ETV Bharat / state

मित्राच्या बायकोला पळवून नेल्याचा जाब विचारल्याच्या रागातून एकाची हत्या

author img

By

Published : Aug 6, 2019, 8:50 AM IST

मित्राच्या बायकोला पळवून नेल्याचा जाब विचारल्याच्या रागातून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना प्रकरण नालासोपाऱ्यातील वाकण पाडा येथे घडली आहे. आरोपी फरार असून या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मित्राच्या बायकोला पळवून नेल्याचा जाब विचारल्याच्या रागातून हत्या


पालघर (वसई) - मित्राच्या बायकोला पळवून नेल्याचा जाब विचारल्याच्या रागातून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना प्रकरण नालासोपाऱ्यातील वाकण पाडा येथे घडली आहे. आरोपी फरार असून या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मित्राच्या बायकोला पळवून नेल्याचा जाब विचारल्याच्या रागातून हत्या

काय आहे प्रकरण?

मृत जावेद सरवर (२०) हा बिस्मिल्ला हॉटेलच्या बाहेर पान टपरी चालवतो. त्याचा भाऊ नावेद सरवरचा मित्र उस्मानच्या बायकोला मुश्ताकने पळवून नेले होते. याविषयी नावेदने मुश्ताकशी जाब विचारला. याचा मनात राग धरत मुश्ताक नावेदला मारण्यासाठी आला होता. मात्र, तो न मिळाल्याने त्याचा भाऊ जावेदशी त्याची बाचाबाची झाली. आणि त्याने जावेदचीच हत्या केली. अशी माहिती जावेदच्या नातेवाईकांनी सांगितली. पोलीस आता आरोपीचा शोध घेत आहेत.


पालघर (वसई) - मित्राच्या बायकोला पळवून नेल्याचा जाब विचारल्याच्या रागातून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना प्रकरण नालासोपाऱ्यातील वाकण पाडा येथे घडली आहे. आरोपी फरार असून या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मित्राच्या बायकोला पळवून नेल्याचा जाब विचारल्याच्या रागातून हत्या

काय आहे प्रकरण?

मृत जावेद सरवर (२०) हा बिस्मिल्ला हॉटेलच्या बाहेर पान टपरी चालवतो. त्याचा भाऊ नावेद सरवरचा मित्र उस्मानच्या बायकोला मुश्ताकने पळवून नेले होते. याविषयी नावेदने मुश्ताकशी जाब विचारला. याचा मनात राग धरत मुश्ताक नावेदला मारण्यासाठी आला होता. मात्र, तो न मिळाल्याने त्याचा भाऊ जावेदशी त्याची बाचाबाची झाली. आणि त्याने जावेदचीच हत्या केली. अशी माहिती जावेदच्या नातेवाईकांनी सांगितली. पोलीस आता आरोपीचा शोध घेत आहेत.

Intro:मित्राच्या बायकोला पळवून नेल्याचा जाब विचारल्याच्या रागातून हत्या.Body:मित्राच्या बायकोला पळवून नेल्याचा जाब विचारल्याच्या रागातून हत्या.
विपुल पाटील
पालघर / वसई : नालासोपारा पूर्वेकडील वाकण पाडा येथे मित्राच्या बायकोला पळवून नेणाऱ्या इसमास जाब विचारल्याच्या रागाने जाब विचारणारा न भेटल्याने त्याच्या भावाचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत जावेद सरवर २० हा बिस्मिल्ला हॉटेलच्या बाहेर पान टपरी चालवतो. त्याचा भाऊ नावेदचा मित्र मुश्ताकच्या बायकोला उस्मान ने पळवून नेले होते त्याचा जाब नावेदने विचारल्याचा मानत राग धरून तो नावेदला मारण्यासाठी आले होते मात्र तो न मिळाल्याने त्याचा भाऊ जावेदवर वार करून ठार केले.असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. पोलीस आता आरोपीचा शोध घेत आहेत.

BYTE ... सफिर अहमद खान (मयताचा चुलतभाऊ )
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.