ETV Bharat / state

राज्यपालांच्या अभिभाषणवर चर्चा, प्रविण दरेकरांनी विविध प्रश्नाकडे वेधले लक्ष

author img

By

Published : Dec 19, 2019, 11:28 AM IST

दरेकर यांनी सभागृहात बोलताना, कोकण पर्यटनासाठी 1 हजार कोटी द्या, पर्यटन विकासाला चालना द्या, कोल्ड स्टोरेज, मच्छीमार लोकांसाठी मच्छी निर्यात करण्यासाठी व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी केली. तसेच ज्येष्ठ नागरिकांससाठी सुरक्षा आधार केंद्र उभारले पाहिजे. त्यांना औषधासह इतर वस्तू घरापर्यंत पोहोचवावे,यासाठी काही सामाजिक संस्थांना समाविष्ट करून घेतल्यास फायदा होईल असेही त्यांनी यावेळी सुचित केले.

pravin darekar
प्रविण दरेकर - विरोधी पक्षनेते विधानपरिषद

नागपूर - हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सभागृहात विविध मुद्यांवर प्रश्न उपस्थित केले. यामध्ये प्रामुख्यांनी त्यांनी पर्यटन व्यावसायिक, मच्छिमारांचे प्रलंबित प्रश्न, जेष्ठ नागरिकांचा समस्या, गुन्हेगारी यासारख्या प्रश्नावर त्यांनी प्रामुख्याने लक्ष वेधून घेतले.

दरेकर यांनी सभागृहात बोलताना, कोकण पर्यटनासाठी 1 हजार कोटी द्या, पर्यटन विकासाला चालना द्या, कोल्ड स्टोरेज, मच्छीमार लोकांसाठी मच्छी निर्यात करण्यासाठी व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी केली. तसेच ज्येष्ठ नागरिकांससाठी सुरक्षा आधार केंद्र उभारले पाहिजे. त्यांना औषधासह इतर वस्तू घरापर्यंत पोहोचवावे,यासाठी काही सामाजिक संस्थांना समाविष्ट करून घेतल्यास फायदा होईल असेही त्यांनी यावेळी सुचित केले.

तसेच राज्यात व मुंबई शहरात गुन्हेगारी डोके वर काढत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक गुन्हेगारी टोळ्या दहशत माजवत आहेत. तसेच दोन ठिकाणी गोळीबाराच्या घटना झाल्या असल्याच्या घटनांकडेही त्यांनी लक्ष वेधले. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने पोलिस यंत्रणा सक्षम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच नागरिकांना संरक्षण देण्यासठी आवश्यक निधीची तरतूद करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

मुंबई वाहतूक व्यवस्था तयार करून अहवाल तयार करून सभागृहात मांडावा, पाच दहा वर्षाच्या उल्लेख करून काम करावे. महिला सुरक्षेचा प्रश्नीही त्यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केले. याचबरोबर शालेय पोषण आहारचे रखडलेले पैसे देण्याचीही त्यांनी यावेळी मागणी केली. मोठ्या उद्योजकांना काम देऊन मोठे करू नका, बचत गटांना कर्ज द्या, चांगली व्यवस्था करुन त्यांना काम करू द्या, त्यासाठी लागणारी साधन सामुग्रीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी यावेळी सभागृहात केली.

जयंत पाटील -

राज्यपालांचे भाषणवर चर्चा होतांना हे निर्णय मागच्या सरकराने घेतलेली असल्याची माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली. तसेच हे सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल. मात्र, यावर धोरणात्म निर्णय घ्यायला वेळ लागेल. ही कर्जमाफी कशाप्रकारे द्यायची त्याची तरतूद करण्यासाठी वेळ लागणार असल्याचे पाटील सभागृहात म्हणाले.

नागपूर - हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सभागृहात विविध मुद्यांवर प्रश्न उपस्थित केले. यामध्ये प्रामुख्यांनी त्यांनी पर्यटन व्यावसायिक, मच्छिमारांचे प्रलंबित प्रश्न, जेष्ठ नागरिकांचा समस्या, गुन्हेगारी यासारख्या प्रश्नावर त्यांनी प्रामुख्याने लक्ष वेधून घेतले.

दरेकर यांनी सभागृहात बोलताना, कोकण पर्यटनासाठी 1 हजार कोटी द्या, पर्यटन विकासाला चालना द्या, कोल्ड स्टोरेज, मच्छीमार लोकांसाठी मच्छी निर्यात करण्यासाठी व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी केली. तसेच ज्येष्ठ नागरिकांससाठी सुरक्षा आधार केंद्र उभारले पाहिजे. त्यांना औषधासह इतर वस्तू घरापर्यंत पोहोचवावे,यासाठी काही सामाजिक संस्थांना समाविष्ट करून घेतल्यास फायदा होईल असेही त्यांनी यावेळी सुचित केले.

तसेच राज्यात व मुंबई शहरात गुन्हेगारी डोके वर काढत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अनेक गुन्हेगारी टोळ्या दहशत माजवत आहेत. तसेच दोन ठिकाणी गोळीबाराच्या घटना झाल्या असल्याच्या घटनांकडेही त्यांनी लक्ष वेधले. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने पोलिस यंत्रणा सक्षम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तसेच नागरिकांना संरक्षण देण्यासठी आवश्यक निधीची तरतूद करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

मुंबई वाहतूक व्यवस्था तयार करून अहवाल तयार करून सभागृहात मांडावा, पाच दहा वर्षाच्या उल्लेख करून काम करावे. महिला सुरक्षेचा प्रश्नीही त्यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केले. याचबरोबर शालेय पोषण आहारचे रखडलेले पैसे देण्याचीही त्यांनी यावेळी मागणी केली. मोठ्या उद्योजकांना काम देऊन मोठे करू नका, बचत गटांना कर्ज द्या, चांगली व्यवस्था करुन त्यांना काम करू द्या, त्यासाठी लागणारी साधन सामुग्रीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी यावेळी सभागृहात केली.

