ETV Bharat / state

मुंबईत पावसाला पुन्हा सुरुवात, रस्ते-रेल्वे वाहतूक धिम्यागतीने, विमानसेवाही पूर्ववत

author img

By

Published : Jul 27, 2019, 3:35 AM IST

Updated : Jul 27, 2019, 12:55 PM IST

महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी घटनास्थळी रेल्वे पोलीस आणि शहर पोलीस दाखल झाले आहेत. त्यांच्यामार्फत प्रवाशांना बिस्किट्स आणि पाण्याच्या बाट्ल्या पुरविण्यात येत आहेत. मुसळधार पावसामुळे १७४१६ कोल्हापूर-तिरूपती एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

मुसळधार पावसाने मुंबईसह उपनगरातीत रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक ठप्प

मुंबई - थोड्या वेळापूर्वी थांबलेल्या पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून मुंबई शहरासह उपनगरात पावसाने दमदार हजेरी लावली. अजूनही संततधार पाऊस सुरूच आहे. यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले असून वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, आता वाहतूक धिम्यागतीने सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे. तसेच ठाणे - अंबरनाथ, बदलापूरमध्ये मुसळधार पावसाने, कल्याण-कर्जत लोकल सेवा ठप्प झाली आहे. बेस्ट, लोकल यासोबत हवाई वाहतूक पावसामुळे विस्कळीत झाली होती. दरम्यान, सकाळी 7 नंतर विमानसेवाही पूर्ववत झाली आहे.

मुंबईत पाऊस उघडला, रस्ते-रेल्वे वाहतूक संथगतीने सुरू, विमानसेवाही पूर्ववत

Live Update :

  • 12:30 PM - मुसळधार पावसाने उल्हास नदीला पूर आल्याने १३ रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. ६ रेल्वे थांबवण्यात आल्या आहेत. तर २ रद्द करण्यात आल्या आहेत. - मध्य रेल्वे
  • 10:31 AM - कल्याण ते कर्जत/खोपोली सोडून मध्य रेल्वेच्या सर्व मार्गावरील वाहतूक सुरळीत - मध्य रेल्वे
  • 9:52 AM - महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये असलेल्या प्रवाशांनी रेल्वेच्या खाली उतरू नये, अशी विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे.
  • 9:50 AM - थांबलेला पाऊस पुन्हा सुरू
  • 9:31 AM - मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत

कल्याण ते सीएसएमटी वेळेनुसार सुरू

बदलापूर,कर्जत, कसारा अजून लोकल सुरू नाहीत.

कल्याण कडे जाणाऱ्या लोकल 10 ते 15 मिनिट उशिराने

चाकरमानी निघाले घरातून

दुसरा शनिवार असल्याने गर्दी कमी

27 आणि 28 मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

मुंबईत पाऊसाची उघडी

  • 8:42 AM - मुसळधार पावसामुळे अंबरनाथ येथील उल्हास नदीच्या पाण्याच्या साठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने काही गाड्या उशीराने तर काही गाड्या रद्द केल्या आहेत.
  • खालील गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.

कर्जत-पनवेल-दिवा

११०२८ चेन्नई-मुंबई मेल येणार २७-७-२०१९

११०२० भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्सप्रेस येणार २७-७-२०१९

२२१४९ एर्नाकुलम-पुणे एक्सप्रेस ही एक्सप्रेस पनवेल येथे थांबवण्यात आली आहे.

  • पुढील रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

११०९७ पुणे-एर्नाकुलम एक्सप्रेस रद्द

११०९८ एर्नाकुलम-पुणे एक्सप्रेस रद्द

मुसळधार पावसामुळे १७४१६ कोल्हापूर-तिरूपती एक्सप्रेस रद्द

महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी घटनास्थळी रेल्वे पोलीस आणि शहर पोलीस दाखल झाले. त्यांच्यामार्फत प्रवाशांना बिस्किट्स आणि पाण्याच्या बाट्ल्या पुरविण्यात येत आहेत. त्यासोबत एनडीआरएफची टीमदेखील घटनास्थळाकडे रवाना झाली आहे.

मुसळधार पावसामुळे मध्यवर्ती रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले असून रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर मुंबई शहरासह उपनगरात ठिकठिकाणी पाणी साचल्याने बेस्ट सेवाही विस्कळीत झाली आहे. हवाई वाहतुकीलाही या मुसळधार पावसाचा तडाखा बसला होता. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने आतापर्यंत 7 विमानांची उड्डाण रद्द केली होती. तर ८ ते ९ विमानाच्या वाहतूक मार्गात बदल केला होता. मात्र, आता ही विमानसेवा पूर्ववत झाली आहे.

दरम्यान या पावसामुळे, कल्याणमध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरले असून प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच खबरदारी म्हणून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई - थोड्या वेळापूर्वी थांबलेल्या पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून मुंबई शहरासह उपनगरात पावसाने दमदार हजेरी लावली. अजूनही संततधार पाऊस सुरूच आहे. यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले असून वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, आता वाहतूक धिम्यागतीने सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे. तसेच ठाणे - अंबरनाथ, बदलापूरमध्ये मुसळधार पावसाने, कल्याण-कर्जत लोकल सेवा ठप्प झाली आहे. बेस्ट, लोकल यासोबत हवाई वाहतूक पावसामुळे विस्कळीत झाली होती. दरम्यान, सकाळी 7 नंतर विमानसेवाही पूर्ववत झाली आहे.

