ETV Bharat / state

'सीएए ला विरोध करणं चुकीचं', कायदा का आणला हे समजून घ्यावं'

author img

By

Published : Jan 26, 2020, 11:40 AM IST

सर्व देशवासियांनी संविधानाचा मान सन्मान राखला  पाहिजे, असे वक्तव्य आरएसएसचे सर कार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले. तसेच सरकारने आणलेल्या सीएएला विरोध न करता हा कायदा का आणला? हे समजून घेतलं पाहिजे असेही जोशी म्हणाले. मात्र, देशातील वातावरण का खराब केले जाते ते कळत नसल्याचे जोशी म्हणाले.

bhaiyyaji joshi comment on CAA in nagpur
आरएसएसचे सर कार्यवाह भैय्याजी जोशी

नागपूर - सर्व देशवासियांनी संविधानाचा मान सन्मान राखला पाहिजे, असे वक्तव्य आरएसएसचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले. तसेच सरकारने आणलेल्या सीएएला विरोध न करता हा कायदा का आणला? हे समजून घेतलं पाहिजे असेही जोशी म्हणाले. मात्र, देशातील वातावरण का खराब केले जाते ते कळत नसल्याचे जोशी म्हणाले.

आरएसएसचे सर कार्यवाह भैय्याजी जोशी

भैय्याजी जोशी यांच्या हस्ते संघ कार्यालयात ध्वजारोहन करण्यात आले, त्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी सीएए ला विरोध करणाऱ्यांनी हा कायदा समजून घेण्याचे आवाहन केले. या कायद्यात सर्व धर्मातील लोकांना सामावून घेतले असल्याचे ते म्हणाले. या देशात मुस्लिमांसोबत कधीही भेदभाव केला नसल्याचे जोशी म्हणाले.

नागपूर - सर्व देशवासियांनी संविधानाचा मान सन्मान राखला पाहिजे, असे वक्तव्य आरएसएसचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले. तसेच सरकारने आणलेल्या सीएएला विरोध न करता हा कायदा का आणला? हे समजून घेतलं पाहिजे असेही जोशी म्हणाले. मात्र, देशातील वातावरण का खराब केले जाते ते कळत नसल्याचे जोशी म्हणाले.

आरएसएसचे सर कार्यवाह भैय्याजी जोशी

भैय्याजी जोशी यांच्या हस्ते संघ कार्यालयात ध्वजारोहन करण्यात आले, त्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी सीएए ला विरोध करणाऱ्यांनी हा कायदा समजून घेण्याचे आवाहन केले. या कायद्यात सर्व धर्मातील लोकांना सामावून घेतले असल्याचे ते म्हणाले. या देशात मुस्लिमांसोबत कधीही भेदभाव केला नसल्याचे जोशी म्हणाले.

Intro:नागपूर


सर्व देशवासियांना संविधानाचा मान सन्मान राखला गेला पाहिजे

सर्व देशवासियांना संविधानाचा मान सन्मान राखला गेला पाहिजे सीएए ला विरोध हा एक न समजता केला गेलेला विरोध आहे याला विरोध करण चुकीचं आहे
सरकारने हा कायदा का आणला हे समजून घेतलं पाहिजे
मात्र कळत नाही देशातील वातावरण का खराब केलं जातं आहे,Body:आम्ही आवाहन करतो की हा कायदा समजून घेतला पाहिजे हा कायद्यात सर्व धर्मातील लोकांना सामावून घेतले आहे सर्व देशवासियांना संविधानाचा मान सन्मान राखला गेला पाहिजे या देशात मुस्लिमांसोबत कधीही भेदभाव केला नाही अस मत सर कार्यवाहक भैयाजी जोशी यांनी व्यक्य केलं आहे ७१ वा प्रजसत्ताक दिन संघ मुख्यालयात साजर झाला
सरकार्यवाहक भैयाजी जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आला

बाईट- भैयाजी जोशी ,सरकार्यवाहक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.