जयंत पाटील -

राज्यपालांचे भाषणवर चर्चा होतांना हे निर्णय मागच्या सरकराने घेतलेली असल्याची माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली. तसेच हे सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल. मात्र, यावर धोरणात्म निर्णय घ्यायला वेळ लागेल. ही कर्जमाफी कशाप्रकारे द्यायची त्याची तरतूद करण्यासाठी वेळ लागणार असल्याचे पाटील सभागृहात म्हणाले.

Intro:प्रवीण दरेकर

कोकण पर्यटनासाठी 1000 कोटी द्या, पर्यटन विकासाला चालना द्या, कोल्ड स्टोरेज, मच्छीमार लोकांसाठी मच्छी निर्यात करण्यासाठी व्यवस्था करून द्यावी,

जेष्ठ नागरिकांससाठी सुरक्षा आधार केंद्र उभारले पाहिजे, मदत द्या, जेष्ठ लोकांना औषधी, यासश इतर वस्तू घरापर्यंतन पोहचवा, काही एंजिओना यात ससमावेश करून घेतल्यास फायदा होईल.

काल गँग वार डोके वर काढत आहे, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, टोळ्या डोके वर काढून दहशत माजवत आहे, दोन गोळीबाराच्या घटना झाल्या आहे.

ज्या यंत्रणा लागतील त्या मषणारी अद्यावत यंत्रणा द्या पोलिसना अडचणी पडू देऊ नका, आणि नागरिकांना संरक्षण द्या, पैसे कमी पडू देऊ नका



मुंबई वाहतूक व्यवस्था तयार करून अहवाल तयार करून सभागृहात मांडावा, पाच दहा वर्षाच्या उल्लेख करून काम करावे,

महिला सुरक्षेचा प्रश्न काढा, अनेक काम करता, बसागत गट, महिलांच्या उन्नतीच्याया गोष्टी करत असतांना त्यांना पैसे मिळत नाही आहे, कामाचा मोबदला मिळाला पाहिजे,
शालेय पोषण आहे, मध्यान आहे यासारखे कामाचे पैसे द्या, मोठ्या उद्योजकांना काम देऊन मोठे करू नका, बचत गटांना कर्ज द्या, चांगली व्यवस्था करुन त्यांना काम करू द्या, त्यासाठी लागणारी साधन सामुग्रीसाठी कर्ज उपलब्ध करून द्यायला पाहिजे.


प्रवीण दरेकर

शालेय पोषण आहाराचे देयके पूर्वी प्रमाणे घेण्यात यावि जेणेकरून विलंब टाळता येईल,
शालेय पोषण आहारावर काम करणाऱ्या महिलांवर अन्याय होत आहे, त्यांच्यावर जुन्या पद्धतीने देयके द्या,



जयंत पाटील आमदार

राज्यपालांचे भाषणवर चर्चा होतांना
हे निर्णय मागच्या सरकराने आहे,

हे सरकार कर्जमाफी करेल पण यावर धोरणात्म निर्णय घ्यायला वेळ लागेल, काय किधी काशी यावर चर्चा करायला वेळ लागणार आहे, यामुळे वेळ दिला पाहीजे,

राज्यातचे बजेट काय, 10 टक्के कर्ज घेण्यासाठी 30 हजार व्याजाचे आणि कर्जाचा हप्ता खर्च होतो.
नवी मुंबईत जागा विकून पैसे उभे करतो, आणि मुंबई डेव्हलप करतोय, कर्ज काढू नका, पुण्यात शेती संशोधन केंद्र आहे. पण तिथे शेतकरी आहे का, जर नसेल ठरवते हलवा आणि ती जागा विकून टाकला.

सुप्रमि कोर्टाने कोस्टल रोडला हिरवा कंदील दिला, शेती उत्पादन करण्याला मदत करा, कर्ज देऊन माफी लरण्याची भूमिका बद्दलवणे गरजेचे आहे. ब्रिटन सरकार 75 टक्के अनुदान देते, असा विचार केला पाहिजे, कांदा पिकाला तर विकला कुठे याचे नियोजन केले पाहिजे. नियोजन करा केवळ आयएएस अधिकाऱ्यांच्या भरोश्यावर चालणार नाही, काही अननुभवी सदस्यांना सोबत बोलून चर्चा करू नका,

या अधिवेशनात मायलेज घेण्यासाठी कर्जमाफीची घोषणा करू नका, याला भाई गिरकर यांनी विरोध केला. शेतकऱ्यांच्या नावावर असलेला पक्ष आहे, याला विरोध करून सत्तेस्थप

विचारावर बोलताना कर्जमाफी देऊ नका यासाठी नाही म्हणतो, नियोजन नसलेले कर्जमाफी नको, 25 हजार एकरी द्या अशी मागणी आहे. पण ती कशी द्यावी हे महत्वाचे आहे. पण भाजपने नैतील अधिकार नाही, पाच वर्षात केले नाही..
कर्जमाफी करताना पूर्णपणे अभ्यास करून निर्णय घ्यावा.




Body:पराग ढोबळे नागपूर.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.