मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारी कार्यालयातील उपस्थिती 25 टक्के तर खाजगी क्षेत्रातील संपूर्ण व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. मात्र, आर्थिक व्यवहार सुरळीत व्हावे यासाठी शेअर बाजारातील व्यवहारांवर कोणत्याही बंदीचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले नसल्याने या निर्णयाचे स्वागत शेअर बाजाराच्या अभ्यासकांनी केले आहे.
शेअर बाजार सुरळीत सुरुच राहणार, गुंतवणूकदार तज्ञानी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे केले स्वागत - maharashtra cm decision on business
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे यात कोणताही वाद नाही. मुंबईत घडलेल्या छोट्या मोठ्या घटनांचे पडसाद शेअर बाजारवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम करत असतात. आता बाजारातील व्यवहार बंद केले असते तर त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरही परिणाम झालाअसता, असे जैस्वाल यांनी सांगितले.
शेअर बाजार सुरळीत सुरुच राहणार, गुंतवणूकदार तज्ञानी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे केले स्वागत
मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारी कार्यालयातील उपस्थिती 25 टक्के तर खाजगी क्षेत्रातील संपूर्ण व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. मात्र, आर्थिक व्यवहार सुरळीत व्हावे यासाठी शेअर बाजारातील व्यवहारांवर कोणत्याही बंदीचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले नसल्याने या निर्णयाचे स्वागत शेअर बाजाराच्या अभ्यासकांनी केले आहे.