ETV Bharat / state

पश्चिम महाराष्ट्रात पुराचे थैमान कायम; 27 जणांचा मृत्यू तर 2 लाखांहून अधिक लोक स्थलांतरित - पलूस ग्रामपंचायत

विभागात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 2 लाख 5 हजार 591 लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. त्याचबरोबर, स्थलांतरितांची  व्यवस्था एकूण 330 निवारा केंद्रात करण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त दिलीप म्हैसेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पश्चिम महाराष्ट्रात पुराचे थैमान कायम
author img

By

Published : Aug 8, 2019, 6:43 PM IST

पुणे - विभागात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 2 लाख 5 हजार 591 लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. त्याचबरोबर, स्थलांतरितांची व्यवस्था एकूण 330 निवारा केंद्रात करण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त दिलीप म्हैसेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

मृतांमध्ये, सांगलीतील 11, कोल्हापूरातील 2, पुण्यातील 6, साताऱ्यातील 7, सोलापूरातील 1 अशा एकूण 27 जणांचा समावेश आहे. साताऱ्यातील दोन तर कोल्हापूरातील 5 तालुक्यात आजही अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

सांगली जिल्ह्यात पुराच्या पाण्यात आज पलूस ग्रामपंचायतची खासगी बोट उलटून 9 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. 20 जण वाहून नेण्याची क्षमता असताना या बोटेत 30 हुन अधिक नागरिक प्रवास करत होते. यापैकी, 9 जणांचे मृतदेह सापडले आहेत.

पुणे - विभागात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 2 लाख 5 हजार 591 लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. त्याचबरोबर, स्थलांतरितांची व्यवस्था एकूण 330 निवारा केंद्रात करण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त दिलीप म्हैसेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

मृतांमध्ये, सांगलीतील 11, कोल्हापूरातील 2, पुण्यातील 6, साताऱ्यातील 7, सोलापूरातील 1 अशा एकूण 27 जणांचा समावेश आहे. साताऱ्यातील दोन तर कोल्हापूरातील 5 तालुक्यात आजही अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

सांगली जिल्ह्यात पुराच्या पाण्यात आज पलूस ग्रामपंचायतची खासगी बोट उलटून 9 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. 20 जण वाहून नेण्याची क्षमता असताना या बोटेत 30 हुन अधिक नागरिक प्रवास करत होते. यापैकी, 9 जणांचे मृतदेह सापडले आहेत.

Intro:Body:

Pune:- विभागीय आयुक्त दिलीप म्हैसेकर*



 *पावसाची टक्केवारी*

सांगली 225, सातारा 180, पुणे 168, कोल्हापूर 123, सोलापूर 78



आजही साताऱ्यातील दोन कोल्हापूरातील 5 तालुक्यात अतिवृष्टी



सांगलीत 80319 कुटुंब स्थलांतरित, 94 केंद्रात त्याची व्यवस्था करण्यात आली



कोल्हापूर 97102, 154 निवारा केंद्र



सातारा 7085, 17 निवारा केंद्र





संपूर्ण विभागात 2 लाख 5 हजार 591 लोकांना स्थलांतरित केले. 330 निवारा केंद्रात व्यवस्था करण्यात आली..



 *आतापर्यंत 27 जण मयत*

 *सांगली 11, कोल्हापूर 2, पुणे 6, सातारा 7, सोलापूर 1 असे एकूण 27 जण मयत*



सांगली जिल्ह्यता पलूस ग्रामपंचायतची बोट उलटून 9 जनांचा मृत्यू..ही बोट खासगी होती...

20 जण वाहून क्षमता होती, 30 हुन अधिक नागरिक प्रवास करत होते..9 मृतदेह सापडले आहेत..19 नागरिक पोहत किनाऱ्यावर पोहोचले..चार ते पाच व्यक्ती बेपत्ता..


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.