आहे? आणि काय उद्देश्य डोळ्यासमोर ठेवून हे आरोप करण्यात आले आहेत, याची चौकशी करावी, अशी सूचना मी सरकारला करणार आहे, असे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार - उदय सामंत

ज्यांना शिकून स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे. मात्र, जे डोनेशन भरू शकत नाहीत, अशा होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी डॉ. मनोहर आपटे यांनी हे विद्यापीठ सुरू केले आहे. मला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता. त्यामुळे तिथे शिकलो. पण, तेव्हा मला माहित नव्हते, मी आमदार होईन, मंत्री होईन. आणि मी या विद्यापीठातून घेतलेली पदवी प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहे. पण, या पदवीपासून आपण कोणतेही शासकीय लाभ घेतलेले नाहीत, असेही सामंत यांनी सांगितले.

Intro:पदवी संदर्भातील आरोपांचं मंत्री उदय सामंत यांच्याकडून खंडन

आरोपांमध्ये किती तथ्य आहे, आणि काय उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे आरोप करण्यात आले याची शासनाने चौकशी करावी - उदय सामंत

प्रवीण दरेकर यांनीच माझी आणि विनोद तावडे यांची चौकशी करावी - उदय सामंत

रत्नागिरी, प्रतिनिधी


महाविकास आघाडीमधील उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची ज्या विद्यापीठातून पदवी घेतली आहे ते विद्यापीठ आणि ही पदवी बोगस असल्याचा आरोप पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते अभिषेक हरिदास यांना केला आहे. या प्रकरणानंतंर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी हे सर्व आरोप खोडून काढलेत. ज्ञानेश्वर विद्यापिठात शिकलो यात मला कमीपणा वाटत नाही असं सष्ट मत उदय सामंत यांनी व्यक्त केलं. पण या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, आणि काय उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे आरोप करण्यात आले याची चौकशी करावी अशी सूचना मी शासनाला करणार आहे असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
ज्यांना शिकून स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, पण जे डोनेशन भरू शकत नाहीत अशा होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी डॉ मनोहर आपटे यांनी हे विद्यापीठ सुरू केलं. मला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता, त्यामुळे तिथे शिकलो. पण तेव्हा मला माहित नव्हतं मी आमदार होईन,मंत्री होईन. आणि मी या विद्यापीठातून घेतलेल्या पदवी प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहे. पण या पदवीपासून आपण कोणतेही शासकीय लाभ घेतलेले नाहीत. आणि आता जो माझ्यावर आरोप झालाय तोच आरोप विनोद तावडे मंत्री असतानाही झाला होता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणारे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीच माझी आणि विनोद तावडे यांची चौकशी करावी. मुख्यमंत्र्यांनी प्रवीण दरेकर यांची एक सदस्यीय चौकशी नेमावी आणि जी काही चौकशी करायची आहे ती दरेकरांनी करावी, दरेकर साहेब पूर्ण पारदर्शक असल्यामुळे आमची चौकशी चांगल्या पद्धतीने करतील आणि आम्हाला न्याय देतील असा टोला देखील उदय सामंत यांनी लगावला आहे. याचसंदर्भात मंत्री उदय सामंत यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी






बाईट-१- उदय सामंत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री.


Body:पदवी संदर्भातील आरोपांचं मंत्री उदय सामंत यांच्याकडून खंडन

आरोपांमध्ये किती तथ्य आहे, आणि काय उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे आरोप करण्यात आले याची शासनाने चौकशी करावी - उदय सामंत

प्रवीण दरेकर यांनीच माझी आणि विनोद तावडे यांची चौकशी करावी - उदय सामंतConclusion:पदवी संदर्भातील आरोपांचं मंत्री उदय सामंत यांच्याकडून खंडन

आरोपांमध्ये किती तथ्य आहे, आणि काय उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे आरोप करण्यात आले याची शासनाने चौकशी करावी - उदय सामंत

प्रवीण दरेकर यांनीच माझी आणि विनोद तावडे यांची चौकशी करावी - उदय सामंत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.