ETV Bharat / state

घरकुलासाठी 5 ब्रास वाळू मोफत मिळावी, लाभार्थ्यांचे देवेंद्र फडणवीसांना निवेदन - रमाई घरकुल योजना

वाळूचे दर सर्व साधारण जनतेला परवडत नसल्याने राज्यातील युतीच्या शासनाने फेब्रुवारी 2019 मध्ये पंतप्रधान आवास योजना व रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांना 5  ब्रास वाळू  विना रॉयल्टी देण्याचा निर्णय घेतला होता. पण, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या जिल्ह्यातच या शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यामुळे, गरीब लाभार्थ्यांना 8 हजार प्रतिब्रास वाळू खरेदी करावी लागत आहे.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Jan 29, 2020, 8:27 AM IST

नांदेड - शासनाच्या निर्णयाप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील पंतप्रधान घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत मिळण्यासाठी संबंधितांना सूचना द्यावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्धापूर तालुका पत्रकार संघ आणि भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात अनेक गावात पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल योजनेच्या घरांचे कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून वाळू अभावी घरकुलांची कामे बंद पडण्याचा मार्गावर आहेत. तर वाळू अभावी अनेकांची कामे रखडली आहेत.

जिल्ह्यातील 8 हजाराच्यावर लाभार्थ्यांना वाळू मिळत नाही. काही बांधकाम सुरूच झाली नाहीत. घरकुल लाभार्थ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदन दिली. मात्र, त्याचा काहीच फायदा झाला नाही. जिल्ह्यात वाळू माफियांची दहशत निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळत नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघासह जिल्ह्यात वाळू अभावी घरकुलांचे बांधकाम बंद पडण्याचा मार्गावर आहे.

हेही वाचा - जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ४६२ कोटींच्या आराखड्यास मंजुरी - पालकमंत्री अशोक चव्हाण

पोलीस आणि महसूल यंत्रणा वाळूच्या गैरव्यवहारकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करत असल्यामुळे गरीब जनता भरडली जात आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना विना रॉयल्टी 50 ब्रास वाळू देण्याच्या निर्णयाची अमंलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सूचना द्याव्यात, या मागणीचे निवेदन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.

निवेदनावर अर्धापूर नगरपंचायत गटनेते अॅड किशोर देशमुख, प्रदेश सचिव सखाराम क्षीरसागर, माजी उपसभापती लक्ष्मण इंगोले, भाजप तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी, विराज देशमुख, माजी तालुकाध्यक्ष सुधाकर कदम, उध्दव कदम, योगेश हळदे, विलास साबळे, तुकाराम माटे, शैलेश लोमटे, परमेश्वर लालमे, संतोष पवार आदींच्या सह्या आहेत.

हेही वाचा - पोलीस निरीक्षकांच्या बदल्या नियमबाह्य, महासंचालकांकडे तक्रार

नांदेड - शासनाच्या निर्णयाप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील पंतप्रधान घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत मिळण्यासाठी संबंधितांना सूचना द्यावी, अशी मागणी एका निवेदनाद्वारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्धापूर तालुका पत्रकार संघ आणि भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात अनेक गावात पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल योजनेच्या घरांचे कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून वाळू अभावी घरकुलांची कामे बंद पडण्याचा मार्गावर आहेत. तर वाळू अभावी अनेकांची कामे रखडली आहेत.

जिल्ह्यातील 8 हजाराच्यावर लाभार्थ्यांना वाळू मिळत नाही. काही बांधकाम सुरूच झाली नाहीत. घरकुल लाभार्थ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदन दिली. मात्र, त्याचा काहीच फायदा झाला नाही. जिल्ह्यात वाळू माफियांची दहशत निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळत नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघासह जिल्ह्यात वाळू अभावी घरकुलांचे बांधकाम बंद पडण्याचा मार्गावर आहे.

हेही वाचा - जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ४६२ कोटींच्या आराखड्यास मंजुरी - पालकमंत्री अशोक चव्हाण

पोलीस आणि महसूल यंत्रणा वाळूच्या गैरव्यवहारकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करत असल्यामुळे गरीब जनता भरडली जात आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना विना रॉयल्टी 50 ब्रास वाळू देण्याच्या निर्णयाची अमंलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सूचना द्याव्यात, या मागणीचे निवेदन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.

