ETV Bharat / state

दुष्काळाच्या झळा; उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात पाण्याची टंचाई

author img

By

Published : Feb 6, 2020, 9:38 AM IST

Updated : Feb 6, 2020, 9:50 AM IST

जिल्हा रुग्णालयात दररोज शंभर ते दीडशे रुग्ण दाखल होतात. या रुग्णांना सरासरी एका दिवसाला 200 लिटर पाणी लागते. त्याचबरोबर याच परिसरात रुग्णालयातील कर्मचारीही वास्तव्यास आहेत. त्यामुळे या रुग्णालयात पाण्याचा वापर जास्त आहे.

4-borewells-dry-in-hospital-in-osmanabad
उस्मानाबादवर दुष्काळाच्या झळा

उस्मानाबाद- फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्हा रुग्णालयातील पाच पैकी फक्त एकाच बोअरवेलमध्ये पाणी आहे. त्यामुळे रुग्णालयाला नगरपालिकेकडून काहीप्रमाणात पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाण्याची गरज तात्पुरती भागवली जात आहे. मात्र, जिल्हा रुग्णालयावरील हे पाणी संकट दुष्काळाची दाहकता दर्शवित आहे.

उस्मानाबादवर दुष्काळाच्या झळा

हेही वाचा- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या - प्रवीण तोगडिया

जिल्ह्याला वारंवार कमी पावसाचा फटका बसत आहे. त्यामुळे दुष्काळी संकटाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. जिल्हा रुग्णालयात दररोज शंभर ते दीडशे रुग्ण दाखल होतात. या रुग्णांना सरासरी एका दिवसाला 200 लिटर पाणी लागते. त्याचबरोबर याच परिसरात रुग्णालयातील कर्मचारीही वास्तव्यास आहेत. त्यामुळे या रुग्णालयात पाण्याचा वापर जास्त आहे. मात्र, गेल्या वर्षी पडलेल्या अल्प वृष्टीचा फटका रुग्णालयातील बोअरवेलला बसला आहे. पाच पैकी फक्त एकाच बोअरवेलमध्ये पाणी आहे.

उस्मानाबाद- फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्हा रुग्णालयातील पाच पैकी फक्त एकाच बोअरवेलमध्ये पाणी आहे. त्यामुळे रुग्णालयाला नगरपालिकेकडून काहीप्रमाणात पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाण्याची गरज तात्पुरती भागवली जात आहे. मात्र, जिल्हा रुग्णालयावरील हे पाणी संकट दुष्काळाची दाहकता दर्शवित आहे.

उस्मानाबादवर दुष्काळाच्या झळा

हेही वाचा- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या - प्रवीण तोगडिया

जिल्ह्याला वारंवार कमी पावसाचा फटका बसत आहे. त्यामुळे दुष्काळी संकटाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. जिल्हा रुग्णालयात दररोज शंभर ते दीडशे रुग्ण दाखल होतात. या रुग्णांना सरासरी एका दिवसाला 200 लिटर पाणी लागते. त्याचबरोबर याच परिसरात रुग्णालयातील कर्मचारीही वास्तव्यास आहेत. त्यामुळे या रुग्णालयात पाण्याचा वापर जास्त आहे. मात्र, गेल्या वर्षी पडलेल्या अल्प वृष्टीचा फटका रुग्णालयातील बोअरवेलला बसला आहे. पाच पैकी फक्त एकाच बोअरवेलमध्ये पाणी आहे.

Intro:दुष्काळाला उस्मानाबादचा उंबरठ्यावर जिल्हा रुग्णालयातील पाच पैकी एकच बोर चालू


उस्मानाबाद - दुष्काळ आता उस्मानाबादचा उंबरठा ओलांडत आहे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातल्या प्रमुख रूग्णालय असलेल्या जिल्हा रुग्णालयात पाच पैकी फक्त एकच विंधन विहीर जेमतेम प्रमाणात सुरू आहे.या रूग्णालयाला नगरपालिकेकडून थोडाबहुत पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे पाण्याची गरज तात्पुरती भागवली जात आहे.जिल्हा रुग्णालयावरील हे पाणी संकट दुष्काळाची दाहकता स्पष्टता दर्शवित आहे.
संपूर्ण जिल्ह्याच्या मागे लागलेले पाणी टंचाईचे शुक्लकाष्ट अजूनही संपायचे नाव घेत नाही वारंवार पडणारा दुष्काळ आणि कमी होत चाललेला पाऊस याचे परिणाम आता जिल्हा रुग्णालयावर दिसू लागली आहेत उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात दररोज शंभर ते दीडशे रुग्ण ऍडमिट होतात. या रुग्णांना सरासरी एका दिवसाला 200 लिटर प्रमाणे पाणी लागते. त्याचबरोबर याच परिसरात रुग्णालयातील कर्मचारीही वास्तव्यास असते त्यामुळे या रुग्णालयात पाण्याचा वापर प्रचंड प्रमाणात केला जातो मात्र गेल्या वर्षी पडलेल्या अल्प वृष्टीचा फटका रुग्णालयातील विंधन विहिरींना बसला आहे पाच पैकी फक्त एकच वेळ जेमतेम प्रमाणात सुरू असून दोन विंधन विहिरीतील विद्युत पंप बंद पडल्याच्या कारणाने तेही बंद आहेत तर दुसरे दोन विद्युत विहिरी या कोरड्या पडत चालले आहेत.


Body:हे एडिट करून पाठवत आहे


Conclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
Last Updated : Feb 6, 2020, 9:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.