ETV Bharat / state

शरद पवार हे राजकारणातील चंद्रगुप्त - नाना पाटेकर

author img

By

Published : Jan 23, 2020, 4:13 AM IST

Updated : Jan 23, 2020, 9:33 AM IST

शरद पवार हे माझे हिरो आहेत. पवार राजकारणातील चाणक्य असून तेच चंद्रगुप्त असल्याचे जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर म्हणाले आहेत. गेल्या 50 वर्षात शरद पवार यांनी एकही चंद्रगुप्त तयार केला नाही हे दुर्दैव आहे. शरद पवार हे माझे हिरो आहेत. पवार राजकारणातील चाणक्य असून तेच चंद्रगुप्त असल्याचे जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर म्हणाले आहेत. गेल्या 50 वर्षात शरद पवार यांनी एकही चंद्रगुप्त तयार केला नाही हे दुर्दैव आहे.

pune
शरद पावर हे राजकारणातील चंद्रगुप्त - नाना पाटेकर

पुणे - शरद पवार हे माझे हिरो आहेत. पवार राजकारणातील चाणक्य असून तेच चंद्रगुप्त असल्याचे जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर म्हणाले. गेल्या 50 वर्षात शरद पवार यांनी एकही चंद्रगुप्त तयार केला नाही हे दुर्दैव आहे. पण चंद्रगुप्त ही तेच आणि चाणक्य ही तेच आहेत. शेतकऱ्यांना राजकारण्यांकडून दिलासा हवा आहे. त्यांना कर्जमाफीची भीक नको आहे. आभाळातील बाप रागावला म्हणून शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट झाल्याचे नाना म्हणाले.

शरद पावर हे राजकारणातील चंद्रगुप्त - नाना पाटेकर

हेही वाचा - मन्या सुर्वे हा माझा मामेभाऊ - नाना पाटेकर

नाना म्हणाले, शरद पवार हे माझे हिरो आहेत. त्यांच्यात आणि माझ्यात केवळ दहा वर्षाचा फरक आहे. शरद पवार हे महाराष्ट्रासाठी काही तरी करतील अस नेहमी वाटायच. एकदा शरद पवार यांना खासगीत बोललो होतो, की शरदराव तुम्ही राजकारणातील चाणक्य आहात. राजकारण कस करावं हे माहीत आहे, यात तुम्ही फार हुशार आहात. एकच दुर्दैव आहे की, गेल्या 50 वर्षात एकही चंद्रगुप्त तयार नाही केला. पण राजकारणातले चंद्रगुप्त ही तेच आहेत आणि चाणक्य ही तेच असल्याचे नाना म्हणाले.

हेही वाचा - पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; सहा लाखांच्या मुद्देमालासह 18 अटकेत

नाना पुढे म्हणाले, शेतकऱ्यांनी आत्महत्याचा क्षण थांबवून ठेवायला हवा. प्रत्येकाला आपण नाही पुरे पडू शकत. निदान दोन गोष्टी बोलू शकतो. राजकारण्यांनी भरपाई दिली नाही तरी चालेल पण खांद्यावर हात ठेवा. तो दिलासा पाहिजे, नुसती कर्जमाफी नाही, शेतकरी काय भिकारी आहे का?शेतकऱ्यांच्या मालाला तुम्ही म्हणाल ती किंमत अस कस चालेल. मॉलमध्ये करता का घासाघीस? शेतकऱ्यांकडे भाव करू नका. जर कांद्याचे भाव वाढले की सगळं वेळापत्रक बिघडलं. यावर विचार करण्याची गरज आहे, अस ही नाना म्हणाले.

पुणे - शरद पवार हे माझे हिरो आहेत. पवार राजकारणातील चाणक्य असून तेच चंद्रगुप्त असल्याचे जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर म्हणाले. गेल्या 50 वर्षात शरद पवार यांनी एकही चंद्रगुप्त तयार केला नाही हे दुर्दैव आहे. पण चंद्रगुप्त ही तेच आणि चाणक्य ही तेच आहेत. शेतकऱ्यांना राजकारण्यांकडून दिलासा हवा आहे. त्यांना कर्जमाफीची भीक नको आहे. आभाळातील बाप रागावला म्हणून शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट झाल्याचे नाना म्हणाले.