निवेदनावर अर्धापूर नगरपंचायत गटनेते अॅड किशोर देशमुख, प्रदेश सचिव सखाराम क्षीरसागर, माजी उपसभापती लक्ष्मण इंगोले, भाजप तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी, विराज देशमुख, माजी तालुकाध्यक्ष सुधाकर कदम, उध्दव कदम, योगेश हळदे, विलास साबळे, तुकाराम माटे, शैलेश लोमटे, परमेश्वर लालमे, संतोष पवार आदींच्या सह्या आहेत.

हेही वाचा - पोलीस निरीक्षकांच्या बदल्या नियमबाह्य, महासंचालकांकडे तक्रार

Intro:घरकूल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत मिळवून द्यावी

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
Body:घरकूल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत मिळवून द्यावी

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

नांदेड: शासनाच्या निर्णया प्रमाणे नांदेड जिल्हयातील पंतप्रधान घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत मिळण्यासाठी संबंधितांना सुचना द्यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्धापूर तालुका पत्रकार संघ व भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे.


-नांदेड जिल्ह्यात अनेक गावात पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकुल योजनेच्या घरांचे कामे मोठ्या प्रमाणात सुरू असून वाळू अभावी घरकुलांचे कामे बंद पडण्याचा मार्गावर आहेत. तर वाळू अभावी अनेकांची काम राखडली आहेत. वाळूचे दर सर्व साधारण जनतेला परवडत नसल्याने राज्यातील युतीच्या शासनाने फेब्रुवारी २०१९ मध्ये पंतप्रधान आवास योजना व रमाई आवास योजना लाभार्थ्यांना पाच बरास विनाराॅयल्टी वाळू देण्याचा निर्णय घेतला होता. पण सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या जिल्हयात या शासन निर्णयाची आमंलबजानी होत नसल्यामुळे, गरीब लाभार्थ्यांना आठ हजार प्रतिब्रास वाळू खरेदी करावी लागत आहे.
जिल्ह्यातील आठ हजाराच्यावर लाभार्थ्यांना वाळू मिळत नाही. काही बांधकाम सुरूच झाले नाहीत. घरकुल लाभार्थ्यांनी जिल्हा प्रशासानाकडे वेळोवेळी निवेदन दिले त्याचा काहीच एक फायदा झाला नाही. जिल्ह्यात वाळू माफीयांची दहशत निर्माण झाली असून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळत नाही. सार्वजनीक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मतदार संघासह जिल्ह्यात वाळू अभावी घरकुलांचे बांधकाम बंद पडण्याचा मार्गावर आहेत. पोलीस व महसुल यंत्रणा वाळूच्या गैरव्यवहारकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करत असल्यामुळे गरीब जनता भरडली जात आहे. नांदेड जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना विना राॅयल्टी पाच ब्रास वाळू देण्याचा निर्णयाची अमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सुचना द्यावात या मागणीचे निवेदन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.
निवेदनावर अर्धापूर नगरपंचायत गटनेते अँड किशोर देशमुख, प्रदेश सचिव सखाराम क्षीरसागर, माजी उपसभापती डाँ.लक्ष्मण इंगोले, भाजपा तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी, विराज देशमुख, माजी तालुकाध्यक्ष सुधाकर कदम, उध्दव कदम, योगेश हळदे, विलास साबळे, तुकाराम माटे, शैलेश लोमटे, परमेश्वर लालमे, संतोष पवार आदींचा सह्या आहेत.

पत्रकार संघाच्या वतीनेही निवेदन......
-------------------------
पत्रकार संघाच्या वतीनेही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. घरकुल लाभार्थ्यांना शासन निर्णयाची अंमलबजावणी करून पाच ब्रास वाळू मोफत मिळवून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर लक्ष्मीकांत मुळे, सुभाष लोणे, ओमप्रकाश पत्रे, गुणवंत विरकर, आनंद मोरे, अात्माराम राजेगोरे आदींच्या सह्या आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.