ETV Bharat / state

...त्यांनी वसई-विरारला बिहार केले, बच्चू कडूंचा ठाकुरांना अप्रत्यक्ष टोला

वसई-विरार महानगरपालिकेचे निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. पालिकेच्या प्रभाग रचनांची सोडत देखील पार पडली आहे. याचवेळी प्रहार संघटनेने घेतलेल्या या मेळाव्याने येत्या काळात बहुजन विकास आघाडी पुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे.

author img

By

Published : Feb 29, 2020, 11:36 AM IST

Updated : Feb 29, 2020, 2:38 PM IST

bacchu kadu
...त्यांनी वसई-विरारला बिहारे केले - बच्चू कडू

पालघर - वसई-विरारला बिहार केले, असा टोला नाव न घेता राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडुंनी ठाकुरांना लगावला. विरारच्या मनवेल पाडा येथे त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

...त्यांनी वसई-विरारला बिहार केले, बच्चू कडूंचा ठाकुरांना अप्रत्यक्ष टोला

हेही वाचा - हृदयद्रावक : मुलाची आर्त हाक वडिलांनी ऐकलीच नाही

वसई-विरार महानगरपालिकेचे निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. पालिकेच्या प्रभाग रचनांची सोडत देखील पार पडली आहे. याचवेळी प्रहार संघटनेने घेतलेल्या या मेळाव्याने येत्या काळात बहुजन विकास आघाडी पुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे.

पालघर - वसई-विरारला बिहार केले, असा टोला नाव न घेता राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडुंनी ठाकुरांना लगावला. विरारच्या मनवेल पाडा येथे त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

...त्यांनी वसई-विरारला बिहार केले, बच्चू कडूंचा ठाकुरांना अप्रत्यक्ष टोला

हेही वाचा - हृदयद्रावक : मुलाची आर्त हाक वडिलांनी ऐकलीच नाही

वसई-विरार महानगरपालिकेचे निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. पालिकेच्या प्रभाग रचनांची सोडत देखील पार पडली आहे. याचवेळी प्रहार संघटनेने घेतलेल्या या मेळाव्याने येत्या काळात बहुजन विकास आघाडी पुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे.

Last Updated : Feb 29, 2020, 2:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.