ETV Bharat / state

नारायणगावाजवळ मीना नदीवरील पूल पाण्याखाली; गावांना सतर्कतेचा इशारा - जुन्नर तालुका

गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. आज (दि.२७ जुलै) दुपारनंतर नारायणगावातून वाहणाऱ्या मीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली. यामुळे नारायणगाव व वारूळवाडीला जोडणारा मुख्य पूल पाण्याखाली गेला आहे.

नारायणगाव व वारूळवाडीला जोडणारा मुख्य पुल पाण्याखाली गेला आहे.
author img

By

Published : Jul 27, 2019, 11:35 PM IST

पुणे - गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. आज (दि.२७ जुलै) दुपारनंतर नारायणगावातून वाहणाऱ्या मीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली. यामुळे नारायणगाव व वारूळवाडीला जोडणारा मुख्य पूल पाण्याखाली गेला आहे.

नारायणगाव व वारूळवाडीला जोडणारा मुख्य पूल पाण्याखाली गेला आहे.
दोन दिवसांपासून जुन्नर तालुक्यात पावसाचा जोर कायम असून, नद्यांच्या पात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीतील पाणी पुलावरून जात असल्याने पुलावरील वाहतूक बंद केली आहे.

पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास नदीपात्रातील पाणी बाहेर येण्याची शक्यता असून, पात्रानजिक असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे - गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. आज (दि.२७ जुलै) दुपारनंतर नारायणगावातून वाहणाऱ्या मीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली. यामुळे नारायणगाव व वारूळवाडीला जोडणारा मुख्य पूल पाण्याखाली गेला आहे.

नारायणगाव व वारूळवाडीला जोडणारा मुख्य पूल पाण्याखाली गेला आहे.
दोन दिवसांपासून जुन्नर तालुक्यात पावसाचा जोर कायम असून, नद्यांच्या पात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीतील पाणी पुलावरून जात असल्याने पुलावरील वाहतूक बंद केली आहे.

पावसाचे प्रमाण कायम राहिल्यास नदीपात्रातील पाणी बाहेर येण्याची शक्यता असून, पात्रानजिक असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Intro:
Anc__गेल्या दोन दिवसांपासुन उत्तर पुणे जिल्ह्यात पाऊसाची बँटिंग जोरात सुरु आहे आज दुपारनंतर नारायणगाव शहरा लगत वाहणाऱ्या मिनानदी दुथडी भरुन वाहत असताना नारायणगाव व वारुळवाडीला जोडणारा मुख्य पुल पाण्याखाली गेला आहे

दोन दिवसांपासुन जुन्नर तालुक्यातील पाऊसाचा जोर कायम असुन नदी नाले दुथडी भरुन वाहत असल्याने नदी पात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे त्यामुळे नदीपात्रातील पाणी आता पुलावरुन जात असल्याने पुलावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे

पाऊसाचे प्रमाण असेच टिकुन राहिले तर नदीपात्रातील पाणी बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नसुन नदीपात्रालगत असणा-या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहेBody:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.