शरद पावर हे राजकारणातील चंद्रगुप्त - नाना पाटेकर

हेही वाचा - मन्या सुर्वे हा माझा मामेभाऊ - नाना पाटेकर

नाना म्हणाले, शरद पवार हे माझे हिरो आहेत. त्यांच्यात आणि माझ्यात केवळ दहा वर्षाचा फरक आहे. शरद पवार हे महाराष्ट्रासाठी काही तरी करतील अस नेहमी वाटायच. एकदा शरद पवार यांना खासगीत बोललो होतो, की शरदराव तुम्ही राजकारणातील चाणक्य आहात. राजकारण कस करावं हे माहीत आहे, यात तुम्ही फार हुशार आहात. एकच दुर्दैव आहे की, गेल्या 50 वर्षात एकही चंद्रगुप्त तयार नाही केला. पण राजकारणातले चंद्रगुप्त ही तेच आहेत आणि चाणक्य ही तेच असल्याचे नाना म्हणाले.

हेही वाचा - पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; सहा लाखांच्या मुद्देमालासह 18 अटकेत

नाना पुढे म्हणाले, शेतकऱ्यांनी आत्महत्याचा क्षण थांबवून ठेवायला हवा. प्रत्येकाला आपण नाही पुरे पडू शकत. निदान दोन गोष्टी बोलू शकतो. राजकारण्यांनी भरपाई दिली नाही तरी चालेल पण खांद्यावर हात ठेवा. तो दिलासा पाहिजे, नुसती कर्जमाफी नाही, शेतकरी काय भिकारी आहे का?शेतकऱ्यांच्या मालाला तुम्ही म्हणाल ती किंमत अस कस चालेल. मॉलमध्ये करता का घासाघीस? शेतकऱ्यांकडे भाव करू नका. जर कांद्याचे भाव वाढले की सगळं वेळापत्रक बिघडलं. यावर विचार करण्याची गरज आहे, अस ही नाना म्हणाले.

Intro:mh_pun_02_avb_nana_patekar_mhc10002Body:mh_pun_02_avb_nana_patekar_mhc10002

Anchor:- शरद पवार हे माझे हिरो आहेत, ते राजकारणातील चाणक्य असून तेच चंद्रगुप्त असल्याचे जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर म्हणाले आहेत. ५० वर्षात शरद पवार यांनी एक ही चंद्रगुप्त तयार केला नाही. हे दुर्दैव आहे, पण नंतर लक्ष्यात आलं की, चंद्रगुप्त ही तेच आणि चाणक्य ही तेच आहेत. शेतकऱ्यांना राजकारण्याकडून दिलासा हवा आहे. कर्ज माफीची भीक नकोय, आभाळातील बाप रागावला म्हणून शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट झाली आहे.

ते कलारंग सांस्कृतिक कला संस्था पिंपरी-चिंचवड आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी समीरन वाळवेकर यांनी नाना पाटेकर यांनी मुलाखत घेतली.

नाना म्हणाले, शरद पवार हे माझे हिरो आहेत. त्यांच्यात आणि माझ्यात केवळ दहा वर्षाचा फरक आहे. शरद पवार हे महाराष्ट्रासाठी काही तरी करतील अस नेहमी वाटायच. एकदा शरद पवार यांना खासगीत बोललो होतो. की, शरदराव तुम्ही राजकारणातील चाणक्य आहात. कस राजकारण करावं हे माहीत आहे, यात तुम्ही फार हुशार आहात. एकच दुर्दैव आहे की, गेल्या ५० वर्षात एक ही चंद्रगुप्त तयार नाही केला. पण, नंतर अस लक्ष्यात आलं. चंद्रगुप्त ही तेच आहेत आणि चाणक्य ही तेच आहेत असे नाना म्हणाले. पवार यांनी कॅन्सर सारख्या रोगाला त्यांनी परत पाठवलं.

पुढे ते म्हणाले, शेतकऱ्यांनी आत्महत्या चा क्षण थाम्बवून ठेवायला हवा. प्रत्येकाला आपण नाही पुरे पडू शकत. निदान दोन गोष्टी बोलू शकतो. राजकारण्यांनी भरपाई दिली नाही तरी चालेल पण खांद्यावर हात ठेवा. तो दिलासा पाहिजे, नुसती कर्जमाफी नाही हवी, भिकारी थोडी आहेत. आभाळातील बाप रागावला म्हणून अशी परिस्थिती झाली आहे. मग तुम्ही अस करणार असाल तर काय गम्मत आहे. ते करायला हवं. शेतकऱ्यांच्या मालाला तुम्ही म्हणाल ती किंमत अस कस चालेल. मॉल मध्ये करता का घासाघीस? शेतकऱ्यांकडे भाव करू नका. जर कांद्याचे भाव वाढले की सगळं वेळापत्रक बिघडलं. अस ओवापोह केला जातो. यावर विचार करण्याची गरज आहे, अस ही नाना म्हणाले आहेत.

साउंड बाईट:- नाना पाटेकर- जेष्ठ अभिनेते Conclusion:
Last Updated : Jan 23, 2020, 9:33 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.