ETV Bharat / state

शेतकऱ्यांच्या 'टोमॅटो'ने खाल्ला भाव; उत्पादनात मात्र घट

येथील शिरूर, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यात टोमॅटोचे सर्वात जास्त प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

author img

By

Published : Jul 22, 2019, 5:45 PM IST

टोमॅटो

पुणे - येथील शिरूर, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यात टोमॅटोचे सर्वात जास्त प्रमाणात उत्पादन घेतले जाते. ते उत्पादन नारायणगाव येथील बाजार समितीत टोमॅटोची मोठ्या प्रमाणात विक्री होऊन येथील टोमॅटो संपूर्ण जगभरात विक्रीसाठी जातो. आता या टोमॅटोने भाव खाल्ला आहे. ७० ते १०० रुपये प्रति किलोप्रमाणे टोमॅटोला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, सध्याच्या पावसामुळे टोमॅटोच्या उत्पादनात घट होत असून काही प्रमाणात टोमॅटोचे नुकसान होत आहे.

शेतकऱ्यांच्या 'टोमॅटो'ने खाल्ला भाव; उत्पादनात मात्र घट


टोमॅटोचे बाजार भाव कधी गगनाला भिडतात तर कधी कवडीमोल किमतीने टोमॅटोची विक्री होते. तर कधी वातावरणातील बदलांमुळे व रोगराईमुळे टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यावेळी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये नारायणगाव बाजारात टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत असून शेतकरी आनंदित आहे. मात्र, चांगला बाजारभाव मिळवूनही उत्पन्नात घट होत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च पाहता मिळत असलेला बाजार भाव हा वाढीव नसल्याचे शेतकरी सांगतात.

पुणे - येथील शिरूर, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यात टोमॅटोचे सर्वात जास्त प्रमाणात उत्पादन घेतले जाते. ते उत्पादन नारायणगाव येथील बाजार समितीत टोमॅटोची मोठ्या प्रमाणात विक्री होऊन येथील टोमॅटो संपूर्ण जगभरात विक्रीसाठी जातो. आता या टोमॅटोने भाव खाल्ला आहे. ७० ते १०० रुपये प्रति किलोप्रमाणे टोमॅटोला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, सध्याच्या पावसामुळे टोमॅटोच्या उत्पादनात घट होत असून काही प्रमाणात टोमॅटोचे नुकसान होत आहे.

शेतकऱ्यांच्या 'टोमॅटो'ने खाल्ला भाव; उत्पादनात मात्र घट


टोमॅटोचे बाजार भाव कधी गगनाला भिडतात तर कधी कवडीमोल किमतीने टोमॅटोची विक्री होते. तर कधी वातावरणातील बदलांमुळे व रोगराईमुळे टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यावेळी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये नारायणगाव बाजारात टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत असून शेतकरी आनंदित आहे. मात्र, चांगला बाजारभाव मिळवूनही उत्पन्नात घट होत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च पाहता मिळत असलेला बाजार भाव हा वाढीव नसल्याचे शेतकरी सांगतात.

Intro:Anc__उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये टोमॅटोचे सर्वात जास्त प्रमाणात उत्पादन घेतले जाते आणि नारायणगाव येथील बाजार समितीत टोमॅटोची मोठ्या प्रमाणात विक्री होऊन येथील टोमॅटो संपूर्ण जगभरात विक्रीसाठी जातो आता या टोमॅटोने भाव खाल्ला आहे 70 ते 100 रुपये प्रति किलोप्रमाणे टोमॅटोला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे मात्र सध्याच्या पावसामुळे टोमॅटोच्या उत्पादन उत्पादनात घट होत असून काही प्रमाणात टोमॅटोची नुकसान होत आहे


जुन्नर शिरूर आंबेगाव खेड या तालुक्यांमध्ये तीनही हंगामात टोमॅटोचं पीक घेतले जातात मात्र टोमॅटोचे बाजार भाव कधी गगनाला भिडतात तर कधी कवडीमोल किमतीने टोमॅटोची विक्री होते तर कधी वातावरणातील बदलांमुळे व रोगराईमुळे टोमॅटोच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्यावेळी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो

सध्याच्या परिस्थितीमध्ये नारायणगाव बाजारात टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत असून शेतकरी आनंदित आहे मात्र चांगला बाजारभाव मिळवूनही उत्पन्नात मात्र घट होत आहे त्यामुळे उत्पादन खर्च पाहता मिळत असलेला बाजार भाव हा वाढीव नसल्याचे शेतकरी सांगतातBody:...feed ftp

MH_PUN__01_Tomoto_vis_10013Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.