ETV Bharat / state

डोंगरीतील इमारतही खेकड्यांनीच पाडली का? अजित पवारांचा सरकारला प्रश्न

पवार म्हणाले, मध्यंतरी तिवरे धरण फुटले आणि हे खुशाल सांगतात खेकड्यांनी धरण फोडले. 'खेकड्यांचा जीव केवढा, धरण केवढं'? किती खोटं बोलावं? आता डोंगरी परिसरातील इमारतही खेकड्यांनी पडली आहे का? असा प्रश्न विचारण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

author img

By

Published : Jul 18, 2019, 2:23 PM IST

Updated : Jul 18, 2019, 2:58 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार

पुणे - मुंबईतील डोंगरी भागात केसरबाई इमारत कोळून १३ जणांचा मृत्यू झाला. मात्र, सरकार कठोर निर्णय घेताना दिसत नाही. आता डोंगरी परिसरातील इमारतही खेकड्यांनीच पाडली की काय? असा प्रश्न विचारण्याची वेळ नागरिकांवर आली आहे, असे म्हणत अजित पवार यांनी सरकारला टोला लगावला. ते पिंपरी-चिंचवड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार

पवार म्हणाले, मुंबईमध्ये तर सारख्या इमारती पडत आहेत. यात अनेक नागरीक मृत्युमुखी पडत आहेत. तरीदेखील हे सरकार कठोर निर्णय घेत नाही. मध्यंतरी तिवरे धरण फुटले आणि हे खुशाल सांगतात खेकड्यांनी धरण फोडले. 'खेकड्यांचा जीव केवढा, धरण केवढं'? किती खोटं बोलावं? आता डोंगरी परिसरातील इमारतही खेकड्यांनी पाडली आहे का? असा प्रश्न विचारण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. डोंगरी घटनेप्रकरणी महिला मुलांचा जीव गेला आहे. पण कुणी म्हणतंय म्हाडाची इमारत आहे, तर कुणी म्हणतंय महानगरपालिकेची जबाबदारी आहे. एकमेकांवर टोलवा-टोलवी करण्यापेक्षा नागरिकांचे जीव वाचवा. त्यांचे प्राण महत्त्वाचे आहेत, असा टोलाही अजित पवार यांनी सरकारला लगावला आहे.

पुणे - मुंबईतील डोंगरी भागात केसरबाई इमारत कोळून १३ जणांचा मृत्यू झाला. मात्र, सरकार कठोर निर्णय घेताना दिसत नाही. आता डोंगरी परिसरातील इमारतही खेकड्यांनीच पाडली की काय? असा प्रश्न विचारण्याची वेळ नागरिकांवर आली आहे, असे म्हणत अजित पवार यांनी सरकारला टोला लगावला. ते पिंपरी-चिंचवड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार

पवार म्हणाले, मुंबईमध्ये तर सारख्या इमारती पडत आहेत. यात अनेक नागरीक मृत्युमुखी पडत आहेत. तरीदेखील हे सरकार कठोर निर्णय घेत नाही. मध्यंतरी तिवरे धरण फुटले आणि हे खुशाल सांगतात खेकड्यांनी धरण फोडले. 'खेकड्यांचा जीव केवढा, धरण केवढं'? किती खोटं बोलावं? आता डोंगरी परिसरातील इमारतही खेकड्यांनी पाडली आहे का? असा प्रश्न विचारण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. डोंगरी घटनेप्रकरणी महिला मुलांचा जीव गेला आहे. पण कुणी म्हणतंय म्हाडाची इमारत आहे, तर कुणी म्हणतंय महानगरपालिकेची जबाबदारी आहे. एकमेकांवर टोलवा-टोलवी करण्यापेक्षा नागरिकांचे जीव वाचवा. त्यांचे प्राण महत्त्वाचे आहेत, असा टोलाही अजित पवार यांनी सरकारला लगावला आहे.

Intro:mh_pun_02_ajit_pawar_avb_10002Body:mh_pun_02_ajit_pawar_avb_10002

Anchor:- मुंबईमधील डोंगरी भागात केसरबाई इमारत कोळून १३ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, सरकार कठोर निर्णय घेतला दिसत नाही. जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी तीवरे धरण हे खेकड्यांमुळे फूटले अस वक्तव्य केले होते. त्याचा संदर्भ देत डोंगरी परिसरातील इमारत खेकड्यांनी पाडली अस जाहीर करून टाकावे असे अप्रत्येक्ष रित्या टोला अजित पवार यांनी सरकार ला लगावला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. अजित पावर म्हणाले की, मुंबईमध्ये तर सारख्या इमारती पडत असून अनेक नागरीक मृत्युमुखी पडत आहेत. तरी देखील हे सरकार कठोर निर्णय घेत नाहीत. मध्यंतरी तीवरे धरण फुटलं हे खुशाल सांगतात खेकड्यांनी धरण फोडले आहे. ' खेकड्यांचा जीव केवढा धरण केवढं' किती खोटं बोलावं आता तर डोंगरी परिसरातील इमारत खेकड्यांनी पडली आहे का? असा प्रश्न विचारण्याची वेळ नागरिकांवर आली आहे या अजित पावर म्हणाले, डोंगरी घटने प्रकरणी महिला मुलांचा जीव गेला आहे. पण कोण म्हणतंय म्हाडाची इमारत आहेत तर कोण म्हणतंय महानगरपालिकेची जबाबदारी आहे. एकमेकांवर टोलवा टोळवी करण्यापेक्षा नागरिकांचे जीव वाचवा, त्यांचे प्राण महत्वाचे आहेत असा टोला अजित पवार यांनी सरकार ला लगावला आहे.

बाईट:- अजित पवार- माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यConclusion:
Last Updated : Jul 18, 2019, 2:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.