ETV Bharat / state

पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ नंदुरबारमध्ये व्यापाऱ्यांचा बंद

काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नंदुरबारमधील अक्कलकुवा, तळोदा, नंदुरबार या तीन तालुक्यातील व्यापाऱ्यांनी बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे.

author img

By

Published : Feb 17, 2019, 3:19 PM IST

नंदुरबारमध्ये व्यापाऱ्यांचा बंद

नंदुरबार - काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ अक्कलकुवा, तळोदा, नंदुरबार या तीन तालुक्यातील व्यापाऱ्यांनी बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी व्यापाऱ्यांनी सकाळी २ ते ३ तास दुकाने बंद ठेवली.

नंदुरबारमध्ये व्यापाऱ्यांचा बंद
undefined

कोणत्याही राजकीय संघटना किंवा पक्षांनी बंदची हाक दिली नसताना या तिन्ही तालुक्यातील नागरिकांनी आणि व्यापार्‍यांनी बंदमध्ये सहभागी होऊन आपला निषेध नोंदवला. तसेच हल्ल्यात वीरमरण आलेल्या श्रद्धांजली वाहिली.सरकारने या दहशतवाद्यांचा आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या पाकिस्तानचा एकाचवेळी सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या बंदमुळे नागरिकांवर परिणाम झाला असला तरी शासकीय कार्यालय, बस सेवा आणि शाळा महाविद्यालय सुरू आहेत.

नंदुरबार - काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ अक्कलकुवा, तळोदा, नंदुरबार या तीन तालुक्यातील व्यापाऱ्यांनी बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी व्यापाऱ्यांनी सकाळी २ ते ३ तास दुकाने बंद ठेवली.

नंदुरबारमध्ये व्यापाऱ्यांचा बंद
undefined

कोणत्याही राजकीय संघटना किंवा पक्षांनी बंदची हाक दिली नसताना या तिन्ही तालुक्यातील नागरिकांनी आणि व्यापार्‍यांनी बंदमध्ये सहभागी होऊन आपला निषेध नोंदवला. तसेच हल्ल्यात वीरमरण आलेल्या श्रद्धांजली वाहिली.सरकारने या दहशतवाद्यांचा आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या पाकिस्तानचा एकाचवेळी सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या बंदमुळे नागरिकांवर परिणाम झाला असला तरी शासकीय कार्यालय, बस सेवा आणि शाळा महाविद्यालय सुरू आहेत.

Intro:काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तळोदा जि नंदुरबार तालुक्यात व्यापाऱ्यांनी स्वयंपुर्तीने सकाळी दोन ते तीन तास आपआपली दुकाने बंद करून बंद मध्ये सहभाग नोंदवला, Body:कोणत्याही राजकीय संघटना किंवा पक्षांनी बंदची हाक दिलेली नसताना नंदुरबार जिल्ह्यातील या तिन्ही तालुक्यातील नागरिकांनी आणि व्यापार्‍यांनी बंद मध्ये सहभागी होऊन आपला निषेध नोंदविला आहे.
यातून शाळा-महाविद्यालयांना वगळण्यात आले असून वाहतूकही सुरळीत आहे सरकारने या दहशतवाद्यांचा आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या पाकिस्तानचा एकाचवेळी सोक्षमोक्ष लावावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे या बंदमुळे जनजीवनावर परिणाम झाला असला तरी शासकीय कार्यालय बस सेवा आणि शाळा महाविद्यालय सुरू आहेत,
Conclusion:मात्र शहीद झालेल्या सैनिकांना नागरिकांनी व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.