ETV Bharat / state

येवल्यातील गावांत रात्रीच्या वेळी कांदा लागवड

author img

By

Published : Jan 12, 2021, 6:21 PM IST

तालुक्यात अनेक ठिकाणी मजुरांअभावी कांदा लागवड बाकी आहे. कांद्याची रोपे महागड्या दराने घेतली असल्याने कांदा लागवड होणे गरजेचे आहे. त्यामुळे वेळीच ही रोपे लावली जात आहेत. रात्रीच्या वेळी आठ ते बारा वाजेपर्यंत कांदा लागवडीचे काम सध्या येवल्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी चालू आहे.

Onion cultivation at night in many villages of Yeola
येवल्यातील अनेक गावात रात्रीच्या वेळी कांदा लागवड

येवला ( नाशिक) - येवला तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेतकरी रात्रीच्या वेळी कांदा लागवड करत आहेत. दिवसा मजूर मिळत नसल्याने रात्रीची कांदा लागवड करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे .

येवल्यातील गावांत रात्रीच्या वेळी कांदा लागवड

मजुरांअभावी रात्री कांदा लागवड....

तालुक्यात अनेक ठिकाणी मजुरांअभावी कांदा लागवड बाकी आहे. कांद्याची रोपे महागड्या दराने घेतलेली असल्याने कांदा लागवड होणे गरजेचे आहे. त्यामुळे वेळीच ही रोपे लावली जात आहेत. रात्रीच्या वेळी आठ ते बारा वाजेपर्यंत कांदा लागवडीचे काम सध्या येवल्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी चालू आहे.

कडाक्याच्या थंडीत रात्री लागवड..

रात्रीच्या वेळी हॅलोजनच्या उजेडात कांदा लागवड करण्याची वेळ सध्या शेतकऱ्यांवर आली आहे. रात्रीच्या वेळी कांदा लागवड करणारे मजूर मिळत असल्याने शेतकऱ्यांना सध्या कडाक्याच्या थंडीमध्ये कांदा लागवड करावी लागत आहे.

हेही वाचा - राष्ट्रीय युवा दिन : तरुण पिढीसाठी विवेकानंद खास का आहेत?

येवला ( नाशिक) - येवला तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेतकरी रात्रीच्या वेळी कांदा लागवड करत आहेत. दिवसा मजूर मिळत नसल्याने रात्रीची कांदा लागवड करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे .

येवल्यातील गावांत रात्रीच्या वेळी कांदा लागवड

मजुरांअभावी रात्री कांदा लागवड....

तालुक्यात अनेक ठिकाणी मजुरांअभावी कांदा लागवड बाकी आहे. कांद्याची रोपे महागड्या दराने घेतलेली असल्याने कांदा लागवड होणे गरजेचे आहे. त्यामुळे वेळीच ही रोपे लावली जात आहेत. रात्रीच्या वेळी आठ ते बारा वाजेपर्यंत कांदा लागवडीचे काम सध्या येवल्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी चालू आहे.

कडाक्याच्या थंडीत रात्री लागवड..

रात्रीच्या वेळी हॅलोजनच्या उजेडात कांदा लागवड करण्याची वेळ सध्या शेतकऱ्यांवर आली आहे. रात्रीच्या वेळी कांदा लागवड करणारे मजूर मिळत असल्याने शेतकऱ्यांना सध्या कडाक्याच्या थंडीमध्ये कांदा लागवड करावी लागत आहे.

हेही वाचा - राष्ट्रीय युवा दिन : तरुण पिढीसाठी विवेकानंद खास का आहेत?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.