ETV Bharat / state

रत्नागिरीत मुसळधार; चिपळूणमध्ये सखल भागात साचलं पाणी

चिपळूण शहरातील सखल भागात पाणी साचलं आहे. तर राजापूर शहराच्या जवाहर चौकापर्यंत 3 ते 4 फुटापर्यंत पाणी आलं आहे. रत्नागिरीतल्या चांदेराई परिसरातही पाणी भरलं आहे.

author img

By

Published : Jul 30, 2019, 10:59 AM IST

Updated : Jul 30, 2019, 11:20 AM IST

साचलं पाणी

रत्नागिरी- जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून ठिकठिकाणच्या बाजारपेठांमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. चिपळूण शहरातील सखल भागात पाणी साचलं आहे. तर राजापूर शहराच्या जवाहर चौकापर्यंत 3 ते 4 फुटापर्यंत पाणी आलं आहे. रत्नागिरीतल्या चांदेराई परिसरातही पाणी भरलं आहे.

चिपळूणमध्ये सखल भागात साचलं पाणी

मुसळधार पावसामुळे तीन दिवसांपूर्वी चिपळूण शहराला पुराच्या पाण्याने वेढले होते. त्यावेळी करोडो रुपयांचे नुकसान झाले होते. आता पुन्हा एकदा अशीच स्थिती उद्भवते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण मुसळधार पावसामुळे नदीची पाणीपातळी वाढल्याने चिपळूण शहरातील जुना बाजार पूल पाण्याखाली गेला आहे. सखल भागातही पाणी भरलं आहे. नाईक कंपनी परिसरात पाणी भरलं आहे. जर पावसाचा जोर वाढला तर पूरस्थिति निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

काजळी नदीला पूर आल्याने चांदेराई बाजारपेठेत पाणी शिरलं आहे. बाजारपेठेत सध्या 4 फूट पाणी आहे. त्यामुळे चांदेराई लांजा रस्त्यावर पाणीच पाणी आहे. पाणी रस्त्यावर आल्यानं चांदेराई-लांजा आणि चांदेराई -रत्नागिरी वाहतूक ठप्प झाली आहे.

रत्नागिरी- जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून ठिकठिकाणच्या बाजारपेठांमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. चिपळूण शहरातील सखल भागात पाणी साचलं आहे. तर राजापूर शहराच्या जवाहर चौकापर्यंत 3 ते 4 फुटापर्यंत पाणी आलं आहे. रत्नागिरीतल्या चांदेराई परिसरातही पाणी भरलं आहे.

चिपळूणमध्ये सखल भागात साचलं पाणी

मुसळधार पावसामुळे तीन दिवसांपूर्वी चिपळूण शहराला पुराच्या पाण्याने वेढले होते. त्यावेळी करोडो रुपयांचे नुकसान झाले होते. आता पुन्हा एकदा अशीच स्थिती उद्भवते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण मुसळधार पावसामुळे नदीची पाणीपातळी वाढल्याने चिपळूण शहरातील जुना बाजार पूल पाण्याखाली गेला आहे. सखल भागातही पाणी भरलं आहे. नाईक कंपनी परिसरात पाणी भरलं आहे. जर पावसाचा जोर वाढला तर पूरस्थिति निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

काजळी नदीला पूर आल्याने चांदेराई बाजारपेठेत पाणी शिरलं आहे. बाजारपेठेत सध्या 4 फूट पाणी आहे. त्यामुळे चांदेराई लांजा रस्त्यावर पाणीच पाणी आहे. पाणी रस्त्यावर आल्यानं चांदेराई-लांजा आणि चांदेराई -रत्नागिरी वाहतूक ठप्प झाली आहे.

Intro:जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

चिपळूणमध्ये सखल भागात साचलं पाणी

चांदेराई बाजारपेठेत 3 ते 4 फूट पाणी

रत्नागिरी, प्रतिनिधी

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पाणी पातळीत वाढ झाल्याने ठिकठिकाणच्या बाजारपेठांंमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. चिपळूण शहरातील सखल भागात पाणी साचलं आहे. तर राजापूर शहराच्या जवाहर चौकापर्यंत 3 ते 4 फुटापर्यंत पाणी आलं आहे. तर रत्नागिरीतल्या चांदेराई परिसरातही पाणी भरलं आहे.

मुसळधार पावसामुळे तीन दिवसांपूर्वी चिपळूण शहराला पुराच्या पाण्याने वेढलं होतं. करोडो रुपयांचं नुकसान झालं होतं. आता पुन्हा एकदा अशीच स्थिती उद्भवते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण मुसळधार पावसामुळे नदीची पाणीपातळी वाढल्याने चिपळूण शहरातील जुना बाजारपूल पाण्याखाली गेला आहे. सखल भागातही पाणी भरलं आहे. नाईक कंपनी परिसरात पाणी भरलं आहे. जर पावसाचा जोर वाढला तर बाजारपेठेत पूर स्थिति निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.



चांदेराई बाजारपेठेत पाणी

काजळी नदीला पूर आल्याने चांदेराई बाजारपेठेत पाणी शिरलं आहे. बाजारपेठेत सध्या चार फूट पाणी आहे. त्यामुळे चांदेराई लांजा रस्त्यावर पाणीच पाणी आहे. पाणी रस्त्यावर आल्यानं चांदेराई - लांजा आणि चांदेराई -रत्नागिरी वाहतूक ठप्प झाली आहे..Body:जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

चिपळूणमध्ये सखल भागात साचलं पाणी

चांदेराई बाजारपेठेत 3 ते 4 फूट पाणीConclusion:जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

चिपळूणमध्ये सखल भागात साचलं पाणी

चांदेराई बाजारपेठेत 3 ते 4 फूट पाणी
Last Updated : Jul 30, 2019, 11:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.