ETV Bharat / state

ईव्हीएमवर ‘सेव्ह आरे’चे बटण ठेवा - आंदोलकांची मागणी

author img

By

Published : Oct 11, 2019, 4:16 AM IST

आरे वाचवण्यासाठी मुंबईकर जनतेचा पाठिंबा आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने आगमी विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी असलेल्या ईव्हीएममध्ये 'सेव्ह आरे'चे बटण ठेवावे. यामाध्यमातून जनतेची खरी भावना सरकारला कळेल, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना पर्यावरणप्रेमी

मुंबई - मेट्रो कारशेडसाठी आरेमधील झाडे तोडण्यात आली. त्याविरोधात 'आरे बचाव आंदोलन' उभे राहिले. 29 आंदोलकांना अटक करून कारागृहात पाठवण्यात आले. ही लोकशाहीची हत्या आहे, असा आरोप पर्यावरणप्रेमींनी पत्रकार परिषदेत केला.

निवडणूक आयोगाने आगमी विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी असलेल्या ईव्हीएममध्ये 'सेव्ह आरे'चे बटण ठेवावे


आरे वाचवण्यासाठी मुंबईकर जनतेचा पाठिंबा आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने आगमी विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी असलेल्या ईव्हीएममध्ये ‘सेव्ह आरे’चे बटण ठेवावे. यामाध्यमातून जनतेची खरी भावना सरकारला कळेल, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने ‘आरे’तील मेट्रो कारशेडसाठी झाडे तोडण्याच्या विरोधातील याचिका फेटाळी होती. तरी देखील मुंबई मेट्रो रेल्वे कोर्पोरेशन लिमिटेडने रातोरात झाडांची कत्तल सुरू केली. सोशल मीडियावरुन ही माहिती व्हायरल होतात शेकडो मुंबईकर, पर्यावरणप्रेमींनी घटनास्थळी जाण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा - राहुल गांधींच्या प्रचार तोफा रविवारी धडाडणार; लातूरमध्ये १, तर मुंबईत २ सभा


या ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांना जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे आंदोलकांनी याच ठिकाणी ठिय्या मांडून घोषणाबाजी, पर्यावरण गीत गायन सुरू केले. हे सर्व शांततेच्या मार्गाने सुरु असताना पोलिसांनी आपल्यावर जाणीवपूर्वक लाठीचार्ज केला. तसेच महिला, तरुण-तरुणींना अक्षरश: या ठिकाणाहून फरफटत नेले. तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल केले. आम्ही खुनी-दरोडेखोर, चोर नाहीत. आमच्यावर ३५३ कलम कसे लावता, असा सवाल करत आरे बचाव आंदोलकांनी केला. आपल्यावरील गुन्हे ताबडतोब रद्द करावेत, अशी मागणी देखील केली आहे.

हेही वाचा - 'इतकी वर्ष सडली आणि १२४ वर अडली', राज यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल


केंद्र-राज्य सरकार पर्यावरण संवर्धनासाठी अनेक उपक्रम राबवत असते. आम्ही देखील मुंबईकरांचे फुप्फुस असलेले आरेचे जंगल वाचवण्यासाठी आंदोलन केले, असे आंदोलकांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

मुंबई - मेट्रो कारशेडसाठी आरेमधील झाडे तोडण्यात आली. त्याविरोधात 'आरे बचाव आंदोलन' उभे राहिले. 29 आंदोलकांना अटक करून कारागृहात पाठवण्यात आले. ही लोकशाहीची हत्या आहे, असा आरोप पर्यावरणप्रेमींनी पत्रकार परिषदेत केला.

निवडणूक आयोगाने आगमी विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी असलेल्या ईव्हीएममध्ये 'सेव्ह आरे'चे बटण ठेवावे


आरे वाचवण्यासाठी मुंबईकर जनतेचा पाठिंबा आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने आगमी विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी असलेल्या ईव्हीएममध्ये ‘सेव्ह आरे’चे बटण ठेवावे. यामाध्यमातून जनतेची खरी भावना सरकारला कळेल, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने ‘आरे’तील मेट्रो कारशेडसाठी झाडे तोडण्याच्या विरोधातील याचिका फेटाळी होती. तरी देखील मुंबई मेट्रो रेल्वे कोर्पोरेशन लिमिटेडने रातोरात झाडांची कत्तल सुरू केली. सोशल मीडियावरुन ही माहिती व्हायरल होतात शेकडो मुंबईकर, पर्यावरणप्रेमींनी घटनास्थळी जाण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा - राहुल गांधींच्या प्रचार तोफा रविवारी धडाडणार; लातूरमध्ये १, तर मुंबईत २ सभा


या ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांना जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे आंदोलकांनी याच ठिकाणी ठिय्या मांडून घोषणाबाजी, पर्यावरण गीत गायन सुरू केले. हे सर्व शांततेच्या मार्गाने सुरु असताना पोलिसांनी आपल्यावर जाणीवपूर्वक लाठीचार्ज केला. तसेच महिला, तरुण-तरुणींना अक्षरश: या ठिकाणाहून फरफटत नेले. तसेच सरकारी कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल केले. आम्ही खुनी-दरोडेखोर, चोर नाहीत. आमच्यावर ३५३ कलम कसे लावता, असा सवाल करत आरे बचाव आंदोलकांनी केला. आपल्यावरील गुन्हे ताबडतोब रद्द करावेत, अशी मागणी देखील केली आहे.

हेही वाचा - 'इतकी वर्ष सडली आणि १२४ वर अडली', राज यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल


केंद्र-राज्य सरकार पर्यावरण संवर्धनासाठी अनेक उपक्रम राबवत असते. आम्ही देखील मुंबईकरांचे फुप्फुस असलेले आरेचे जंगल वाचवण्यासाठी आंदोलन केले, असे आंदोलकांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Intro:मुंबई - मेट्रो कारशेडसाठी गोरेगाव आरे मधील झाडे तोडण्यात आली. त्याविरोधात आरे बचाव आंदोलन उभे राहिले. 29 आंदोलकांना अटक करून कारागृहात पाठवण्यात आले. ही लोकशाहीची हत्याच आहे, असा आरोप पर्यावरणप्रेमींनी पत्रकार परिषदेत केला. आरे बचावसाठी मुंबईकर - जनतेचा पाठिंबा आहे. त्यामुळे सरकारने आगमी विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी असलेल्या ‘ईव्हीएम’बरोबरच ‘सेव्ह आरे’चे बटण ठेवावे, जणेकरुन जनतेची खरी भावना सरकारला कळेल, असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.Body:मुंबई उच्च न्यायालयाने ‘आरे’तील मेट्रो कारशेडसाठी झाडे तोडण्याच्या विरोधातील याचिका फेटाळल्यानंतर ‘एमएमआरसीएल’ने ४ ऑक्टोबर रोजी रातोरात झाडांची कत्तल सुरु झाली. सोशल मीडियावरुन ही माहिती व्हायरल होतात शेकडो मुंबईकर, पर्यावरणप्रेमींनी ‘आरे’त धाव घेऊन घटनास्थळी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरील पोलिसांनी आंदोलकांना ‘आरे’त जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे आंदोलकांनी याच ठिकाणी ठिय्या मांडून घोषणाबाजी, पर्यावरण गीत गायन सुरू केले. हे सर्व शांततेच्या मार्गाने सुरु असताना पोलिसांनी आपल्यावर जाणीवपूर्वक लाठीचार्ज केला. तसेच महिला, तरुण-तरुणींना अक्षरश: या ठिकाणाहून फरफटत नेले. तसेच सरकारी कामांत अडथळा आणल्याचे ३५३ चे गुन्हे दाखल केले. आम्ही खुनी-दरोडेखोर, चोर नाही. त्यामुळे आमच्यावर ३५३ कसे लावता, असा सवाल करीत ‘आरे’ बचाव आंदोलकांनी आपल्यावरील गुन्हे ताबडतोब रद्द करावेत, अशी मागणी केली. यावेळी पोलीस-प्रशासनाने केलेल्या दडपशाहीची कहानीदेखील त्यांनी सांगितली.

केंद्र-राज्य सरकार पर्यावरण संवर्धनासाठी अनेक उपक्रम राबवत असते. आम्ही देखील मुंबईकरांचे फुप्फुस असलेले  ‘आरे’ जंगल वाचवण्यासाठी आंदोलन केले. रात्री झाडे तोडण्याच्या परवानगीचे पत्र आहे का, असे विचारले असता उडावाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचेही आंदोलकांनी यावेळी सांगितले. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आम्हाला सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची संधी न देता शेकडो झाडे रातोरात कापण्यात आल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. यावेळी कपील, प्रमीला भोईल, स्वप्ना स्वार, शृती नायर, शशिकांत सोनावणे, संदीप परब, मनन देसाई, सिद्धार्थ अनुभवणे आदींनी आपली भूमिका मांडली.  Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.