ETV Bharat / state

नैसर्गिक आपत्ती म्हणजे राज्यकर्त्यांना पैसे खाण्याची संधी - जलतज्ज्ञ एच.एम देसरडा - नगर विकास खाते देवेंद्र फडणवीस

नदीजोड प्रकल्पाच्या नावाखाली कोरड्या नद्या जोडून खिशे ओले करण्याचा उद्योग भाजप सरकार करत आहे. त्यामुळे त्यांना नैसर्गिक आपत्ती ही जनतेचा पैसा खाण्याची संधी वाटते, असा घणाघाती आरोप जलतज्ज्ञ एच. एम देसरडा यांनी केला आहे.

नैसर्गिक आपत्ती म्हणजे राज्यकर्त्यांना पैसे खाण्याची संधी - जलतज्ज्ञ एच एम देसरडा
author img

By

Published : Aug 19, 2019, 9:29 PM IST

उस्मानाबाद - नदीजोड प्रकल्पाच्या नावाखाली कोरड्या नद्या जोडून खिशे ओले करण्याचा उद्योग भाजप सरकार करत आहे. त्यामुळे त्यांना नैसर्गिक आपत्ती ही जनतेचा पैसा खाण्याची संधी वाटते, असा घणाघाती आरोप जलतज्ज्ञ एच. एम देसरडा यांनी केला आहे.

देसरडा पुढे म्हणाले, नगर विकास खात्याच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे राज्याची वाट लावत आहेत. भाजप सरकार काँग्रेसपेक्षा अधिक पटीने भ्रष्टाचार करत आहे. मृतदेहाच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखे काम राज्यकर्ते करत आहेत. हा महाराष्ट्र फुले, शाहू, शिवाजी महाराज, आंबेडकरांचा राहिला नसून पेंढारांचा महाराष्ट्र झाला आहे.

हजारो वर्षांचा नद्यांचा प्रवाह बदलणे, टेकड्या नष्ट करणे, नद्यांतील वाळू काढणे म्हणजे नद्यांचे फुफ्फुस काढून घेण्यासारखे असल्याचेही देसरडा म्हणाले.

उस्मानाबाद - नदीजोड प्रकल्पाच्या नावाखाली कोरड्या नद्या जोडून खिशे ओले करण्याचा उद्योग भाजप सरकार करत आहे. त्यामुळे त्यांना नैसर्गिक आपत्ती ही जनतेचा पैसा खाण्याची संधी वाटते, असा घणाघाती आरोप जलतज्ज्ञ एच. एम देसरडा यांनी केला आहे.

देसरडा पुढे म्हणाले, नगर विकास खात्याच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे राज्याची वाट लावत आहेत. भाजप सरकार काँग्रेसपेक्षा अधिक पटीने भ्रष्टाचार करत आहे. मृतदेहाच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखे काम राज्यकर्ते करत आहेत. हा महाराष्ट्र फुले, शाहू, शिवाजी महाराज, आंबेडकरांचा राहिला नसून पेंढारांचा महाराष्ट्र झाला आहे.

हजारो वर्षांचा नद्यांचा प्रवाह बदलणे, टेकड्या नष्ट करणे, नद्यांतील वाळू काढणे म्हणजे नद्यांचे फुफ्फुस काढून घेण्यासारखे असल्याचेही देसरडा म्हणाले.

Intro:नैसर्गिक आपत्ती म्हणजे राज्यकर्त्यांना पैसे खाण्याची संधी

राज्यकर्ते भ्रष्ट आहेत त्यामुळे त्यांना नैसर्गिक आपत्ती ही जनतेचा पैसा खाण्याची संधी वाटते असा आरोप एचएम देसरडा यांनी केला आहे त्याचबरोबर नदीजोड प्रकल्प हा कोरड्या नद्या जोडून खिशे ओले करण्याचा उद्योग भाजपा सरकार करत असून काँग्रेस पेक्षाही अधिक भ्रष्ट पद्धतीने भाजपाचे काम सुरू आहे,हजारो वर्षांचा नद्यांचा प्रवाह बदलुन गावातील टेकड्या नष्ट करून नदीतील वाळू काढत नद्यांचे फुपुस काढून घेण्याचा प्रकार असल्याचा आरोपही देसरडा यांनी केला. नगर विकास खात्याच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे राज्याची वाट लावत आहेत कॉंग्रेसवाल्यांनी केलं त्याहीपेक्षा कितीतरी अधिक भयानक पटीने भाजपवाले भ्रष्टाचार करत आहेत जगभराच्या अनुभवावरून सांगितले तर विसाव्या शतकात एवढे धरणे कुठेही बांधली गेली नाहीत मृतदेहावर असलेल्या टाळु वरचे लोणी खाण्यासारखं काम राज्यकर्ते करत आहेत हा महाराष्ट्र फुले, शाहू, शिवाजी महाराज, आंबेडकरांचा राहिला नसून पेंढारांचा हा महाराष्ट्र झाला असल्याचा आरोपही एच एम देसरडा यांनी केलाBody:यात byte आहेConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.