पुणे - जिल्ह्यातील कोथिंबीर उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. शिरुर तालुक्यातील चांडोह येथील बबन गावडे यांनी आपल्या शेतात १०० किलो धणे लावले होते. वातावरणातील बदलामुळे रोगराईपासून बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्चही झाला. मात्र, कवडीमोल बाजार भाव मिळत असल्यामुळे त्यांनी उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे.
हातातोंडाशी आलेल्या कोथिंबीरीच्या शेतावर फिरवला ट्रॅक्टर...
जिल्ह्यातील कोथिंबीर उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. शिरुर तालुक्यातील चांडोह येथील बबन गावडे यांनी आपल्या शेतात १०० किलो धणे लावले होते. मात्र, कवडीमोल बाजार भाव मिळत असल्यामुळे त्यांनी उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे.
उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरुर, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यात बाराही महिने उत्पादन घेतले जाते. यावर्षी फेब्रुवारी ते मे या महिन्यांमध्ये या भागात भीषण दुष्काळ पडल्याने शेतकरी आधीच संकटात सापडला होता. पावसाळा सुरू झाल्यावर वरूणराजा मेहरबान होईल आणि शेतात चांगले उत्पादन घेता येईल अशी भाबडी अशा बळीराजाला होती. पण, उत्पादन खर्चही भागत नसल्याने हवालदिल झालेल्या बळीराजाने तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले हे पीक स्वत:च्या हाताने उध्वस्त करण्याचा निर्णय घेतला.
दुष्काळातून उभ्या राहिलेल्या शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर पडेल अशी आशा होती. मात्र, कवडीमोल भावामुळे त्या आशेवरही पाणी फिरले आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजावर आज 'आम्ही जगायचं तरी कसं' असं म्हणायची वेळ आलीये.
पुणे - जिल्ह्यातील कोथिंबीर उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. शिरुर तालुक्यातील चांडोह येथील बबन गावडे यांनी आपल्या शेतात १०० किलो धणे लावले होते. वातावरणातील बदलामुळे रोगराईपासून बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्चही झाला. मात्र, कवडीमोल बाजार भाव मिळत असल्यामुळे त्यांनी उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला आहे.
उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरुर, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यात बाराही महिने उत्पादन घेतले जाते. यावर्षी फेब्रुवारी ते मे या महिन्यांमध्ये या भागात भीषण दुष्काळ पडल्याने शेतकरी आधीच संकटात सापडला होता. पावसाळा सुरू झाल्यावर वरूणराजा मेहरबान होईल आणि शेतात चांगले उत्पादन घेता येईल अशी भाबडी अशा बळीराजाला होती. पण, उत्पादन खर्चही भागत नसल्याने हवालदिल झालेल्या बळीराजाने तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेले हे पीक स्वत:च्या हाताने उध्वस्त करण्याचा निर्णय घेतला.
दुष्काळातून उभ्या राहिलेल्या शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर पडेल अशी आशा होती. मात्र, कवडीमोल भावामुळे त्या आशेवरही पाणी फिरले आहे. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजावर आज 'आम्ही जगायचं तरी कसं' असं म्हणायची वेळ आलीये.
Vo... उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरुर आंबेगाव खेड जुन्नर तालुक्यात बाराही महिने कोथिंबीरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.परंतू या वर्षी फेब्रुवारी ते मे या महिन्यांमध्ये या भागात भिषण दुष्काळ पडल्याने या भागातील शेतकरी आधीच संकटात सापडला होता.परंतू पावसाळा सुरू झाल्यावरती वरूणराजा मेहरबान होईल आणि शेतात चांगले उत्पादन घेता येईल अशी भाबडी अशा बळीराजाला होती.परंतू शेतक-यांच्या आसेवरती अक्षरशा पाणी फिरले आहे.
Vo__शिरुर तालुक्यातील चांडोह येथील बबन गावडे यांनी आपल्या शेतात १०० किलो धना लावला होता वातावरणातील बदलामुळे रोगराई पासुन बचाव करत मोठ्या प्रमाणात खर्च झाला मात्र कोथिंबीर काढणीच्या वेळी बाजारभाव पडले आणि मजुरी व वाहतुकीचा खर्चही मिळत नसल्याने संपुर्ण कोथिंबीरच्या शेतात टँक्टर फिरवला...
Byte: बबन गावडे_शेतकरी
Vo__शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मोठ्या भांडवली खर्चातुन करून कोथिंबीर पिक घेतलं वातावरणातील बदलात रोगराई पसरली मात्र यातुन कोथिंबीर सावरली परंतु या कोथिंबिरीला आत्ता बाजारात कवडीमोल बाजार भाव मिळत असल्याने कोथिंबीर कष्टकरी बळीराजा मोठ्या संकटात सापडलाय,बाजार समितीत सध्या कोथिंबीरीला शेकडा शंभर ते दोनशे रूपयांपर्यंतचा बाजारभाव मिळत आहे.
Byte__सुरेश गावडे__शेतकरी
Vo__पोटला चिमटा काढत कष्टकरी बळीराजा आपल्या कुटुंबासोबत शेतात काबाड कष्ट करतो मात्र शेतमाला कधीच चांगला बाजारभाव मिळत नसल्याने हा कष्टकरी बळीराजा कर्जबाजारी होत चालला आहे त्यातुन वातावरणातील बदलामुळे शेतमालाचे मोठं नुकसान होत आहे
End vo__मोठ्या कष्टातुन पोटच्या मुलांप्रमाणे शेतात पिकवलेली कोथिंबीरीवर डोळ्यासमोर रोटाव्हेटर फिरवायला लागला यातुन जगायचं तरी कसं या दोन शब्दात शेतक-यांचा संताप व्यक्त होत आहेBody:Spl pkg....Conclusion: