ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये पावसाचा जोर कमी, महामार्गावरील वाहतूक पूर्ववत

झालेल्या पावसाने जिल्ह्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो झाली होती. या धरणांतील पाण्याचा विसर्ग अजून सुरु आहे. त्यामुळे, नद्यांना अजूनही पूरस्थिती कायम आहे.

author img

By

Published : Aug 5, 2019, 10:07 AM IST

rain slowed down in nandurbar transport on highway back on track

नंदुरबार - जिल्ह्यात शनिवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर आता कमी झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तसेच, रंगावली नदीला आलेल्या पुरामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा बंद करण्यात आला होता. रात्री उशीरा या महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू करण्यात आली.

नंदुरबारमध्ये पावसाचा जोर कमी, महामार्गावरील वाहतूक सुरू

गेल्या आठवडाभरात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो झाली होती. या धरणांतील पाण्याचा विसर्ग अजून सुरू आहे. त्यामुळे, नद्यांची पूरस्थिती अजूनही कायम आहे. यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

नंदुरबार - जिल्ह्यात शनिवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर आता कमी झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तसेच, रंगावली नदीला आलेल्या पुरामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा बंद करण्यात आला होता. रात्री उशीरा या महामार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू करण्यात आली.

नंदुरबारमध्ये पावसाचा जोर कमी, महामार्गावरील वाहतूक सुरू

गेल्या आठवडाभरात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो झाली होती. या धरणांतील पाण्याचा विसर्ग अजून सुरू आहे. त्यामुळे, नद्यांची पूरस्थिती अजूनही कायम आहे. यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Intro:जिल्ह्यात शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर कमी झाला आहे


Body:जिल्ह्यातील सर्वच लहान मोठ्या नद्यांना महापूर आला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान ही झाला आहे गेल्या 24 तासात पासून सुरू असलेल्या पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे

झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील लहान-मोठे सर्व प्रकल्प भरून वाहत आहे धरणांमध्ये भरलेले पाणी नद्यांना सोडलं असल्यामुळे नद्यांना अजूनही पूरस्थिती कायम आहे


नागपूर तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा रंगावली नदीच्या पुरामुळे बंद करण्यात आला होता उशिरा रात्री तो सुरू करण्यात आला होता आता वाहतूक संथ गतीने सुरू आहे


Conclusion:धडगाव अक्कलकुवा तळोदा नवापूर नंदुरबार अशा सर्वच तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती

झालेल्या पावसामुळे नदी-नाले व सर्व धरणे ओव्हरफ्लो झाल्याने पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटू शकेल त्यामुळे जिल्हावासीयांना मध्ये या पावसामुळे आनंदाचे वातावरण ही आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.