ETV Bharat / state

'फडणवीस सरकारच्या काळात सुरक्षेला प्राधान्य; 5 वर्षात एकही बॉम्बस्फोट नाही'

author img

By

Published : Oct 17, 2019, 11:49 AM IST

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी घाटकोपर पूर्व सहकार बाजार पंतनगर येथे पराग शहा यांच्या प्रचार सभेला संबोधित केले. यावेळी त्या म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदीं सरकारने सामान्य महिलांना गॅस सिलेंडर  देऊन त्यांच्या डोळ्यातील अश्रू कमी केले.

स्मृती इराणी

मुंबई - देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये सुरक्षेला प्राधान्य दिल्याने मुंबईत 5 वर्षात एकही बॉम्बस्फोट झाला नाही, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केले. घाटकोपर पूर्वचे भाजप महायुतीचे उमेदवार पराग शहा यांच्या निवडणूक प्रचार सभेमध्ये स्मृती इराणी बोलत होत्या.

स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी घाटकोपर पूर्व सहकार बाजार पंतनगर येथे पराग शहा यांच्या प्रचार सभेला संबोधित केले. यावेळी त्या म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सामान्य महिलांना गॅस सिलेंडर देऊन त्यांच्या डोळ्यातील अश्रू कमी केले. ज्यावेळी आम्ही काँग्रेस सरकारकडे मध्यमवर्गातील सामान्य नागरिकांचे 5 लाख रुपये पर्यंतचे टॅक्स माफ करण्याची मागणी केली. त्यावेळी काँग्रेस सरकार आमची मागणी टाळायचा. पण, देशात परिवर्तन झाले असून नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर मध्यमवर्गातील सामान्य नागरिकांना 5 लाख रुपयापर्यंत टॅक्समध्ये सूट देण्यात आली आहे.

हेही वाचा - सर्व विरोधी पक्षातील उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करू - आमदार अजय चौधरी

महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार सुरक्षेला प्रथम प्राधान्य देत असल्याने मुंबईत 5 वर्षाच्या काळात एकही बॉम्बस्फोट झाला नाही. मुंबईत बॉम्बस्फोट झाला त्यावेळी मुंबई स्तब्ध झाली होती. मुंबईतले नागरिक जागोजागी ट्रेनमध्ये अडकून पडले होते. मुंबई बंद झाली. याच वेळी दिल्लीतले सरकार तमाशा पाहत होते. पण, आता 5 वर्षात मुंबई शांत आहे, असे इराणी यांनी सांगितले.

हेही वाचा - मुंबई : विधानसभा निवडणुक प्रक्रियेत प्रशासकीय स्तरावर महिलाराज; निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

मुंबई - देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये सुरक्षेला प्राधान्य दिल्याने मुंबईत 5 वर्षात एकही बॉम्बस्फोट झाला नाही, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केले. घाटकोपर पूर्वचे भाजप महायुतीचे उमेदवार पराग शहा यांच्या निवडणूक प्रचार सभेमध्ये स्मृती इराणी बोलत होत्या.

स्मृती इराणी, केंद्रीय मंत्री

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी घाटकोपर पूर्व सहकार बाजार पंतनगर येथे पराग शहा यांच्या प्रचार सभेला संबोधित केले. यावेळी त्या म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सामान्य महिलांना गॅस सिलेंडर देऊन त्यांच्या डोळ्यातील अश्रू कमी केले. ज्यावेळी आम्ही काँग्रेस सरकारकडे मध्यमवर्गातील सामान्य नागरिकांचे 5 लाख रुपये पर्यंतचे टॅक्स माफ करण्याची मागणी केली. त्यावेळी काँग्रेस सरकार आमची मागणी टाळायचा. पण, देशात परिवर्तन झाले असून नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर मध्यमवर्गातील सामान्य नागरिकांना 5 लाख रुपयापर्यंत टॅक्समध्ये सूट देण्यात आली आहे.

