ETV Bharat / state

पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाला विसरवाडीच्या ग्रामस्थांचा प्रतिसाद

पावसाळ्यात पडणाऱ्या प्रत्येक थेंबा-थेंबाचे संकलन करून ते जमिनीत मुरवणे ही काळाची गरज आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्ह्यातील प्रत्येक सरपंच व ग्रामस्थांना पत्राद्वारे केले आहे.

author img

By

Published : Jun 19, 2019, 1:12 PM IST

नंदुरबार

नंदुरबार - पावसाळ्यात पडणाऱ्या प्रत्येक थेंबा-थेंबाचे संकलन करून ते जमिनीत मुरवणे ही काळाची गरज आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्ह्यातील प्रत्येक सरपंच व ग्रामस्थांना पत्राद्वारे केले आहे. त्याप्रमाणे विसरवाडी ग्रामपंचायतचे सरपंच बकाराम गावित यांनी ग्रामस्थांच्या सहाय्याने मोदी यांनी दिलेल्या सूचनेनुसार नदी खोलीकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे.

पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाला विसरवाडीच्या ग्रामस्थांचा प्रतिसाद

तसेच परिसरातील ग्रामस्थही श्रमदानातून सकाळी आणि संध्याकाळी अशा २ सत्रात नदी खोलीकरण, पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतून गाळ काढणे तसेच पाणी अडवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

nandurbar
पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाला विसरवाडीच्या ग्रामस्थांचा प्रतिसाद

गेल्यावर्षी देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. महाराष्ट्र राज्य दुष्काळाला सामोरे जात आहे. यावर्षी अद्यापही पाऊस सुरू झाला नसल्यामुळे सर्वजण चिंतेत आहेत. अनेक गावांमध्ये हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. काही ठिकाणी तर पाण्याचे दुर्भिक्ष्यामुळे ग्रामस्थांना स्थलांतर करावे लागले आहे. भविष्यात अशी भयावह परिस्थिती निर्माण होऊ नये, पिण्याच्या व शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची टंचाई निर्माण होवू नये यासाठी पावसाळ्यातच पडणाऱ्या पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी देशातील सरपंचांना पत्र लिहून पाण्याचे नियोजन करण्याबाबत आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनाला विसरवाडी ग्रामस्थांनी साथ दिली आहे.

NANDURBAR
पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाला विसरवाडीच्या ग्रामस्थांचा प्रतिसाद

विसरवाडी ग्रामस्थदेखील पाणी टंचाईचा सामना करत आहेत. या कामाद्वारे येत्या काळात पाण्याची समस्या सुटली पाहिजे, या आशेने नागरिक श्रमदान करत कामाला लागले आहेत.

नंदुरबार - पावसाळ्यात पडणाऱ्या प्रत्येक थेंबा-थेंबाचे संकलन करून ते जमिनीत मुरवणे ही काळाची गरज आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्ह्यातील प्रत्येक सरपंच व ग्रामस्थांना पत्राद्वारे केले आहे. त्याप्रमाणे विसरवाडी ग्रामपंचायतचे सरपंच बकाराम गावित यांनी ग्रामस्थांच्या सहाय्याने मोदी यांनी दिलेल्या सूचनेनुसार नदी खोलीकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे.

पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाला विसरवाडीच्या ग्रामस्थांचा प्रतिसाद

तसेच परिसरातील ग्रामस्थही श्रमदानातून सकाळी आणि संध्याकाळी अशा २ सत्रात नदी खोलीकरण, पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतून गाळ काढणे तसेच पाणी अडवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

nandurbar
पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाला विसरवाडीच्या ग्रामस्थांचा प्रतिसाद

गेल्यावर्षी देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. महाराष्ट्र राज्य दुष्काळाला सामोरे जात आहे. यावर्षी अद्यापही पाऊस सुरू झाला नसल्यामुळे सर्वजण चिंतेत आहेत. अनेक गावांमध्ये हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. काही ठिकाणी तर पाण्याचे दुर्भिक्ष्यामुळे ग्रामस्थांना स्थलांतर करावे लागले आहे. भविष्यात अशी भयावह परिस्थिती निर्माण होऊ नये, पिण्याच्या व शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची टंचाई निर्माण होवू नये यासाठी पावसाळ्यातच पडणाऱ्या पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. यामुळेच पंतप्रधान मोदी यांनी देशातील सरपंचांना पत्र लिहून पाण्याचे नियोजन करण्याबाबत आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनाला विसरवाडी ग्रामस्थांनी साथ दिली आहे.

NANDURBAR
पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाला विसरवाडीच्या ग्रामस्थांचा प्रतिसाद

विसरवाडी ग्रामस्थदेखील पाणी टंचाईचा सामना करत आहेत. या कामाद्वारे येत्या काळात पाण्याची समस्या सुटली पाहिजे, या आशेने नागरिक श्रमदान करत कामाला लागले आहेत.

Intro:Anchor :- पावसाळ्यात पडणाऱ्या प्रत्येक थेंबा-थेंबाचे संकलन करुन ते जमिनीत मुरविणे ही काळाची गरज आहे, असे आवाहन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जिल्ह्यातील प्रत्येक सरपंच व ग्रामस्थांना पत्राद्वारे लिहून केले आहे.
Body:विसरवाडी ग्रामपंचायतचे सरपंच बकाराम गावित यांनी ग्रामस्थांच्या साह्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सूचनेनुसार नदी खोलीकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे. परिसरातील ग्रामस्थांना द्वारे श्रमदानातून सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सत्रात नदी खोलीकरण, पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतून गाळ काढणे तसेच पाणी अडवण्यासाठी विविध उपाय योजना करण्यात येत आहे.

गेल्यावर्षी देशात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला होता. महाराष्ट्र राज्य दुष्काळाला सामोरे जात आहे. यावर्षी अद्यापही पाऊस सुरु झाला नसल्यामुळे सर्वजण चिंतेत पडले आहे. अनेक गावांत हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. काही ठिकाणी तर पाण्याचे दुर्भिक्ष्यामुळे ग्रामस्थांना स्थलांतर करावे लागले आहे. भविष्यात अशी भयावह परिस्थिती निर्माण होवू नये, पिण्याच्या व शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची टंचाई निर्माण होवू नये यासाठी पावसाळ्यातच पडणाऱ्या पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. यामुळेच श्री. मोदी यांनी देशातील सरपंचाना पत्र लिहून पाण्याचे नियोजन करण्याबाबत आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या वाहनाला विसरवाडी ग्रामस्थांनी साथ दिली आहे.
Conclusion:विसरवाडी ग्रामस्थ देखील पाणी टंचाईचा सामना करत आहे या कामाद्वारे येत्या काळात पाण्याची समस्या सुटली पाहिजे या आशेने नागरिक श्रमदान करत कामाला लागले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.