ETV Bharat / state

'महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या विश्वासघाताची मालिका सुरू केली' - हिवाळी आधिवेशन

महाविकास आघाडीने संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले. मात्र, याची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजून नुकसान भरपाई मिळाली नाही. शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी फडणवीस यांनी यावेळी केली.

Devendra Fadnavis on maha vikas aghadi government
'आम्ही सत्तेत असताना ८ हजार कोटींच्या पुरवणी मागण्यावर विरोधकांच्या पोटात दुखायचे'
author img

By

Published : Dec 16, 2019, 2:48 PM IST

Updated : Dec 16, 2019, 3:03 PM IST


नागपूर - हिवाळी अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर कडाडून टीका केली. अवकाळी पावसाने राज्यात ९३ लाख हेक्टरवरिल पीकांचे नुकसान झाले. यासाठी २३ हजार रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळायला हवी होती. मात्र, या सरकारने ७५० कोटी रुपयांची मागणी पुरवणी यादीतून केली, याचाच अर्थ या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात करण्याची मालिका सुरू केली असल्याचे फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस बोलताना...

महाविकास आघाडीने संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले. मात्र, याची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजून नुकसान भरपाई मिळाली नाही. शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी फडणवीस यांनी यावेळी केली.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल १६ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आल्या. आम्ही सत्तेत असताना ८ हजार कोटी रुपयांच्या मागण्या आल्या. तेव्हा विरोधकांच्या पोटात दुखायचे, असा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.


नागपूर - हिवाळी अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर कडाडून टीका केली. अवकाळी पावसाने राज्यात ९३ लाख हेक्टरवरिल पीकांचे नुकसान झाले. यासाठी २३ हजार रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळायला हवी होती. मात्र, या सरकारने ७५० कोटी रुपयांची मागणी पुरवणी यादीतून केली, याचाच अर्थ या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात करण्याची मालिका सुरू केली असल्याचे फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस बोलताना...

महाविकास आघाडीने संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले. मात्र, याची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजून नुकसान भरपाई मिळाली नाही. शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी फडणवीस यांनी यावेळी केली.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल १६ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आल्या. आम्ही सत्तेत असताना ८ हजार कोटी रुपयांच्या मागण्या आल्या. तेव्हा विरोधकांच्या पोटात दुखायचे, असा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Intro:सूचना- बातमीचे व्हिडीओ 3G लाईव्ह 07 वरून अनिल निर्मल यांनी पाठवले आहे

हिवाळी अधिवसेनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल 16 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आल्या होत्या,आम्ही ज्यावेळी सत्तेत होतो त्यावेळी 8 हजार कोटी रूपायांच्या मागण्या जरी आल्या तेव्हा तत्कालीन विरोधकांच्या पोटात दुखायचे असा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडनविस यांनी केला आहे....16 हजार कोटींची पुरवणी मागण्या आल्या,पण त्यात केवळ 450 कोटीचा निधी पूर ग्रस्तांसाठी आकस्मिक निधी ठेवण्यात आला आहे,तर शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून भरीव तरतुदींची अपेक्षा असताना केवळ 750 कोटी रुपयांचा निधी पुरवणी मागण्यांमध्ये असल्याचा आरोप फडणवीस यांनी केलाय सरकारच्या कृतीचा निषेध करतो, शेतकऱ्यांना 25 हजारांची हेक्टरी मदत तात्काळ द्यावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहेBody:बाईट- देवेंद्र फडणवीस- विरोधीपक्ष नेते Conclusion:null
Last Updated : Dec 16, 2019, 3:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.