हेही वाचा - सर्व विरोधी पक्षातील उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करू - आमदार अजय चौधरी

महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार सुरक्षेला प्रथम प्राधान्य देत असल्याने मुंबईत 5 वर्षाच्या काळात एकही बॉम्बस्फोट झाला नाही. मुंबईत बॉम्बस्फोट झाला त्यावेळी मुंबई स्तब्ध झाली होती. मुंबईतले नागरिक जागोजागी ट्रेनमध्ये अडकून पडले होते. मुंबई बंद झाली. याच वेळी दिल्लीतले सरकार तमाशा पाहत होते. पण, आता 5 वर्षात मुंबई शांत आहे, असे इराणी यांनी सांगितले.

हेही वाचा - मुंबई : विधानसभा निवडणुक प्रक्रियेत प्रशासकीय स्तरावर महिलाराज; निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

Intro:देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये सुरक्षेला प्राधान्य दिल्याने मुंबईत पाच वर्षात एकही बाँबस्फोट झाला नाही. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

घाटकोपर पूर्व चे भाजप महायुतीचे उमेदवार पराग शहा यांच्या निवडणूक प्रचार सभेला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी संबोधित केले यावेळी देवेंद्र फडणवीस सरकारच्या पाच वर्षाच्या यशस्वी कारकीर्दीत मुंबईत एकही बॉम्बस्फोट झाला नाही. मुंबई शांत असून सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या भाजप-शिवसेना युतीला मतदान करून विजयी करावे असे आवाहन केलेBody:देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये सुरक्षेला प्राधान्य दिल्याने मुंबईत पाच वर्षात एकही बाँबस्फोट झाला नाही. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

घाटकोपर पूर्व चे भाजप महायुतीचे उमेदवार पराग शहा यांच्या निवडणूक प्रचार सभेला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी संबोधित केले यावेळी देवेंद्र फडणवीस सरकारच्या पाच वर्षाच्या यशस्वी कारकीर्दीत मुंबईत एकही बॉम्बस्फोट झाला नाही. मुंबई शांत असून सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या भाजप-शिवसेना युतीला मतदान करून विजयी करावे असे आवाहन केले

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची घाटकोपर पूर्व सहकार बाजार पंतनगर येथे पराग शहा यांच्या प्रचार सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी सरकारने देशात केलेल्या विकास कामाचा पाढा वाचला यादरम्यान सभेला मोठ्या प्रमाणात महिला वर्ग आल्याने काही वेळ गुजराती भाषेत बोलून महिला वर्गाला आकर्षित करत महिलांच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने गॅस सिलेंडर सामान्य महिलांना देऊन त्यांच्या डोळ्यातील आश्रू कमी केले असून. ज्यावेळी आम्ही काँग्रेस सरकारकडे मध्यमवर्गातील सामान्य नागरिकांचे पाच लाख रुपये पर्यंतचे टॅक्स माफ करायची मागणी करत होतो त्यावेळी काँग्रेसचे सरकार आमची मागणी टाळायचे पण देशात परिवर्तन झाले नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर मध्यमवर्गातील सामान्य नागरिकांचे पाच लाख रुपये पर्यंत टॅक्स मध्ये सूट देण्यात आली.याबरोबर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सरकार सुरक्षेला प्रथम प्राधान्य देत असल्याने मुंबईत पाच वर्षाच्या काळात एक ही बॉम्ब स्फोट झाला नाही.मुंबईत बॉम्बस्फोट झाला त्या वेळी मुंबई स्तब्ध झाली होती मुंबईतले नागरिक जागोजागी ट्रेनमध्ये अडकून पडले होते मुंबई बंद झाली याच वेळी दिल्लीतलं सरकार तमाशा सारखं पहात होतं पण आता पाच वर्षात मुंबई शांत आहे.असेच कार्य देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात होत असून बालाकोट हवाई हल्ला ज्यावेळी करण्यात आला त्यावेळी हेच काँग्रेसचे लोक लोकसभेत सैन्यदलाला कडून हल्ल्याचा पुरावा मागत होते. त्यामुळे भाजप सरकार देश प्रथम मानतो व देशाची सुरक्षा प्रथम असल्याने नागरिकांना काळजी करण्याची गरज नाही असे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या.
Byt.. साऊंडbyt केंद्रीय मंत्री स्मृती इराणी

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.