ETV Bharat / state

सतरंजीखालच्या हालचाली; राबडींच्या गौप्यस्फोटाने अनेकांना घाम फोडल्याचे उद्धव ठाकरेंचे भाष्य

राबडीदेवींचे मुख्यमंत्रीपद व त्यांचा राजकारणातील वावर कधीच कोणी गांभीर्याने घेतला नाही. बाई मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर असताना लालू हेच तुरुंगातून राज्यकारभार हाकीत होते. त्यामुळे राबडीदेवी यांनी आता प्रशांत किशोर व नितीशकुमार यांच्याविषयी जे गौप्यस्फोट केले आहेत ते फार गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचेही उद्धव यांनी सामनातून म्हटले आहे.

author img

By

Published : Apr 15, 2019, 5:19 PM IST

नितीश कुमार आणि राबडी देवी


मुंबई - भाजपबरोबर गेलेले नितीशकुमार हे पुन्हा लालू यादव यांच्या बरोबर महाआघाडीत येऊ इच्छित होते. नितीशकुमार यांचे सांगणे असे होते की, त्यांना स्वतःला महागठबंधनचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करावे. नितीशकुमार यांचा ‘पीके’ म्हणजे प्रशांत किशोर यांच्या माध्यमातून असाही संदेश होता की, ते 2020 सालात लालूपुत्र तेजस्वी यास बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर पाहू इच्छितात. याबाबत चर्चा करण्यासाठी प्रशांत किशोर हे लालू यादवांना पाचवेळा भेटले. असा गौप्यस्फोट राबडीदेवी यांनी केल्याने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यावर उद्धव ठाकरेंनी राबडीदेवी काय बोलल्या याकडेही दुर्लक्ष केले असावे हे आम्ही मानतो, पण सतरंजीखाली काहीतरी रोमांचक हालचाली सुरू असल्याचे पक्षाचे मुखपत्र सामनातून म्हटले आहे.

लोकशाहीत प्रत्येकालाच काही ना काही तरी व्हायचे आहे. त्यासाठी संधी व अस्थिरतेची वाट पाहणारे आजही आहेत. कोणत्याही परिस्थितीत ‘रालोआ’स बहुमत मिळू नये व त्या परिस्थितीत नवी खिचडी पकवावी, संसद त्रिशंकू राहावी म्हणजे आपलेच घोडे पुढे दामटवता येईल. त्यासाठी देव पाण्यात घालून बसलेल्यांची वेदना समजून घेतली पाहिजे. नितीशकुमार हे ‘सेक्युलर’ असल्यामुळे त्यांनी पाण्यात देव घातले नसतील, असे मत व्यक्त करत बिहारच्या राजकारणात काही तर शिजत असल्याचे मत व्यक्त केले आहे.


लालू यादव यांच्या पत्नी श्रीमती राबडीदेवी यासुद्धा एखाद्या वक्तव्याने सनसनाटी निर्माण करू शकतात हे राजकारणातील आश्चर्यच मानावे लागेल. राबडीदेवी या बिहारच्या माजी मुख्यमंत्री म्हणून कुणालाच आठवत नाहीत. तेव्हा आणि आजही त्या फक्त लालू यादवांची ‘चूल व मूल सांभाळणाऱ्या पत्नी’ म्हणूनच परिचित असल्याचा खोचक टोलाही लगवला आहे.

राबडी व लालू हे एक आदर्श जोडपे असून त्यांना एकंदरीत ९ मुलं आहेत. ‘हम दो हमारे नऊ’ इतकी भारी कामगिरी असूनही या जोडप्याने आदर्श संसार केला. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा राबडीदेवी यांची राजभवनातील विशेष वहीत सही करण्याची मारामार होती, पण लालूंना तुरुंगात जायचे होते. त्यामुळे आपल्या खुर्चीवर त्यांनी राबडीदेवी यांना विराजमान केले असल्याची टीका केली.


राबडीदेवींचे मुख्यमंत्रीपद व त्यांचा राजकारणातील वावर कधीच कोणी गांभीर्याने घेतला नाही. बाई मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर असताना लालू हेच तुरुंगातून राज्यकारभार हाकीत होते. त्यामुळे राबडीदेवी यांनी आता प्रशांत किशोर व नितीशकुमार यांच्याविषयी जे गौप्यस्फोट केले आहेत ते फार गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचेही उद्धव यांनी सामनातून म्हटले आहे.

