ETV Bharat / state

जगबुडी पूल पाण्याखाली गेल्याने मुंबई-गोवा महामार्ग 6 तास ठप्प; वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

author img

By

Published : Jul 7, 2019, 11:12 AM IST

जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने मध्यरात्री एक वाजता जगबुडी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग ६ तास ठप्प झाला होता.

जगबुडी नदी

रत्नागिरी - जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने मध्यरात्री एक वाजता जगबुडी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग ६ तास ठप्प झाला होता. पाणी ओसरल्यानंतर आज सकाळी साडेसहा वाजता ही वाहतूक धिम्या गतीने सुरू करण्यात आली आहे.

जगबुडी नदी

खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण या तालुक्यांना शनिवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे खेड, चिपळूण बाजारपेठामध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली. चिपळूणमधील वाशिष्ठी पुलावरून जाणारी मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक फरशी तिठा येथून बायपास मार्गे वळविण्यात आली होती. तर खेडमधील जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने जगबुडी पुलावरून होणारी मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक मध्यरात्री एक वाजता बंद करण्यात आली.

सध्या पावसाचा जोर ओसरल्याने नद्यांची पाणी पातळी कमी झाली आहे. परिणामी जगबुडी पुलावरील पाणी ओसरल्याने आज सकाळी साडेसहा वाजता वाहतूक धिम्या गतीने सुरू करण्यात आली.

रत्नागिरी - जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने मध्यरात्री एक वाजता जगबुडी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग ६ तास ठप्प झाला होता. पाणी ओसरल्यानंतर आज सकाळी साडेसहा वाजता ही वाहतूक धिम्या गतीने सुरू करण्यात आली आहे.

जगबुडी नदी

खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण या तालुक्यांना शनिवारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे खेड, चिपळूण बाजारपेठामध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली. चिपळूणमधील वाशिष्ठी पुलावरून जाणारी मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक फरशी तिठा येथून बायपास मार्गे वळविण्यात आली होती. तर खेडमधील जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने जगबुडी पुलावरून होणारी मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक मध्यरात्री एक वाजता बंद करण्यात आली.

सध्या पावसाचा जोर ओसरल्याने नद्यांची पाणी पातळी कमी झाली आहे. परिणामी जगबुडी पुलावरील पाणी ओसरल्याने आज सकाळी साडेसहा वाजता वाहतूक धिम्या गतीने सुरू करण्यात आली.

Intro:जगबुडी पूल पाण्याखाली गेल्याने मुंबई - गोवा महामार्ग सहा तास ठप्प
वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

रत्नागिरी, प्रतिनिधी
मुंबई - गोवा महामार्ग सहा तास ठप्प झाला होता.. जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने मध्यरात्री एक वाजता जगबुडी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. पाणी ओसरल्यानंतर आज सकाळी साडेसहा वाजता ही वाहतूक धिम्या गतीने सुरु करण्यात आली आहे. खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण, या तालुक्याना शनिवारी मुसळधार पावसाने झोडपून काढलं.. त्यामुळे खेड, चिपळूण बाजारपेठामध्ये पाणी शिरलं होतं. त्यात नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली होती. त्यामुळे चिपळूणमधील वाशिष्ठी पुलावरून जाणारी मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक फरशी तिठा येथून बायपास मार्गे वळविण्यात आली होती. तर खेडमधील जगबुडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने जगबुडी पुलावरून होणारी मुंबई-गोवा महामार्गाची वाहतूक मध्यरात्री एक वाजता बंद करण्यात आली होती. सध्या पावसाचा जोर ओसरल्याने नद्यांची पाणी पातळी कमी झाली आहे. परीणामी जगबुडी पुलावरील पाणी ओसरल्याने आज सकाळी साडेसहा वाजता वाहतूक धिम्या गतीने सुरू करण्यात आली.Body:जगबुडी पूल पाण्याखाली गेल्याने मुंबई - गोवा महामार्ग सहा तास ठप्प
वाहतूक हळूहळू पूर्वपदावर
Conclusion:जगबुडी पूल पाण्याखाली गेल्याने मुंबई - गोवा महामार्ग सहा तास ठप्प
वाहतूक हळूहळू पूर्वपदावर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.