ETV Bharat / state

2014 च्या तुलनेत यंदा रत्नागिरीत मतदानाचा टक्का घसरला

2014 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात 60 टक्के पेक्षा जास्त मतदान झाले होते. यावेळी मात्र दापोली आणि चिपळूण मतदारसंघ वगळता इतर तीन मतदारसंघात 60 टक्के पेक्षा कमी मतदान झाले आहे.

author img

By

Published : Oct 22, 2019, 11:33 PM IST

2014 च्या तुलनेत रत्नागिरीत मतदानाचा टक्का घसरला

रत्नागिरी - विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. रत्नागिरी जिल्ह्यात 5 विधानसभा मतदारसंघ आहेत. अशात गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यावेळी मतदानाचा टक्का घसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात 64.60 टक्के मतदान झाले होते. यावेळी मात्र 60.96 टक्के मतदान झाले.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात 60 टक्के पेक्षा जास्त मतदान झाले होते. यावेळी मात्र दापोली आणि चिपळूण मतदारसंघ वगळता इतर तीन मतदारसंघात 60 टक्के पेक्षा कमी मतदान झाले आहे. जिल्ह्यात यावेळी एकूण 10 लाख 13 हजार 555 मतदार होते. पैकी 7 लाख 98 हजार 879 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

2014 च्या तुलनेत रत्नागिरीत मतदानाचा टक्का घसरला

अंतिम आकडेवारीनुसार जिल्ह्यात सर्वाधिक मतदान दापोली आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघात झाले आहे. या दोन मतदारसंघात 65 टक्के पेक्षा जास्त मतदान झाले आहे. दापोलीत 65.93 तर चिपळूणमध्ये 65. 54 टक्के मतदान झाले. गुहागर विधानसभा मतदारसंघात 59.28 टक्के, रत्नागिरी 57.65 तर राजापूरमध्ये 55.50 टक्के मतदान झाले आहे.

रत्नागिरी - विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. रत्नागिरी जिल्ह्यात 5 विधानसभा मतदारसंघ आहेत. अशात गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यावेळी मतदानाचा टक्का घसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात 64.60 टक्के मतदान झाले होते. यावेळी मात्र 60.96 टक्के मतदान झाले.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात 60 टक्के पेक्षा जास्त मतदान झाले होते. यावेळी मात्र दापोली आणि चिपळूण मतदारसंघ वगळता इतर तीन मतदारसंघात 60 टक्के पेक्षा कमी मतदान झाले आहे. जिल्ह्यात यावेळी एकूण 10 लाख 13 हजार 555 मतदार होते. पैकी 7 लाख 98 हजार 879 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

2014 च्या तुलनेत रत्नागिरीत मतदानाचा टक्का घसरला

अंतिम आकडेवारीनुसार जिल्ह्यात सर्वाधिक मतदान दापोली आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघात झाले आहे. या दोन मतदारसंघात 65 टक्के पेक्षा जास्त मतदान झाले आहे. दापोलीत 65.93 तर चिपळूणमध्ये 65. 54 टक्के मतदान झाले. गुहागर विधानसभा मतदारसंघात 59.28 टक्के, रत्नागिरी 57.65 तर राजापूरमध्ये 55.50 टक्के मतदान झाले आहे.

Intro:2014 पेक्षा यावेळी मतदानाचा टक्का जिल्ह्यात घसरला

दापोली, चिपळूणमध्येच 65 टक्के पेक्षा जास्त मतदान

रत्नागिरी, प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. रत्नागिरी जिल्ह्यात 5 विधानसभा मतदारसंघ आहेत. मात्र यावेळी मतदानाचा टक्का गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा घसरल्याचं दिसून आलं. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 64.60 टक्के मतदान जिल्ह्यात झालं होतं. यावेळी मात्र 60.96 टक्के मतदान झालं. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात 60 टक्के पेक्षा जास्त मतदान झालं होतं. यावेळी मात्र दापोली आणि चिपळूण मतदारसंघ वगळता इतर तीन मतदारसंघात 60 टक्के पेक्षा कमी मतदान झालं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात यावेळी एकूण 10 लाख 13 हजार 555 मतदार होते. पैकी 7 लाख 98 हजार 879 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.. अंतिम आकडेवारीनुसार जिल्ह्यात सर्वाधिक मतदान दापोली आणि चिपळूण विधानसभा मतदारसंघात झालं आहे. या दोन मतदारसंघात 65 टक्के पेक्षा जास्त मतदान झालं आहे. दापोलीत 65.93 तर चिपळूणमध्ये 65. 54 टक्के मतदान झालं आहे. तर इतर विधानसभा मतदारसंघात 60 टक्के पेक्षा कमी मतदान झालं आहे. गुहागर विधानसभा मतदारसंघात 59.28 टक्के मतदान झालं आहे. रत्नागिरीत 57.65 तर राजापूरमध्ये 55.50 टक्के मतदान झालं आहे.Body:2014 पेक्षा यावेळी मतदानाचा टक्का जिल्ह्यात घसरला

दापोली, चिपळूणमध्येच 65 टक्के पेक्षा जास्त मतदानConclusion:2014 पेक्षा यावेळी मतदानाचा टक्का जिल्ह्यात घसरला

दापोली, चिपळूणमध्येच 65 टक्के पेक्षा जास्त मतदान
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.