बिहारच्या राजकारणातील ऐन निवडणुकीत या फोडणीने अनेकांना घाम फोडला आहे. आत्मचरित्र म्हणजे गोपनीय चर्चा फोडून विश्वासार्हतेला तडे देण्याचाच हा प्रकार आहे. नितीशकुमार व लालू यादव यांनी एकत्र येऊन विधानसभेच्या निवडणुका लढवल्या. त्यांच्या पराभवासाठी प्रत्यक्ष मोदी व त्यांचे संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ बिहारात उतरले. बिहारात भाजपला सत्ता मिळावी म्हणून आर्थिक ‘पॅकेज’च्या घोषणा केल्या. इतके करूनही बिहारच्या जनतेने भाजपला नाकारले व लालू यादव-नितीशकुमार यांच्या ‘युती’स प्रचंड बहुमत दिले. लालू यादवांच्या पक्षाला जास्त जागा मिळूनही नितीशकुमारांना मुख्यमंत्री केले. तेच नितीशकुमार पुढच्या काही महिन्यांत भाजपास जाऊन मिळाले हे सत्य आहे, पण आता बिहारच्या राजकीय कथानकात जे ‘ट्विस्ट’ आले ते मजेदार असल्याचे ठाकरे म्हणतात.

भाजपाला सोडूननितीशबाबूंना पुन्हा लालूंबरोबर यायचे होते व हे सर्व नवे समीकरण जुळवताना नितीशबाबूंची नजर दिल्लीतील सर्वोच्च पदावर असल्याचा हा स्फोट आहे. त्यासाठी जुळवाजुळव करण्याकरिता नितीशकुमारांचे दूत म्हणून प्रशांत किशोर लालूंना पाचवेळा भेटल्याची स्फोटक माहिती समोर आली आहे. अर्थात प्रशांत किशोर यांनी अशा भेटीगाठीचा साफ इन्कार केला म्हणून हा विषय संपला नसल्याचे सांगत त्यांनी नितीशकुमारांच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली आहे.


मुंबई - भाजपबरोबर गेलेले नितीशकुमार हे पुन्हा लालू यादव यांच्या बरोबर महाआघाडीत येऊ इच्छित होते. नितीशकुमार यांचे सांगणे असे होते की, त्यांना स्वतःला महागठबंधनचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करावे. नितीशकुमार यांचा ‘पीके’ म्हणजे प्रशांत किशोर यांच्या माध्यमातून असाही संदेश होता की, ते 2020 सालात लालूपुत्र तेजस्वी यास बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर पाहू इच्छितात. याबाबत चर्चा करण्यासाठी प्रशांत किशोर हे लालू यादवांना पाचवेळा भेटले. असा गौप्यस्फोट राबडीदेवी यांनी केल्याने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यावर उद्धव ठाकरेंनी राबडीदेवी काय बोलल्या याकडेही दुर्लक्ष केले असावे हे आम्ही मानतो, पण सतरंजीखाली काहीतरी रोमांचक हालचाली सुरू असल्याचे पक्षाचे मुखपत्र सामनातून म्हटले आहे.

लोकशाहीत प्रत्येकालाच काही ना काही तरी व्हायचे आहे. त्यासाठी संधी व अस्थिरतेची वाट पाहणारे आजही आहेत. कोणत्याही परिस्थितीत ‘रालोआ’स बहुमत मिळू नये व त्या परिस्थितीत नवी खिचडी पकवावी, संसद त्रिशंकू राहावी म्हणजे आपलेच घोडे पुढे दामटवता येईल. त्यासाठी देव पाण्यात घालून बसलेल्यांची वेदना समजून घेतली पाहिजे. नितीशकुमार हे ‘सेक्युलर’ असल्यामुळे त्यांनी पाण्यात देव घातले नसतील, असे मत व्यक्त करत बिहारच्या राजकारणात काही तर शिजत असल्याचे मत व्यक्त केले आहे.


लालू यादव यांच्या पत्नी श्रीमती राबडीदेवी यासुद्धा एखाद्या वक्तव्याने सनसनाटी निर्माण करू शकतात हे राजकारणातील आश्चर्यच मानावे लागेल. राबडीदेवी या बिहारच्या माजी मुख्यमंत्री म्हणून कुणालाच आठवत नाहीत. तेव्हा आणि आजही त्या फक्त लालू यादवांची ‘चूल व मूल सांभाळणाऱ्या पत्नी’ म्हणूनच परिचित असल्याचा खोचक टोलाही लगवला आहे.

