ETV Bharat / state

नागपुरात मतदानाच्या टक्केवारीमध्ये घट; पारंपरिक मतदारांमध्ये निरुत्साह

author img

By

Published : Oct 22, 2019, 7:14 PM IST

२०१४ च्या तुलनेत यावर्षीची मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचे समजले आहे. या वर्षीचा मतदानाचा टक्का हा ५७.१९ % एवढा आहे. तर, २०१४ मधील मतदानाची टक्केवारी ही ६० टक्के एवढी होता. यातून मतदानाची टक्केवारी घसरल्याचे समजते आहे. त्यासाठी साप्ताहिक सुट्टी व पारंपरिक मतादारांची नाराजी ही जबाबदार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

नागपूर मतदान

नागपूर- सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदान झाले. मात्र २०१४ च्या तुलनेत यावर्षीची मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचे समजले आहे. या वर्षीचा मतदानाचा टक्का हा ५७.१९ % एवढा आहे. तर, २०१४ मधील मतदानाची टक्केवारी ही ६० टक्के एवढी होता. यातून मतदानाची टक्केवारी घसरल्याचे समजते आहे. त्यासाठी साप्ताहिक सुट्टी व पारंपरिक मतादारांची नाराजी ही जबाबदार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

नागपुरात मतदानाच्या टक्केवारीमध्ये घट

दरवर्षी मतदानाचा टक्का घसरतांना दिसतो आहे. यावेळी मतदानाच्या दिवशी साप्ताहिक सुट्टी आल्याने लोकांनी रविवार आणि सोमवार या दिवशी विकेंड सजरा करण्यावर भर दिला. त्याचबरोबर, पारंपरिक मतदारामुळे देखील मतदानाच्या टक्केवारीला फटका बसल्याचे समजले आहे. आपण मतदान केलेला उमेदवार निवडून येत नाही या विचाराने काँग्रेसचे पारंपारिक मतदार मतदानासाठी बाहेर पडले नाही. याचा फटका मतदानाच्या टक्केवारीवर पडला आहे. याची दखल काँग्रेस पक्षानी घेतली पाहिजे. तसेच श्रीमंत वर्ग देखील मतदानासाठी बाहेर न पडता सुट्टी साजरी करतात, असे मत राजकीय विश्लेषकांनी दिले आहे.

हेही वाचा- नागपुरात मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

नागपूर- सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदान झाले. मात्र २०१४ च्या तुलनेत यावर्षीची मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचे समजले आहे. या वर्षीचा मतदानाचा टक्का हा ५७.१९ % एवढा आहे. तर, २०१४ मधील मतदानाची टक्केवारी ही ६० टक्के एवढी होता. यातून मतदानाची टक्केवारी घसरल्याचे समजते आहे. त्यासाठी साप्ताहिक सुट्टी व पारंपरिक मतादारांची नाराजी ही जबाबदार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

नागपुरात मतदानाच्या टक्केवारीमध्ये घट

दरवर्षी मतदानाचा टक्का घसरतांना दिसतो आहे. यावेळी मतदानाच्या दिवशी साप्ताहिक सुट्टी आल्याने लोकांनी रविवार आणि सोमवार या दिवशी विकेंड सजरा करण्यावर भर दिला. त्याचबरोबर, पारंपरिक मतदारामुळे देखील मतदानाच्या टक्केवारीला फटका बसल्याचे समजले आहे. आपण मतदान केलेला उमेदवार निवडून येत नाही या विचाराने काँग्रेसचे पारंपारिक मतदार मतदानासाठी बाहेर पडले नाही. याचा फटका मतदानाच्या टक्केवारीवर पडला आहे. याची दखल काँग्रेस पक्षानी घेतली पाहिजे. तसेच श्रीमंत वर्ग देखील मतदानासाठी बाहेर न पडता सुट्टी साजरी करतात, असे मत राजकीय विश्लेषकांनी दिले आहे.

हेही वाचा- नागपुरात मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Intro:नागपूर

मतदानाच्या टक्केवारी मध्ये घट; पारंपरिक मतदत्यांन मध्ये निरुत्साह



काल विधान सभे साठी राज्यात सार्वत्रिक निवडणूका झाल्या मतदानाची टक्केवारी एकूण ५७.१९ % आहे. २०१४ मध्ये ही टक्केवारी ६० टक्के होती. दिवसेंदिवस मतदानाचा टक्का घसरतांना दिसतोय. या वेळी मतदानाच्या दिवशी साप्ताहिक सुट्टी आल्याने लोकांनि रविवार आणि सोमवार विकेंड सजरा करन्यावर भर दिला तसच जे पारंपरिक मतदार आहेत त्यांच्या मतदानाचा फटका देखील टक्केवारी वर पडलाय. Body:आपण मतदान करणारा उमेदवार निवडुन येत नाही या विचारांनी काँग्रेस चे पारंपारीक मतदार मतदाना साठी बाहेर पडत नाहीत आनि याचा फटका मतदानाचा टक्केवारी वर पडतोय. याची दखल कॉंग्रेस नि घेतली पाहिजे असं मत राजकीय विश्लेषकांनि दिल.तसच श्रीमंत वर्ग देखील मतदानासाठी बाहेर न पडता सुट्टी साजरी करतात अशा माहिती त्यांनी दिली


बाईट- अतुल पेटकर, राजकीय विश्लेषकConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.