ETV Bharat / state

आतंकवाद्यांचा खात्मा केले असे मोदी म्हणतात, तर गांधी हत्या करणारे कोण ? - ओवेसींचे मोदींना आव्हान

स्वतःला चौकीदार म्हणणारे चौकीदाराची नोकरी वाचविण्यासाठी दलित मुस्लिमांमध्ये मतभेद निर्माण करत असल्याचा आरोप असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.

author img

By

Published : Apr 1, 2019, 10:31 PM IST

नागपुरात आयोजित सभेत बोलताना असदुद्दीन ओवेसी

नागपूर - आतंकवाद्यांचा खात्मा केले, असे मोदी सांगतात. तर मग गांधीजींची हत्या ज्या गोडसेंनी केली तो कोण होता? आणि त्यात सहभागी असलेले सावरकर कोण होते? हे मोदींनी सांगावे, असे आव्हान एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी नागपुरात केले. वंचित बहूजन आघाडीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेप्रसंगी ते बोलत होते.

नागपुरात आयोजित सभेत बोलताना असदुद्दीन ओवेसी

यावेळी स्वतःला चौकीदार म्हणणारे चौकीदाराची नोकरी वाचविण्यासाठी दलित मुस्लिमांमध्ये मतभेद निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले, मोदी देशाचे पंतप्रधान असले तरी त्यांच्याकडे बघून आजसुद्धा गुजरातचा मुख्यमंत्री आठवतो ज्याच्या राज्यात निरपराध मुस्लिमांचा बळी गेला. तसेच नागपूर ही ती जागा आहे, की जिथे बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जगाला सांगितले की कुठलीही जात नसते.

विदर्भात शेतकरी आत्महत्येला आळा घालण्यासाठी मोदी सरकारने अनेक आश्वासन दिले. मात्र, त्याला आळा न बसता त्यात आणखी वाढ झाली. मोदींनी किती रोजगार उपलब्ध केलेत याबद्दलची माहिती त्यांनी द्यावी, असेदेखील ओवेसी यावेळी म्हणाले.

नागपूर - आतंकवाद्यांचा खात्मा केले, असे मोदी सांगतात. तर मग गांधीजींची हत्या ज्या गोडसेंनी केली तो कोण होता? आणि त्यात सहभागी असलेले सावरकर कोण होते? हे मोदींनी सांगावे, असे आव्हान एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी नागपुरात केले. वंचित बहूजन आघाडीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेप्रसंगी ते बोलत होते.

नागपुरात आयोजित सभेत बोलताना असदुद्दीन ओवेसी

यावेळी स्वतःला चौकीदार म्हणणारे चौकीदाराची नोकरी वाचविण्यासाठी दलित मुस्लिमांमध्ये मतभेद निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले, मोदी देशाचे पंतप्रधान असले तरी त्यांच्याकडे बघून आजसुद्धा गुजरातचा मुख्यमंत्री आठवतो ज्याच्या राज्यात निरपराध मुस्लिमांचा बळी गेला. तसेच नागपूर ही ती जागा आहे, की जिथे बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जगाला सांगितले की कुठलीही जात नसते.

विदर्भात शेतकरी आत्महत्येला आळा घालण्यासाठी मोदी सरकारने अनेक आश्वासन दिले. मात्र, त्याला आळा न बसता त्यात आणखी वाढ झाली. मोदींनी किती रोजगार उपलब्ध केलेत याबद्दलची माहिती त्यांनी द्यावी, असेदेखील ओवेसी यावेळी म्हणाले.

Intro:स्वतःला चौकीदार म्हणारे चौकीदाराची नोकरी वाचविण्यासाठी दलित मुस्लिमांनध्ये मतभेद निर्माण करत आहेत. मोदी देशाचे पंतप्रधान असले तरी त्यांच्या कडे बघून आज सुद्धा गुजरात चा मुख्यमंत्री आठवितो ज्याचा राज्यात निरपराध मुस्लिमांचा बळी गेला. आतंकवाद्यांचा खात्मा केलं अस मोदी सांगतात मग गांधीजींनी हत्या ज्या गोडसेंनी केली तो कोण होता आनि त्यात सहभागी असलेले सावरकर कोण होते हे मोदींनी सांगावं अस आव्हान एआयएमआयएम चे अध्यक्ष असादुद्दीन ओवेसी यांनी नागपुरात केलं


Body:वंचित बहूजण आघाडी तर्फे जाहीर आयोजित करन्यात आलेल्या सभे प्रसंगी ते बोलत होते तसच नागपूर ही ती जागा आहे जिथे बाबा साहेब आबेडकरांनी संपूर्ण जगाला सांगितलं की कुठली ही जात नसते. विदर्भात आळा घालन्या साठी मोदी सरकार नि अनेक आश्वासन दिलीत मात्र शेतकरी आत्महतेला आळा न बसता त्यात वाढ झाली आहे. मोदींनी किती रोजगार उपलब्ध केलेत या बद्दल ची माहिती त्यांनी द्यावी असं देखील ओवेसी म्हणालेत


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.