राबडी व लालू हे एक आदर्श जोडपे असून त्यांना एकंदरीत ९ मुलं आहेत. ‘हम दो हमारे नऊ’ इतकी भारी कामगिरी असूनही या जोडप्याने आदर्श संसार केला. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा राबडीदेवी यांची राजभवनातील विशेष वहीत सही करण्याची मारामार होती, पण लालूंना तुरुंगात जायचे होते. त्यामुळे आपल्या खुर्चीवर त्यांनी राबडीदेवी यांना विराजमान केले असल्याची टीका केली.


राबडीदेवींचे मुख्यमंत्रीपद व त्यांचा राजकारणातील वावर कधीच कोणी गांभीर्याने घेतला नाही. बाई मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर असताना लालू हेच तुरुंगातून राज्यकारभार हाकीत होते. त्यामुळे राबडीदेवी यांनी आता प्रशांत किशोर व नितीशकुमार यांच्याविषयी जे गौप्यस्फोट केले आहेत ते फार गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचेही उद्धव यांनी सामनातून म्हटले आहे.

बिहारच्या राजकारणातील ऐन निवडणुकीत या फोडणीने अनेकांना घाम फोडला आहे. आत्मचरित्र म्हणजे गोपनीय चर्चा फोडून विश्वासार्हतेला तडे देण्याचाच हा प्रकार आहे. नितीशकुमार व लालू यादव यांनी एकत्र येऊन विधानसभेच्या निवडणुका लढवल्या. त्यांच्या पराभवासाठी प्रत्यक्ष मोदी व त्यांचे संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ बिहारात उतरले. बिहारात भाजपला सत्ता मिळावी म्हणून आर्थिक ‘पॅकेज’च्या घोषणा केल्या. इतके करूनही बिहारच्या जनतेने भाजपला नाकारले व लालू यादव-नितीशकुमार यांच्या ‘युती’स प्रचंड बहुमत दिले. लालू यादवांच्या पक्षाला जास्त जागा मिळूनही नितीशकुमारांना मुख्यमंत्री केले. तेच नितीशकुमार पुढच्या काही महिन्यांत भाजपास जाऊन मिळाले हे सत्य आहे, पण आता बिहारच्या राजकीय कथानकात जे ‘ट्विस्ट’ आले ते मजेदार असल्याचे ठाकरे म्हणतात.

भाजपाला सोडूननितीशबाबूंना पुन्हा लालूंबरोबर यायचे होते व हे सर्व नवे समीकरण जुळवताना नितीशबाबूंची नजर दिल्लीतील सर्वोच्च पदावर असल्याचा हा स्फोट आहे. त्यासाठी जुळवाजुळव करण्याकरिता नितीशकुमारांचे दूत म्हणून प्रशांत किशोर लालूंना पाचवेळा भेटल्याची स्फोटक माहिती समोर आली आहे. अर्थात प्रशांत किशोर यांनी अशा भेटीगाठीचा साफ इन्कार केला म्हणून हा विषय संपला नसल्याचे सांगत त्यांनी नितीशकुमारांच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली आहे.

Intro:Body:



सतरंजीखालच्या हालचाली; राबडींच्या गौप्यस्फोटाने अनेकांना फोडला घाम





मुंबई - भाजपबरोबर गेलेले नितीशकुमार हे पुन्हा लालू यादव यांच्या बरोबर महाआघाडीत येऊ इच्छित होते. नितीशकुमार यांचे सांगणे असे होते की, त्यांना स्वतःला महागठबंधनचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करावे. नितीशकुमार यांचा ‘पीके’ म्हणजे प्रशांत किशोर यांच्या माध्यमातून असाही संदेश होता की, ते 2020 सालात लालूपुत्र तेजस्वी यास बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर पाहू इच्छितात. याबाबत चर्चा करण्यासाठी प्रशांत किशोर हे लालू यादवांना पाचवेळा भेटले. असा गौप्यस्फोट  राबडीदेवी यांनी केल्याने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यावर उद्धव ठाकरेंनी राबडीदेवी काय बोलल्या याकडेही दुर्लक्ष केले असावे हे आम्ही मानतो, पण सतरंजीखाली काहीतरी रोमांचक हालचाली सुरू असल्याचे पक्षाचे मुखपत्र सामनातून म्हटले आहे.

