ETV Bharat / state

संचारबंदीनतर काही प्रमाणात मुंबईत सुधारणा

author img

By

Published : Mar 24, 2020, 2:56 PM IST

कोरेनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली

Mumbai Police take Strict action against public in Janata Curfew
संचारबंदीनतर काही प्रमाणात मुंबईत सुधारणा

मुंबई - कोरेनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र मुंबईत काही ठिकाणी नागरिक रस्त्यावर फिरताना तर काही जागी शांतता दिसत आहे. रस्त्यावर वाहने धावताना दिसत आहेत. रविवारी जशी परिस्थिती होती. तशी परिस्थिती सध्या दिसत नाही आहे. जर नागरिक काही कारणाशिवाय घराच्या बाहेर निघत आहेत. अशा नागरिकांना पोलिसांकडून घरी रहा, असे आवाहन करण्यात येत आहे. जे ऐकत नाहीत त्यांना पोलिसी खाक्या दाखवण्यात येत आहे...

संचारबंदीनतर काही प्रमाणात मुंबईत सुधारणा

मुंबई - कोरेनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली. मात्र मुंबईत काही ठिकाणी नागरिक रस्त्यावर फिरताना तर काही जागी शांतता दिसत आहे. रस्त्यावर वाहने धावताना दिसत आहेत. रविवारी जशी परिस्थिती होती. तशी परिस्थिती सध्या दिसत नाही आहे. जर नागरिक काही कारणाशिवाय घराच्या बाहेर निघत आहेत. अशा नागरिकांना पोलिसांकडून घरी रहा, असे आवाहन करण्यात येत आहे. जे ऐकत नाहीत त्यांना पोलिसी खाक्या दाखवण्यात येत आहे...

संचारबंदीनतर काही प्रमाणात मुंबईत सुधारणा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.