मुंबईत पाऊस उघडला, रस्ते-रेल्वे वाहतूक संथगतीने सुरू, विमानसेवाही पूर्ववत

Live Update :

  • 12:30 PM - मुसळधार पावसाने उल्हास नदीला पूर आल्याने १३ रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. ६ रेल्वे थांबवण्यात आल्या आहेत. तर २ रद्द करण्यात आल्या आहेत. - मध्य रेल्वे
  • 10:31 AM - कल्याण ते कर्जत/खोपोली सोडून मध्य रेल्वेच्या सर्व मार्गावरील वाहतूक सुरळीत - मध्य रेल्वे
  • 9:52 AM - महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये असलेल्या प्रवाशांनी रेल्वेच्या खाली उतरू नये, अशी विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे.
  • 9:50 AM - थांबलेला पाऊस पुन्हा सुरू
  • 9:31 AM - मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत

कल्याण ते सीएसएमटी वेळेनुसार सुरू

बदलापूर,कर्जत, कसारा अजून लोकल सुरू नाहीत.

कल्याण कडे जाणाऱ्या लोकल 10 ते 15 मिनिट उशिराने

चाकरमानी निघाले घरातून

दुसरा शनिवार असल्याने गर्दी कमी

27 आणि 28 मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

मुंबईत पाऊसाची उघडी

  • 8:42 AM - मुसळधार पावसामुळे अंबरनाथ येथील उल्हास नदीच्या पाण्याच्या साठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने काही गाड्या उशीराने तर काही गाड्या रद्द केल्या आहेत.
  • खालील गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे.

कर्जत-पनवेल-दिवा

११०२८ चेन्नई-मुंबई मेल येणार २७-७-२०१९

११०२० भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्सप्रेस येणार २७-७-२०१९

२२१४९ एर्नाकुलम-पुणे एक्सप्रेस ही एक्सप्रेस पनवेल येथे थांबवण्यात आली आहे.

  • पुढील रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

११०९७ पुणे-एर्नाकुलम एक्सप्रेस रद्द

११०९८ एर्नाकुलम-पुणे एक्सप्रेस रद्द

मुसळधार पावसामुळे १७४१६ कोल्हापूर-तिरूपती एक्सप्रेस रद्द

महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी घटनास्थळी रेल्वे पोलीस आणि शहर पोलीस दाखल झाले. त्यांच्यामार्फत प्रवाशांना बिस्किट्स आणि पाण्याच्या बाट्ल्या पुरविण्यात येत आहेत. त्यासोबत एनडीआरएफची टीमदेखील घटनास्थळाकडे रवाना झाली आहे.

मुसळधार पावसामुळे मध्यवर्ती रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले असून रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. तर मुंबई शहरासह उपनगरात ठिकठिकाणी पाणी साचल्याने बेस्ट सेवाही विस्कळीत झाली आहे. हवाई वाहतुकीलाही या मुसळधार पावसाचा तडाखा बसला होता. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने आतापर्यंत 7 विमानांची उड्डाण रद्द केली होती. तर ८ ते ९ विमानाच्या वाहतूक मार्गात बदल केला होता. मात्र, आता ही विमानसेवा पूर्ववत झाली आहे.

दरम्यान या पावसामुळे, कल्याणमध्ये अनेकांच्या घरात पाणी शिरले असून प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच खबरदारी म्हणून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Intro:माजी मंत्री डॉक्टर शंकरराव राख यांचे शुक्रवार दिनांक 26 रोजी रात्री दहा वाजता ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते त्यांच्यावर शनिवार दिनांक 27 रोजी संध्याकाळी आठ वाजता रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी दिवसभर त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी नागरिकांना अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे 1975 ते 78 दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात डॉक्टर राख् यांनी दारूबंदी खात्याचे मंत्रिपद भूषविले होते. ते जरी काँग्रेस पक्षाच्या होते तरी देखील त्यांचे सर्वच पक्षात चांगले संबंध होते त्यामुळेच दीपक हॉस्पिटलचे उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतरही ही एक वेळा श्री पवार यांनी हॉस्पिटलला भेट दिली


Body:जालना शहरातील दीपक हॉस्पिटल चे ते मालक होते. या हॉस्पिटल सोबतच वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळ च्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या नूतन विद्यालय ,नर्सिंग कॉलेज, आदि संस्थांचेही ते अध्यक्ष होते. 14 मार्च 2014 ला डॉक्टर राख् यांच्या पत्नी डॉक्टर कृष्णाबाई राख यांचे निधन झाल्यानंतर ते मनाने खचले होते .मात्र शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत सर्वांशी प्रेमाचे संबंध ठेवले होते. काँग्रेस पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून आजही ते विविध कार्यक्रमांना हजेरी लावत होते. त्यांच्या पश्चात डॉक्टर संजय राख आणि हैदराबाद येथे स्थिर झालेली मुलगी शिल्पा पंतुला यांच्यासह मोठा परिवार आहे .दीपक हॉस्पिटल च्या संचालिका डॉक्टर अनुराधा राख यांचे सासरे होते.
निधनाची बातमी कळताच जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी आमदार कैलास गोरंट्याल, काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख महेमुद यांच्यासह शहरातील डॉक्टर मंडळींनी डॉक्टर राख यांच्या निवासस्थानी जाऊन परिवाराचे सांत्वन केले .
दरम्यान डॉक्टर शंकरराव राख यांचे चिरंजीव डॉक्टर संजय राख हे बुधवारी परदेश दौऱ्यावर गेले आहेत उद्या सायंकाळपर्यंत ते जालन्यात पोहोचणार आहेत.


Conclusion:
Last Updated : Jul 27, 2019, 12:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.