ETV Bharat / state

काँग्रेसने देशाचा सत्यानाश केला - नितीन गडकरी - पुणे

६० वर्षात काँग्रेसने देशाचा सत्यानाश केला, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

काँग्रेसने देशाचा सत्यानाश केला - नितीन गडकरी
author img

By

Published : Apr 20, 2019, 9:25 PM IST

पुणे - आपला देश धनवान असतानादेखील भाजप धनवान बनली नाही, याचा जनतेने विचार करायला हवा. काँग्रेसने देशावर ६० वर्षे राज्य केले आहे. या ६० वर्षात काँग्रेसने देशाचा सत्यानाश केला, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. ते पुण्यात भाजपचे लोकसभा उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

काँग्रेसने देशाचा सत्यानाश केला - नितीन गडकरी

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्राचे सिंचन ५० टक्केच्यावर जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात सिंचनाच्या अनेक योजना अपूर्ण राहिल्या आहेत. त्यामुळे १० ते १५ वर्षापासून ते प्रकल्प ठप्प पडले आहेत. हे पाहून बोलू नये, पण बोलावे लागते 'लग्न एकाने केले, पोर दुसऱ्याला झाली, आणि पोर सांभाळायची जबाबदारी आमच्यावर आली', अशी कोपरखळी गडकरी यांनी यावेळी लगावली.

काँग्रेसच्या काळात ७० हजार कोटी रुपयांची विमान खरेदी झाली. त्याची काही गरज नव्हती. हा पैसा शेतकऱ्यांसाठी वापरता आला असता, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले. पुण्याचे अनेक प्रश्न भाजपच्या काळात मार्गी लागले, पुण्याचे आंतरराष्ट्रीय विमानतळ भाजपने मार्गी लावले. मात्र, शरद पवार केंद्रात मंत्री होते, परंतु त्यांना पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न सोडवता आला नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

पुणे - आपला देश धनवान असतानादेखील भाजप धनवान बनली नाही, याचा जनतेने विचार करायला हवा. काँग्रेसने देशावर ६० वर्षे राज्य केले आहे. या ६० वर्षात काँग्रेसने देशाचा सत्यानाश केला, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. ते पुण्यात भाजपचे लोकसभा उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

काँग्रेसने देशाचा सत्यानाश केला - नितीन गडकरी

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्राचे सिंचन ५० टक्केच्यावर जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत. काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात सिंचनाच्या अनेक योजना अपूर्ण राहिल्या आहेत. त्यामुळे १० ते १५ वर्षापासून ते प्रकल्प ठप्प पडले आहेत. हे पाहून बोलू नये, पण बोलावे लागते 'लग्न एकाने केले, पोर दुसऱ्याला झाली, आणि पोर सांभाळायची जबाबदारी आमच्यावर आली', अशी कोपरखळी गडकरी यांनी यावेळी लगावली.

काँग्रेसच्या काळात ७० हजार कोटी रुपयांची विमान खरेदी झाली. त्याची काही गरज नव्हती. हा पैसा शेतकऱ्यांसाठी वापरता आला असता, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले. पुण्याचे अनेक प्रश्न भाजपच्या काळात मार्गी लागले, पुण्याचे आंतरराष्ट्रीय विमानतळ भाजपने मार्गी लावले. मात्र, शरद पवार केंद्रात मंत्री होते, परंतु त्यांना पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न सोडवता आला नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

Intro:mh pune 04 20 gadkari in pune av 7201348Body:mh pune 04 20 gadkari in pune av 7201348

anchor
आपला देश धनवान असताना देखील भारतीय जनता मात्र धनवान बनली नाही याचा विचार जनतेने करायला हवा, काँग्रेसने देशावर साठ वर्षे राज्य केले मात्र या साठ वर्षात काँग्रेसने देशाचा सत्यानाश केला अशी टीका केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी केलीय ते पुण्यात भाजपचे लोकसभा उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारसभेसाठी आले होते त्यावेळी त्यांनी ही टीका केली..महाराष्ट्राचे सिंचन 50 टक्क्याच्यावर जो पर्यंत जात नाही तो पर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात सिंचनाच्या अनेक योजना अपूर्ण राहिल्या...10 ते 15 वर्षापासून प्रकल्प ठप्प पडले...हे सर्व पाहुन बोलू नये पण बोलावं लागत लग्न एकाने केले, पोरं दुसऱ्या ला झाली आणि पोर सांभाळायची जबाबदारी आमच्यावर आली अशी कोपरखळी गडकरी यांनी यावेळी लगावली.….काँग्रेसच्या काळात 70 हजार कोटी रुपयांची विमान खरेदी झाली त्याची काय गरज होती ती केली नसती तर हा पैसा शेतकऱ्यांसाठी वापरता आला असता असे गडकरी म्हणाले...अलाहाबाद ते वाराणसी जल मार्ग आम्ही सुरू केला आणि याच जलमार्गाने बोटीत बसून प्रियंका गांधी गेल्या आणि आमच्यावरच टीका केली, त्यांना एकच विचारच आहे आम्ही हा जलमार्ग केलाच नसता तर तुम्ही जलमार्गाने गेल्या कश्या असत्या असे गडकरी यावेळी म्हणाले....पुण्याचे अनेक प्रश्न भाजपाच्या काळात मार्गी लागले, पुण्याचे आंतरराष्ट्रीय विमानतळ भाजपने मार्गी लावले, मात्र शरद पवार संरक्षण मंत्री होते मात्र त्यांना पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्न सोडवता आले नाही.....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.