रायगड - केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर रविवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात तीन कृषी विधेयके मंजूर केली. ही विधेयके चुकीची असून सर्वांनी एकत्र येऊन विरोध करायला हवा. हमी भाव, शेतमाल खरेदी या विषयावर चर्चा न करता कृषी विधेयकांचे स्पष्टीकरण न देता विधेयके मंजूर करण्यात आली. देशातील सर्व शेतकरी चळवळीतील विविध पक्ष आणि संघटनांनी या विधेयकाला तीव्र विरोध करायला हवा, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले आहे.
'नव्या कृषी विधेयकांतून शेती नष्ट करण्याचा मोदी सरकारचा डाव; विविध पक्ष, संघटनांनी विरोध करावा' - शेकाप आमदार जयंत पाटील
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका करताना संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर झालेल्या तीन कृषी विधेयकांना विरोध करण्याचे आवाहन देशातील सर्व शेतकरी चळवळीतील विविध पक्ष आणि संघटनांना केले आहे.
!['नव्या कृषी विधेयकांतून शेती नष्ट करण्याचा मोदी सरकारचा डाव; विविध पक्ष, संघटनांनी विरोध करावा' jayant patil](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8894894-321-8894894-1600769587397.jpg?imwidth=3840)
शेकापचे आमदार जयंत पाटील
रायगड - केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर रविवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात तीन कृषी विधेयके मंजूर केली. ही विधेयके चुकीची असून सर्वांनी एकत्र येऊन विरोध करायला हवा. हमी भाव, शेतमाल खरेदी या विषयावर चर्चा न करता कृषी विधेयकांचे स्पष्टीकरण न देता विधेयके मंजूर करण्यात आली. देशातील सर्व शेतकरी चळवळीतील विविध पक्ष आणि संघटनांनी या विधेयकाला तीव्र विरोध करायला हवा, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले आहे.
शेकापचे आमदार जयंत पाटील
शेकापचे आमदार जयंत पाटील