ETV Bharat / state

गावात मुलभूत सुविधा नसल्याने ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

author img

By

Published : Oct 11, 2019, 6:35 PM IST

नाशकातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी या गावात 50 पेक्षा अधिक कुटुंब राहतात. गावाची लोकसंख्या जवळपास ६०० पेक्षा अधिक आहे. मात्र, गावात पिण्याचे पाणी, लाईट, रस्ते, शाळेची इमारत, अंगणवाडी, घरकुल, शौचालये अशा सुविधा नाही.

फाईल फोटो

नाशिक - त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी गावात अद्यापही मूलभूत सुविधा नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकत मतदान न करण्याचा निर्यण घेतला आहे. त्यांनी यासंदर्भातील पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहे.

elections boycott village
निवडणू निर्यण अधिकाऱ्यांना लिहिलेले पत्र

हे वाचलं का? - 'रोड नाही, तर व्होट नाही' रस्त्याअभावी पिंपळगाववासियांची फरफट

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी या गावात 50 पेक्षा अधिक कुटुंब राहतात. गावाची लोकसंख्या जवळपास ६०० पेक्षा अधिक आहे. मात्र, गावात पिण्याचे पाणी, लाईट, रस्ते, शाळेची इमारत, अंगणवाडी, घरकुल, शौचालये अशा सुविधा नाही. त्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला पत्र व्यवहार केला. मात्र, सर्वांनीच दुर्लक्ष केले. त्यामुळे ग्रामस्थांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

हे वाचलं का? - पुन्हा किती गर्भवती महिलांना खाटेवरून रुग्णालयात न्यायचं? करवाडी ग्रामस्थांचा आमदारांना प्रश्न

दरम्यान, इगतपुरीत तालुक्यातील खैऱ्याची वाडी येथील नागरिकांनी सुद्धा मुलभूत सुविधा मिळत नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा निर्यण घेतला आहे.

नाशिक - त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी गावात अद्यापही मूलभूत सुविधा नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकत मतदान न करण्याचा निर्यण घेतला आहे. त्यांनी यासंदर्भातील पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहे.

elections boycott village
निवडणू निर्यण अधिकाऱ्यांना लिहिलेले पत्र

हे वाचलं का? - 'रोड नाही, तर व्होट नाही' रस्त्याअभावी पिंपळगाववासियांची फरफट

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी या गावात 50 पेक्षा अधिक कुटुंब राहतात. गावाची लोकसंख्या जवळपास ६०० पेक्षा अधिक आहे. मात्र, गावात पिण्याचे पाणी, लाईट, रस्ते, शाळेची इमारत, अंगणवाडी, घरकुल, शौचालये अशा सुविधा नाही. त्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला पत्र व्यवहार केला. मात्र, सर्वांनीच दुर्लक्ष केले. त्यामुळे ग्रामस्थांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

हे वाचलं का? - पुन्हा किती गर्भवती महिलांना खाटेवरून रुग्णालयात न्यायचं? करवाडी ग्रामस्थांचा आमदारांना प्रश्न

दरम्यान, इगतपुरीत तालुक्यातील खैऱ्याची वाडी येथील नागरिकांनी सुद्धा मुलभूत सुविधा मिळत नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा निर्यण घेतला आहे.

Intro:....आमच्या गावात मूलभूत सुविधा नाही म्हणून आमचा मतदानावर बहिष्कार...


Body:त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी येथील नागरिकांनी गावात मूलभूत सुविधा नाही म्हणून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकत मतदानावरनं करण्याचा निर्णय घेतला आहे.. ह्या संदर्भातील पत्र त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहे..

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी या गावातील 50 हुन अधिक कुटुंब राहत असून सहाशे पेक्षा अधिक लोकसंख्या ह्या गावात पिण्याचे पाणी, लाईट,रस्ते,शाळेची इमारत,अंगणवाडी,घरकुल,शौचालये अशा काहीच सुविधा नसुन गेल्या अनेक वेळा ह्या बाबत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला पत्र व्यवहार करून सुद्धा सुविधा मिळतं नसल्याचे म्हणत येथील ग्रामस्थांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकत मतदाननं करण्याचा निर्णय घेतला आहे, ह्यासंदर्भात त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे...
तसेच इगतपुरीत तालुक्यातील खैरयाची वाडी येथील नागरिकांनी सुद्धा मूलभूत सुविधा मिळतं नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकल्याचे म्हंटल आहे...


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.