लोकशाहीत प्रत्येकालाच काही ना काही तरी व्हायचे आहे. त्यासाठी संधी व अस्थिरतेची वाट पाहणारे आजही आहेत. कोणत्याही परिस्थितीत ‘रालोआ’स बहुमत मिळू नये व त्या परिस्थितीत नवी खिचडी पकवावी, संसद त्रिशंकू राहावी म्हणजे आपलेच घोडे पुढे दामटवता येईल. त्यासाठी देव पाण्यात घालून बसलेल्यांची वेदना समजून घेतली पाहिजे. नितीशकुमार हे ‘सेक्युलर’ असल्यामुळे त्यांनी पाण्यात देव घातले नसतील, असे मत व्यक्त करत बिहारच्या राजकारणात काही तर शिजत असल्याचे मत व्यक्त केले आहे.





लालू यादव यांच्या पत्नी श्रीमती राबडीदेवी यासुद्धा एखाद्या वक्तव्याने सनसनाटी निर्माण करू शकतात हे राजकारणातील आश्चर्यच मानावे लागेल. राबडीदेवी या बिहारच्या माजी मुख्यमंत्री म्हणून कुणालाच आठवत नाहीत. तेव्हा आणि आजही त्या फक्त लालू यादवांची ‘चूल व मूल सांभाळणाऱ्या पत्नी’ म्हणूनच परिचित असल्याचा खोचक टोलाही लगवला आहे.

राबडी व लालू हे एक आदर्श जोडपे असून त्यांना एकंदरीत ९ मुलं आहेत. ‘हम दो हमारे नऊ’ इतकी भारी कामगिरी असूनही या जोडप्याने आदर्श संसार केला. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा राबडीदेवी यांची राजभवनातील विशेष वहीत सही करण्याची मारामार होती, पण लालूंना तुरुंगात जायचे होते. त्यामुळे आपल्या खुर्चीवर त्यांनी राबडीदेवी यांना विराजमान केले असल्याची टीका केली.





राबडीदेवींचे मुख्यमंत्रीपद व त्यांचा राजकारणातील वावर कधीच कोणी गांभीर्याने घेतला नाही. बाई मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर असताना लालू हेच तुरुंगातून राज्यकारभार हाकीत होते. त्यामुळे राबडीदेवी यांनी आता प्रशांत किशोर व नितीशकुमार यांच्याविषयी जे गौप्यस्फोट केले आहेत ते फार गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचेही उद्धव यांनी सामनातून म्हटले आहे.

बिहारच्या राजकारणातील ऐन निवडणुकीत या फोडणीने अनेकांना घाम फोडला आहे. आत्मचरित्र म्हणजे गोपनीय चर्चा फोडून विश्वासार्हतेला तडे देण्याचाच हा प्रकार आहे. नितीशकुमार व लालू यादव यांनी एकत्र येऊन विधानसभेच्या निवडणुका लढवल्या. त्यांच्या पराभवासाठी प्रत्यक्ष मोदी व त्यांचे संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ बिहारात उतरले. बिहारात भाजपला सत्ता मिळावी म्हणून आर्थिक ‘पॅकेज’च्या घोषणा केल्या. इतके करूनही बिहारच्या जनतेने भाजपला नाकारले व लालू यादव-नितीशकुमार यांच्या ‘युती’स प्रचंड बहुमत दिले. लालू यादवांच्या पक्षाला जास्त जागा मिळूनही नितीशकुमारांना मुख्यमंत्री केले. तेच नितीशकुमार पुढच्या काही महिन्यांत भाजपास जाऊन मिळाले हे सत्य आहे, पण आता बिहारच्या राजकीय कथानकात जे ‘ट्विस्ट’ आले ते मजेदार असल्याचे ठाकरे म्हणतात.





भाजपाला सोडूननितीशबाबूंना पुन्हा लालूंबरोबर यायचे होते व हे सर्व नवे समीकरण जुळवताना नितीशबाबूंची नजर दिल्लीतील सर्वोच्च पदावर असल्याचा हा स्फोट आहे. त्यासाठी जुळवाजुळव करण्याकरिता नितीशकुमारांचे दूत म्हणून प्रशांत किशोर लालूंना पाचवेळा भेटल्याची स्फोटक माहिती समोर आली आहे. अर्थात प्रशांत किशोर यांनी अशा भेटीगाठीचा साफ इन्कार केला म्हणून हा विषय संपला नसल्याचे सांगत त्यांनी  नितीशकुमारांच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली आहे.




Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.